उरण : प्रतिनिधी : भारत देश स्वतंत्र होऊन 70 वर्षे पूर्ण झाली. या 70 वर्षात आपला देश जगभरात सार्वभौम देश म्हणून ओळखला जाऊ लागला असतानाच गेल्या तीन दशकापासून देशाला अतिरेकी संघटनांचे आणि दहशतवादाचे ग्रहण लागले असून, या तीन दशकात लहान-मोठे असे अनेक अतिरेकी हल्ले भारतीय जवानांवर झाले आहेत. या हल्ल्यात …
Read More »Monthly Archives: May 2019
न्हावा खाडी येथे मंदिराचे भूमिपूजन
उरण : रामप्रहर वृत्त : न्हावा खाडी येथे ह्मश्वेश्वर देवाचे मंदिर उभारण्यात येणार आहे. या मंदिराच्या कामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 7) करण्यात आले. या वेळी माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर, माजी उपसरपंच चंद्रकांत भोईर, अरुण ठाकूर, अध्यक्ष सी. एल. ठाकूर, …
Read More »रस्त्यावरील फांद्यांचा वाहनांना फास
रसायनी : प्रतिनिधी : दांड-रसायनी रस्त्यावर झाडांच्या फांद्या वाढलेल्या असून त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. यामुळे वाहनचालक हैराण झालेले असून झाडांच्या वाढलेल्या फांद्यांमुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक परिसराने वेढलेला भाग असल्याने या परिसरात येण्याजाण्याकरिता दांड-रसायनी रस्त्याचाच वापर केला जातो. या रस्त्यावरून …
Read More »विवाह नोंदणी प्रमाणपत्रच नाही
कशी करणार नव्या जीवनाची सुरुवात? पनवेल : प्रतिनिधी : विवाह नोंदणी प्रमाणपत्र न दिल्याने नव्या जीवनाची सुरुवात नव्या विचाराने कशी करणार, असा प्रश्न रायगड जिल्हा धर्मादाय संस्था अंतर्गत 9 मे रोजी 2018 रोजी अलिबाग तालुक्यातील झिराड येथील तपस्वी रामजी लक्ष्मण घरत समाज मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह …
Read More »कर भरल्यास मोफत दळण
महाड तालुक्यातील खर्डी ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम महाड : प्रतिनिधी ग्रामपंचायतीचा थकीत कर भरणा करा आणि वर्षभर मोफत दळण दळून घ्या, असा अभिनव उपक्रम महाड तालुक्यातील खर्डी ग्रामपंचायतीने सुरु केला आहे. कायम वादासाठी प्रसिद्ध राहिलेल्या या ग्रामपंचायतीने हा उपक्रम सुरु केल्याने कौतुक व्यक्त केले जात आहेच शिवाय विकासाच्या नवीन वाटचालीस ही …
Read More »‘सदाचार-संस्कृतीचे जतन होणे काळाची गरज’
पाली : प्रतिनिधी मानवी कल्याणासह राष्ट्र उत्कर्षासाठी सदाचार व संस्कृतीचे जतन होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत चंद्रानन सागर मुनी महाराज यांनी शनिवारी (दि. 11) पाली येथे केले. राष्ट्रसंत चंद्रानन सागर मुनी महाराज सध्या रायगड जिल्हा दौर्यावर असून, शनिवारी पालीतील आराधना भवनात एका कार्यक्रमात ते बोलत होते. अमुल्य असलेल्या मानवी …
Read More »कर्जतच्या जलकुंभाला अस्वच्छतेचा गराडा
कर्जत : बातमीदार शहराला पाणी पुरवठा करणार्या जलकुंभाचा परिसर अस्वच्छतेच्या गराड्यात आहे. सर्वत्र धूम्रपान बंदी आहे, पण या पाणी साठवण टाकीच्या परिसरात धूम्रपान करणारे मनसोक्तपणे मजा लुटत असल्याचे सिद्ध होत आहे. दरम्यान, कर्जत नळपाणी योजनेच्या या टाकीजवळ असलेली अस्वच्छता ही रोगराई पसरविण्यास कारणीभूत ठरू शकते. कर्जत शहराला पाणी पुरवठा करणारी …
Read More »ऑईल रस्त्यावर पडल्याने अनेक जण जखमी
खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटातील टाटा कंपनी कॉलनी ते शिंग्रोबा मंदिर मार्गावर अज्ञात वाहनाच्या इंधन टाकीतून शनिवारी (दि. 11) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ऑइल गळती झाली. त्यामुळे रस्ता निसरडा होऊन 10 ते12 मोटारसायकल घसरून पडल्या. त्यात किमान 10 जणांना किरकोळ स्वरुपात जखमा झाल्या. या बाबतची माहिती मिळताच खोपोलीतील सामाजिक …
Read More »मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज
156 फेर्यांत होणार प्रक्रिया पूर्ण; आता प्रतीक्षा निकालाची अलिबाग : जिमाका रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गुरुवारी (दि. 23) नेहुली अलिबाग येथील क्रीडा संकुलात होणार असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. प्रत्येकी 14 टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार असून, लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न असणार आहे, असे जिल्हा निवडणूक …
Read More »रमजान
रमजान हा इस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असून या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्व दिले गेलेले आहे. रमजान हा महिना फारच उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद सल्ललाहु अलैहि व सल्लम यांचा सर्वात प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper