पनवेल ः रामप्रहर वृत्त गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री. छात्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये बुधवारी (दि. 25) सकाळी 10.30 वा. संस्थेचे संस्थापक थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 132 वा जयंती सोहळा व ज. आ. भागत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी …
Read More »Monthly Archives: September 2019
भाजप उरण तालुका उपाध्यक्षपदी पंडित घरत
उरण ः वार्ताहर येथील पंडित तथा पंढरीनाथ नामदेव घरत यांची भाजप उरण तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे पत्र जेएनपीटी विश्वस्त तथा भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी पंडित घरत यांना देऊन अभिनंदन केले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, उपनगराध्यक्ष …
Read More »जेएनपीटीमध्ये स्वच्छता पंधरवडा
उरण ः प्रतिनिधी जेएनपीटीमध्ये 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2019 दरम्यान ‘स्वच्छता ही सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी जेएनपीटीचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ दिली. ‘स्वच्छता पंधरवडा’ दरम्यान रोज स्वच्छतेशी संबंधित एक उपक्रम राबविण्यात आला. ‘पंधरवडा’विषयी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे तयार करून जेएनपीटीच्या …
Read More »निर्धार एक लाख मताधिक्याचा
भाजपच्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल ः रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप पनवेल तालुका मंडलच्या वतीने ठिकठिकाणी बैठका होत असून या बैठकींना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात चिंध्रण, नेरे, आदई, सुकापूर, विचुंबे, खारघर, पडघे, तळोजे मजकूर, बेलवली आदी ठिकाणी बैठका झाल्या. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार …
Read More »अलिबाग मतदारसंघात शेकापची कसोटी
निवडणूक आयोगाने 2019च्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आणि निवडणुकीची वातावरणनिर्मिती सर्वत्र झाल्याचे पाहायला मिळाले. कोण उमेदवार असेल याची चर्चा सध्या रंगत आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघात मनसे वगळता अजूनही कोणत्याच पक्षाने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही. तरीदेखील संभाव्य उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला …
Read More »पुण्यात काळरात्र
धरणप्रकल्प किंवा नदीचा प्रवाह यांच्यावर पावसाचा परिणाम कसा होतो याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्या-त्या ठिकाणची संभाव्य पूररेषा निश्चित केली जाते. या पूररेषेच्या मर्यादेत मानवी वस्ती होऊ नये असे पूररेषेचे नियम बजावून सांगतात. परंतु गेल्या काही वर्षांत पूररेषेचे सारे नियम सरसकट धाब्यावर बसवून वारेमाप बांधकामे झाली आहेत आणि होत आहेत. …
Read More »‘ईडी’ने केलेल्या कारवाईचा सरकारशी संबंध नाही : मुख्यमंत्री
मुंबई : प्रतिनिधी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही. ईडीने केलेली कारवाई ही पूर्णपणे त्यांची आहे. ईडी राज्य सरकारच्या अखत्यारित येत नाही. त्यामुळे पवारांवर राज्य सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केली, असे म्हणणे चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने हेतूपुरस्सर …
Read More »भाजपची कामे जनतेपर्यंत पोहोचवा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांना मोठ्या मताधिक्क्याने तिसर्यांदा विधानसभेत पाठविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे आणि केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पक्षाने केलेली विकासकामे त्यांच्यापर्यंत पोहोचवावीत, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते भाजपच्या बैठकीत बोलत होते. …
Read More »चिरनेरमध्ये हुतात्म्यांना अभिवादन
जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन साधेपणात साजरा उरण : प्रतिनिधी, वार्ताहर ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 89वा स्मृतिदिन बुधवारी (दि. 25) शासकीय इतमामात साजरा झाला. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम यंदा साधेपणात झाला. ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध उरण तालुक्यातील चिरनेर येथे 25 सप्टेंबर 1930 रोजी जंगल सत्याग्रह करण्यात आला होता. या सत्याग्रहात धाकू गवत्या फोफेरकर, …
Read More »राज्य सरकार माथाडींच्या पाठीशी -मुख्यमंत्री
नवी मुंबई : प्रतिनिधी कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीत कामगारांचे योगदान महत्त्वाचे असते. यावरूनच विकासाचे मोजमाप ठरते. त्यामुळे आमचे राज्य सरकार गेली 50 वर्षे या देशामध्ये यशस्वीपणे वाटचाल करणार्या माथाडी कामगार चळवळीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 25) येथे दिली. ते माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper