Breaking News

Monthly Archives: September 2019

धरणाच्या वाडीतील महिला कार्यकर्त्या भाजपत दाखल, तालुकाध्यक्ष ढवळे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश

माणगाव : प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माणगाव तालुक्यातील धरणाची वाडीमधील महिला मंडळाने बुधवारी (दि. 18) सायंकाळी भाजपत प्रवेश केला. माणगाव येथील भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात भाजपचे तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. धरणाच्या वाडी येथील राखी राणे, शिल्पा राणे, सलोनी चव्हाण, मनाली जाधव, चंद्रा पवार, गीता रसाळ, ज्योती …

Read More »

माथेरानचे पर्यटन धोक्यात, मालवाहू घोडेवाल्यांकडून व्यापार्यांची अडवणूक, माल संपल्यानंतर दुकाने बंद ठेवण्याचा इशारा

कर्जत : बातमीदार मिनीट्रेन बंद असल्यामुळे मालवाहू घोड्यांचा दर वाढविण्याचा निर्णय माथेरानमधील मालवाहू घोडेवाल्यांनी घेतला असून,  घोडेवाल्यांनी व्यापार्‍यांना वेठीस धरण्यास सुरुवात केली असल्याबाबतचे लेखी निवेदन येथील व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राजेश चौधरी व त्यांच्या शिष्टमंडळाने येथील अधीक्षक तथा कार्यकारी दंडाधिकारी बापूराव भोई यांना दिले.  मिनीट्रेनमधून माथेरानमध्ये जीवनावश्यक वस्तू आणल्या जातात. त्यासाठी …

Read More »

रायगडभूषण पुरस्काराचा बाजार

रायगड जिल्हा परिषदेतर्फे नुकतेच रायगडभूषण पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. वितरण म्हणण्यापेक्षा त्याला खिरापत वाटप असेच म्हटले पाहिजे. तब्बल 187 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. यापैकी  श्रीवर्धन, पेण आणि अलिबाग मतदारसंघांतील 120 जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. याचा अर्थच असा होतो की विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन राजकीय हेतूनेच हे पुरस्कार …

Read More »

तरुणाईला सावरणारे पाऊल

केंद्र सरकारच्या संबंधित निर्णयानुसार आता देशात ई-सिगारेटचे उत्पादन करण्यावर तसेच विक्री, साठवणूक, जाहिरात आणि आयात-निर्यातीवर देखील बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात पहिल्यांदा नियमभंग केल्यास एक लाख रुपये दंड व एक वर्षाचा तुरुंगवास अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्याउप्परही पुन्हा हा नियमभंग केल्यास पाच लाख रुपये दंड व तीन वर्षांचा …

Read More »

अतिवृष्टीमुळे रायगडात शेतीला फटका

अलिबाग : प्रतिनिधी जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे रायगड जिल्ह्यात 1519 गावांमधील 16  हजार 534 हेक्टर क्षेत्रावरील भातशेती, भाजीपाला, आंबा बागयतींचे नुकसान झाले आहे. नवीन शासन निर्णयानुसार शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी 20 हजार 400 रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात एक लाख 23 हजार हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. यापैकी …

Read More »

पनवेलमध्ये विकासकामे सुरूच; गटार बांधकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका तसेच सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामार्फत पनवेल शहरासह विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे केली जात आहेेत. त्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 19च्या नगरसेविका दर्शना भोईर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गटाराचे बांधकाम करण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

देशातून प्लास्टिक होणार हद्दपार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पर्यावरणाची हानी करणार्‍या प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याचा परिणाम बाजारात दिसू लागला आहे. आता 2 ऑक्टोबरपासून देशातून प्लास्टिक हद्दपार होणार आहे. केंद्र सरकारने तसे प्रयत्न सुरू केले असून, प्लास्टिकबंदीसंबंधी राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकमध्ये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा होणार समारोप नाशिक : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (दि. 19) नाशिकमध्ये येत असून, येथे त्यांची भव्य सभा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा या वेळी पंतप्रधानांच्या उपस्थितीत समारोप होईल. यानिमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप रणशिंग फुंकून शक्तिप्रदर्शन करणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये …

Read More »

जमीन धोरणाचे सरकारी खासगीकरण

राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभाग यांच्याकडील संकीर्ण आदेशाद्वारे जमिनीच्या मोजणी दरात दुप्पट वाढ झाल्याचे आदेश जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या कार्यालयातून जारी झालेल्या परिपत्रकाद्वारे राज्यातील तालुका, जिल्हा आणि विभागीय भूमी अभिलेख कार्यालयांना कळविण्यात आले आहेत. ही वाढ 10 फेब्रुवारी 2010 रोजीपासून लागू झाली असून पूर्वीच्या सरकारी …

Read More »

रागाची कारणमीमांसा

मोबाइलच्या अतिवापराची परिणती वाढत्या रागात होते आहे. अनेक मानसोपचार तज्ज्ञ पुन्हा पुन्हा मोबाइलच्या अशातर्‍हेने व्यक्तीच्या मानसिकतेवर होणार्‍या परिणामांकडे वारंवार लक्ष वेधत आहेत. रागाच्या भरात होणार्‍या या गंभीर गुन्ह्यांचा मानसोपचार तज्ज्ञ व समाजशास्त्रज्ञांकडून सखोल अभ्यास होण्याची गरज निश्चितच दिसते आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात सोमवारी एका 13 वर्षांच्या मुलाने    आपल्या 30 वर्षीय …

Read More »