पोलादपूर ः प्रतिनिधी शनिवारी दुपारी पोलादपूरनजीक मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्याजवळ जेवणासाठी थांबलेल्या कंटेनरला पोलादपूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्या अॅक्टिवा स्कूटरची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात पोलादपूर तालुक्यातील खडपी येथील दोघे भाऊ जखमी झाले. त्यापैकी स्कूटरस्वाराचा महाड येथे मृत्यू झाल्याने खडपी गावावर शोककळा पसरली. रविवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. …
Read More »Monthly Archives: November 2019
अयोध्येचा निकाल अमान्य, मुस्लिम पक्षकार पुन्हा कोर्टात जाणार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने अयोध्येप्रकरणी दिलेल्या निर्णयाविरोधात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाचे सचिव जफरयाब जिलानी यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली. सुप्रीम कोर्टाने हा निकाल देताना मशिदीच्या बदल्यात देऊ केलेली पर्यायी जमीन स्वीकारायची नाही, असाही निर्णय बोर्डाच्या बैठकीत झाल्याचे …
Read More »देवेंद्र फडणवीसांनी शिवतीर्थावर वाहिली बाळासाहेबांना आदरांजली
मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. रविवारी (दि. 17) सकाळपासून शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिवतीर्थावर जात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे, आमदार शिवेंद्रराजे …
Read More »पुन्हा भाजपचेच सरकार? ‘काळजी करू नका; भाजप-सेनाच सत्तेत येईल’
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने कंबर कसली असताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी माहिती दिली आहे. राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आपण भाजप अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावर काळजी करू नका. भाजप-शिवसेना …
Read More »संसदेचे आजपासून अधिवेशन; शिवसेना ’एनडीए’तून बाहेर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था संसदेचे अधिवेशन सोमवारपासून (दि. 18) सुरू होत आहे. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून भाजपसोबत काडीमोड घेतलेली शिवसेना आता एनडीएतून बाहेर पडली आहे. संसदेतील दोन्ही सभागृहांत म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेत शिवसेनेचे खासदार विरोधी पक्षात बसणार आहेत. ते विरोधी पक्षांच्या बाकावर बसतील, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी रविवारी (दि. …
Read More »फडणवीसांनी सेनेला करून दिली हिंदुत्वाची आठवण
मुंबई : ’बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वांना स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र दिला आहे’, असे सूचक विधान करत भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या स्मृतिदिनी आदरांजली वाहिली. या वेळी फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडीओ …
Read More »पालकांनो, सावधान…
कळंबोली येथील सुधागड हायस्कूल मधील अकरावीच्या विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये जाण्यासाठी वडिलांनी मोटरसायकल दिली नाही म्हणून शाळेच्या बाथरूम मध्ये त्याने स्वत:ला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामध्ये त्याचे प्राणही गेले. त्यामुळे पालकांच्यात चिंतेचे वातावरण पसरेल असल्याची चर्चा शाळांच्या गेटवर सुरू झाल्याचे पाहायला मिळते. काही दिवस ही चर्चा सुरू राहील आणि पुन्हा ये …
Read More »अल बगदादी आणि ओवेसी दोघेही सारखेच -वसीम रिझवी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था इसिसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यामध्ये कोणताही फरक नाही, असं धक्कादायक विधान शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केलं आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर उभारण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालायनं दिल्यानंतर वसीम रिझवी यांनी अलीकडेच मंदिराच्या उभारणीसाठी 51 हजार …
Read More »कल्याणच्या पत्रीपुलाचे काम फेब्रुवारी 2020 अखेर पूर्ण होणार
कल्याण : प्रतिनिधी कल्याणच्या पत्री पुलाचं काम फेब्रुवारी 2020 अखेर पूर्ण करून नागरिकांसाठी खुला करण्यात येईल. तसंच तिसर्या प्रस्तावित पुलाचं काम जून 2020मध्ये सुरू होईल. पत्री पुलाच्या गर्डरचं काम 50 टक्के पू्र्ण झालंय. गर्डर तयार करण्याचे काम हैद्राबाद येथील ग्लोबल स्टील कंपनीमध्ये सुरु आहे. कामाची पाहणी करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे …
Read More »दहशतवादी भारताकडे सोपवा; तरच संबंध सुधारतील
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानात लपलेले मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पाकने भारताला सोपवावे, तरच भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील असा इशारा भारतानं पाकिस्तानला दिला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी हा इशारा दिला आहे. दाऊद इब्राहिमसारखा अपराधी जोपर्यंत भारताच्या ताब्यात देणार नाही, तोपर्यंत संबंध सुधारणार नसल्याचंही ते म्हणाले. एका परदेशी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper