Breaking News

Monthly Archives: May 2019

शिरवलीवाडीमधील महिलांनी काढला विहिरीतील गाळ

खोपोली : प्रतिनिधी खालापूर नगरपंचायत हद्दीतील शिरवलीवाडीमधील महिलांनी पुढाकार घेत विहिरीतील गाळ काढला आहे. शिरवलीवाडीत पवार कुटूंबाची खाजगी विहीर आहे. या विहिरीलगत असलेल्या तलावातून पाझर पद्धतीने विहिरीत पाणी जमा होते. या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्याचा वापर इतर दैनंदिन कामाकरिता केला जातो. या विहिरीतील गाळ काढण्यासाठी शिरवलीवाडीतील महिलांनी पुढाकार घेतला.वाडीतील …

Read More »

खोपोली रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा स्टँडची मागणी

खोपोली : प्रतिनिधी  येथील रेल्वे स्थानकातून गरजू प्रवाशांना ऑटोरिक्षा सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी स्थानिक रिक्षा चालकांकडून येथे अधिकृत रिक्षा स्टँड उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र रेल्वे प्रशासन व खोपोली नगरपालिकेकडून यासाठी आवश्यक जागा उपलब्ध होत नसल्याने, प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. तसेच रिक्षा परिसरातील रस्त्यावर उभ्या राहत असल्याने येथे …

Read More »

नेरळ धरणात अस्वच्छ पाणी आणि माती कचर्याचा ढीग

धरणातील गाळ काढण्याची मागणी कर्जत : बातमीदार नेरळ गावातील ब्रिटिशकालीन धरण परिसर अस्वच्छतेच्या खाईत सापडले आहे. धरणात माती आणि गाळ साचले असून पावसाळा तोंडावर आला असल्याने धरणातील गाळ काढण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायत धरणातील गाळ दरवर्षी काढत नसल्याने पाण्याचा साठादेखील कमी होत आहे. धरणातील गाळ काढण्यासाठी कॉलेज …

Read More »

रस्त्याचे काम वनविभागाने रोखले

मोरेवाडी ते गावंडवाडी मार्गासाठी आणलेली खडी जप्त; ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार कर्जत : बातमीदार परवानगी न घेताच आपल्या जमिनीतून रस्ता केला जात असल्याची माहिती मिळताच वन विभागाने त्या ठिकाणी वनरक्षक उभा करुन, मोरेवाडी ते गावंडवाडी या रस्त्यासाठी टाकलेली खडी जप्त केली आहे. तसेच संबंधीत ठेकेदारावर गुन्हा नोंद करण्याच्या कारवाईस वन …

Read More »

पावसाळ्यात दरडग्रस्त, पूरग्रस्त भागात सतर्कता बाळगा

रायगड-अलिबाग दि 10: मान्सूनमध्ये जिल्ह्यात घडणार्‍या विविध नैसर्गिक आपत्तींच्यासंदर्भात सर्व महत्वाच्या यंत्रणांनी त्यांचे नियंत्रण कक्ष सुरु करून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने गांभीर्यपूर्वक जबाबदारी पार पडावी, विशेषत: दरडग्रस्त, पूरग्रस्त भाग तसेच विविध घाट, पूल, रेल्वे मार्ग याठिकाणी अधिक सतर्कता पाळावी. यात हयगय झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे संबंधितांवर करावी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी …

Read More »

आरक्षणप्रश्नी पुन्हा तिढा

मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा राज्यसरकारचा प्रयत्न प्रामाणिक होता. परंतु तो फसल्यामुळे विरोधकांना उकळ्या फुटत असल्या तरी राज्य सरकारने या प्रयत्नांत मागे हटणार नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षणाअंतर्गत प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडे वाढीव जागांची मागणी करणार असल्याचेही राज्यसरकारकडून सांगितले गेले आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा समाजाला …

Read More »

‘ममतादीदींची थप्पडही आशीर्वादच’

पुरूलिया ः वृत्तसंस्था नरेंद्र मोदींना लोकशाहीची एक थप्पड मारावीशी वाटते, असे वक्तव्य करणार्‍या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ममतादीदींनी मारलेली थप्पडही माझ्यासाठी आशीर्वादच आहेत, असे मोदींनी म्हटले आहे. चिटफंडच्या नावाखाली   गोरगरिबांच्या कमाईवर डल्ला मारणार्‍या घोटाळेबाजांनाही ममतादीदींनी अशीच थप्पड मारली असती, तर बरे …

Read More »

रायगड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांत सीसीटीव्ही कॅमेरे

अलिबाग ः सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांवर होणारे हल्ले तसेच रुग्णालयांमधील इतर घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील 14 रुग्णालयांत 65 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांत सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील जवळपास …

Read More »

‘आचारसंहितेचे कारण सांगून दुष्काळ निवारणाची कामे अडवू नका’

मुंबई ः प्रतिनिधी दुष्काळी भागातील पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, टँकर मंजुरी, चारा छावण्या सुरू करणे, रोहयोमधील कामे यांना आचारसंहितेची कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने आचारसंहितेचे कारण सांगून कोणतेही प्रस्ताव थांबवू नयेत. प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन कामे सुरू करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांसंदर्भात …

Read More »

रयतकडून लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबीयांचा हृद्य सत्कार ; कर्तृत्व, दातृत्व आणि समाजकारणाचा गौरव

पनवेल ः प्रतिनिधी कर्तृत्व, दातृत्व आणि राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देत सामाजिक जाणीव व बांधिलकी जोपासणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबीयांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 9) सातारा येथे कर्मवीरभूमीत समारंभपूर्वक हृद्य …

Read More »