पनवेल : वार्ताहर पनवेल शहराचा चोहोबाजूने विकास होत असताना अनेक ठिकाणच्या रस्त्याची, गटारांची व नाल्यांची कामे वेगाने सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील प्रयत्नशील असून यासाठी ते स्वतः जातीने उभे राहून रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम करून घेत आहेत. प्रभागातील परदेशी आळी-महाराणा प्रताप रस्त्याच्या …
Read More »Monthly Archives: June 2019
जिल्ह्यात सात गोवर्धन गोंवश केंद्र मंजूर ; इच्छुक संस्थांकडून प्रस्ताव मागविले
पनवेल : प्रतिनिधी केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यामध्ये सात गोवर्धन गोवंश सेवा केंद्र मंजूर झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील सात उपविभागांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे हे केंद्र मंजूर असून हे केंद्र चालवून गोसंवर्धनाचे काम करू इच्छिणार्या संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या संदर्भात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे की, सन …
Read More »उरणमध्ये कांदळवनांची खुलेआम कत्तल ; भूमाफियांच्या कृत्यानंतरही शासकीय अधिकारी निष्क्रिय
उरण : बातमीदार तालुक्यात औद्योगिकीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात कांदळवनांची कत्तल खुलेआम सुरू आहे, मात्र स्थानिक प्रशासन याबाबत अनभिज्ञ आहेत. भूखंड हडप करण्यासाठी ही कांदळवनाची कत्तल केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कांदळवनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. खारफुटी जमिनीची धूप रोखतात. सागरी जीवांचे रक्षण करणारे, तसेच …
Read More »जेएनपीटीमध्ये वायू गुणवत्ता नियंत्रण केंद्राची स्थापना
मुंबई : रामप्रहर वृत्त भारताचे नंबर एकचे पोर्ट असलेल्या जेएनपीटीमध्ये पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी बंदराचे सर्व कर्मचारी, तसेच पोर्ट युजर्स यांना पर्यावरणाविषयी शपथ देऊन नंतर प्रशासकीय इमारतीजवळ वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जेएनपीटी आवारात शाश्वत विकास आणि पर्यावरणाच्या सवांदाचा भाग म्हणून वायू गुणवत्ता नियंत्रण केंद्राची …
Read More »वांजळे तलाव गाळमुक्त करण्यासाठी तरुणांचा पुढाकार
श्रमदानातून तलावाची साफसफाई कडाव ः वार्ताहर : सध्या सर्वत्र भेडसावणारी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेता कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत हद्दीतील वांजळे येथील गावतलाव गाळमुक्त करण्यासाठी व पाण्याची पातळी वाढविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला आहे. कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप ठाकरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून श्रमदानातून तलावाचा गाळ काढण्यास सुरुवात …
Read More »नागोठण्यातील पेट्रोल पंपाविरोधात तहसीलदारांना निवेदन
नागोठणे ः प्रतिनिधी : पेट्रोल पंपावर डिझेल तसेच पेट्रोल शिल्लक नसल्याबाबत पाटी लावली जात असली तरी रात्रीच्या वेळी मात्र मोठ्या ट्रेलर्सना डिझेल दिले जाते व स्थानिक वाहनचालकांकडे दुर्लक्ष केले जाते. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे यांच्यासह तालुका सरचिटणीस आनंद लाड, विभागीय अध्यक्ष मोरेश्वर …
Read More »नागोठणे पोलिसांच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा
नागोठणे ः प्रतिनिधी : रमजान ईदनिमित्त येथील पोलीस ठाण्याच्या वतीने आज सकाळी नऊ वाजता प्रार्थनास्थळासमोर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे तसेच पोलीस कर्मचारी वर्गाकडून मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी माजी सरपंच फरमानशेठ दफेदार, अशफाक पानसरे, ग्रामपंचायत सदस्य अखलाक पानसरे, …
Read More »अन्नदान करून रमजान ईद साजरी
खालापूर ः प्रतिनिधी : मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद हा पवित्र सण खोपोली शहरातील खालची खोपोली व कृष्णानगर येथील मुस्लिम बांधवांनी अनोख्या पध्दतीने साजरा केला. यावर्षी सहज सेवा फाऊंडेशन खोपोलीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, खोपोली येथे रुग्णांना अन्नदान उपक्रमात शिरखुर्मा व जेवण देऊन ईद साजरी करण्यात आली. रुग्णालयात दाखल असणार्या …
Read More »सामाजिक सलोखा आबाधित राखण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन -पोलीस उपअधीक्षक दत्तात्रेय निगोठ
मुरूड ः प्रतिनिधी : सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे. यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन होणेसुद्धा महत्त्वाचे आहे. दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधुत्त्व भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी महत्त्वाची असून यामधूनच …
Read More »राष्ट्रीयकृत बँकांची अनास्था विकासास मारक!
पोलादपूर तालुक्यातील बँक ऑफ इंडिया पोलादपूर शाखा, युनियन बँक ऑफ इंडिया पोलादपूर शाखा, स्टेट बँक ऑफ इंडिया वाकण शाखा, स्टेट बँक ऑफ इंडिया सवाद शाखा तसेच बँक ऑफ इंडिया पैठण शाखा या सर्वच राष्ट्रीयकृत बँकांनी स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेची असंख्य प्रकरणे प्रलंबित ठेवली असून तालुक्याच्या अर्थपुरवठ्याद्वारे होणार्या विकास प्रक्रियेला यामुळे खीळ …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper