चिरनेर ः प्रतिनिधी कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि तेल व नैसर्गिक वायू कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकर्यांना काजू कलमे वाटपाचा शुभारंभ व्यावसायिक सामाजिक जबाबदारी निधीमार्फत डॉ. विजय सूर्यवंशी जिल्हाधिकारी रायगड यांचे हस्ते व नरेंद्र असीजा, ईडी प्लांट मॅनेजर आणि जॉर्ज विल्यम केरकट्टा मॅनेजर एचआर यांच्या उपस्थितीत झाला. कोकणातील निसर्गसंपन्न साधनसामग्रीचा …
Read More »Monthly Archives: November 2019
उरण येथे रक्तदान शिबिर, 136 रक्तदात्यांनी केले रक्तदान
उरण ः वार्ताहर श्री अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटतर्फे उपासना केंद्र उरण व मुळेखंड ह्या उपासना केंद्रांनी रविवारी झालेल्या रक्तदान शिबिरास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. हे शिबिर उरणच्या केडीएस कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आले होते. या वेळी 136 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराला नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील रक्तपेढीच्या टीमने सहकार्य …
Read More »हॉटेल वेलवेट ट्रीटमध्ये पहाटेपर्यंत मद्यविक्री, लॉजिंगमध्ये चालतो देहव्यापार; कारवाईची मागणी
पनवेल ः वार्ताहर पनवेल-पुणे हायवेवरील हॉटेल वेलवेट ट्रीटमध्ये कायद्याचे उल्लंघन करून परवानगीपेक्षा अधिक वेळ म्हणजेच पहाटेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवले जाते. पहाटेपर्यंत हे हॉटेल चालू असल्याने या ठिकाणी अनेक गँगस्टर रात्री अपरात्री मद्य प्राशन करण्याकरिता येत असल्याने हे हॉटेल बहुचर्चित झाले आहे. तर या हॉटेलमधीलच लॉजिंगमध्येच देहव्यापार खुलेआम चालत असल्याने गावातील …
Read More »एमआयडीसीत आपत्ती व्यवस्थापन अनियोजित, तळोजातील कंपन्यांसह अधिकार्यांचे दुर्लक्ष
कळंबोली : वार्ताहर तळोजा एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी अनेकदा आल्या आहेत, तसेच या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाकरिता ज्या गोष्टींची गरज आहे, त्याकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. आपत्ती आल्यानंतर त्वरित काय करायचे याविषय नियोजन नाही, तसेच शीघ्रकृती टीम नसल्याने अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे एमआयडीसीची …
Read More »नवीन पनवेल येथे मधुमेह जनजागृती अभियान
पनवेल ः बातमीदार डॉ. कीर्ती समुद्र यांच्या वतीने सलग 22व्या वर्षी मधुमेह मोडेम या विषयावर जनजागृतीतून मधुमेह नियंत्रण हा कार्यक्रम दि. 1 डिसेंबर रोजी नवीन पनवेल सेक्टर 6 येथील फडके विद्यालयामध्ये आयोजित केला आहे. यामध्ये डॉ. अरविंद (बाळासाहेब) लिमये, डॉ. अमित लंगोटे, डॉ. संजीव कालकेकर, डॉ. निशिता मेश्राम या तज्ज्ञ …
Read More »राज्यात स्थिर सरकार देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे ट्विट; पंतप्रधानांचे मानले आभार
मुंबई : प्रतिनिधी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी ट्विटरद्वारे पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ‘आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ, मोदीजी तुमचे खूप खूप आभार,’ असे ट्विट पवारांनी केले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचेही आभार मानले आहेत. त्यामुळे …
Read More »पनवेल : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा विराजमान झाले. त्याबद्दल भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी शहर सरचिटणीस नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक डी. आर. भोईर, महेश सरदेसाई, युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रीतम (पिंट्या) म्हात्रे, सोशल मीडिया सेलचे शहर सहसंयोजक रूपेश नागवेकर, …
Read More »नवी मुंबई : पामबीच रोडवरील एनआरआय कॉलनीच्या मागे असलेल्या खाडीत परदेशी पक्षी दरवर्षी येत असतात. आता हिवाळा सुरू झाल्याने फ्लेमिंगो, ऑस्ट्रेलियन डक व अन्य पक्ष्यांनी येथे स्थलांतर केले आहे. (छाया : लक्ष्मण ठाकूर)
Read More »सुकेळी खिंडीजवळ मिनीडोर-कार अपघात
नागोठणे : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीनजीक रविवारी (दि. 24) दुपारी 12च्या सुमारास मिनीडोर प्रवासी रिक्षा आणि कार यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात नागोठण्यातील रिक्षाचालक गणेश जाधव यांचा मृत्यू झाला, तर दोन्ही वाहनांतील प्रवासी जखमी झाले आहेत. गणेश जाधव हे मिनीडोर रिक्षा (एमएच 06-जे 1972) घेऊन नागोठणे रेल्वेस्थानकात उतरलेल्या …
Read More »अयोध्येप्रकरणी शांती, एकतेचे दर्शन : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर जनतेने शांती व एकतेचे दर्शन घडवले, असे म्हणत मोदींनी सर्वांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’चा 59वा भाग रविवारी (दि. 24) प्रसारित झाला. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper