खोपोली : प्रतिनिधी रा. स्व. संघाच्या शाखा या समाज परिवर्तनाचे केंद्र आहेत. संस्कारक्षम नागरिक तयार होण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना बाल शाखेवर पाठवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वृंदावन येथील भागवत कथाकार पूजनीय अतुल कृष्णाजी भारद्वाज यांनी शुक्रवारी (दि. 31) खोपोलीत केले. खोपोलीतील लोहाणा महाजन वाडी येथे जाखोटिया परिवाराच्या वतीने सात दिवसीय …
Read More »Monthly Archives: January 2020
आदिवासींचे उपोषण यशस्वी
कशेळे ग्रामीण रुग्णालयात सुविधा पुरविण्याचे आश्वासन कर्जत : बातमीदार तालुक्यातील कशेळे ग्रामीण रुग्णालयात अनेक सुविधांची वानवा असून, त्यांची पुर्तता करावी, या मागणीसाठी आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर हे उपोषण स्थगीत करण्यात आले. शंभरच्या पुढे ओपीडीचा आकडा असलेल्या कशेळे ग्रामीण रुग्णालयात …
Read More »जेएनपीटी ते नवघरफाटा पाण्याची पाईपलाईन फुटली, उरणचा पाणीपुरवठा दोनतास बंद
उरण : प्रतिनिधी उरण-पनवेल रोडवरील जेएनपीटी वसाहत ते नवघरफाटा दरम्यान गुरुवारी (दि. 30) सकाळी एमआयडीसीची पाण्याची 24 इंचाची पाईपलाइन फुटून लाखो लिटर्स पाणी वाहून गेले. दोन तास दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे उरणकरांना पाण्यासाठी दुरुस्ती होईपर्यंत वाट पाहावी लागली. थंडीमुळे वेल्डींगला तडा गेल्याने पाईपलाईन फुटली असल्याची माहिती …
Read More »सिडकोकडून एमएमआरडीएच्या तीन हजार पोलिसांना घरे
पनवेल : बातमीदार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणार्या सर्व पोलिसांचे टप्याटप्याने हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिडकोने तीन हजार घरांचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यल्प उत्पन्न गट (ईडब्ल्यूएस) आणि अल्प उत्प्पन्न गट (एलआयजी) या दोन प्रकारातील पोलिसांना घरे मिळणार असून …
Read More »‘भिकारीमुक्त पनवेलचा’ पोलिसांकडून संकल्प, कौतुकास्पद उपक्रमास पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद -वपोनि अजयकुमार लांडगे
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरात असलेल्या रेल्वे स्टेशन, बस स्थानक, उड्डाण पुलाखाली, मंदिर, मस्जिद परिसरात मुख्य नाक्यावर, बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या भिकारी वास्तव्य करीत असतात. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच अनेक वेळा गुन्हेगारी प्रवृत्ती सुद्धा वाढते. तर अनेक भिकारी आजारी पडून तेथेच प्राण सोडतात. त्यामुळे पुढील …
Read More »भरत गुरव पुरस्काराने सन्मानित
नागोठणे ः प्रतिनिधीराज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, रायगड जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनी अलिबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानात झालेल्या समारंभात गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार भरत प्रल्हाद गुरव यांना जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख 10 …
Read More »आंबेत संघ श्री घुमेश्वर चषकाचा मानकरी
म्हसळा ः प्रतिनिधीतालुक्यातील घुमेश्वर (घुम) येथे शिवशक्ती क्रिकेट संघ आणि ग्रामविकास सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रिकेट स्पर्धेत आंबेत वलझारवाडीतील ज्ञानदीप बालमित्र मंडळ संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांनी अंतिम सामन्यात चरई खुर्द (ता. तळा) येथील श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ संघाला मात दिली.स्पर्धेत घोडेघुम येथील सोमजाई क्रिकेट संघाने तृतीय, तर …
Read More »कुरुंग जोडरस्ता खड्डेमय; ग्रामस्थांकडून दुरुस्तीची मागणी
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील कुरुंग गावाला जोडणार्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरवस्था झाली असून, संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. कर्जत-मुरबाड राज्य महामार्गापासून वारे-कुरुंग रस्ता जरी सुस्थितीत असला तरी कुरुंग गावात जाण्यासाठी असलेल्या जोड़ रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. कुरुंग गाव हे डोंगराळ भागात असून, ताडवाडी-खांडस …
Read More »कडावमध्ये रंगला कुस्त्यांचा आखाडा
कर्जत : प्रतिनिधीमाघी गणेशोत्सवानिमित्त कर्जत तालुक्यातील कडाव येथे कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला होता. राज्याच्या विविध भागातील पैलवानांनी यात सहभाग घेतला. अंतिम फेरीत अनिल बामणे (मामा साहेब मोडक पुणे) आणि राहुल सदावते (मोतीराम तालीम पुणे) यांच्यात चुरशीची लढत झाली, मात्र दोन्ही पैलवान तुल्यबळ असल्याने लढत अनिर्णीत राहिली.कुस्ती आखाड्याचे उद्घाटन आयोजक अशोक …
Read More »एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक -डॉ. एस. बी. भगत
कर्जत बार्णे येथे शेतकरी-शास्त्रज्ञ मंचची बैठक उत्साहात कर्जत : प्रतिनिधी फायदेशीर शेतीसाठी भातानंतर भातऐवजी भात -भाजीपाला, भात-कडधान्य अशी पीक पद्धती अवलंबण्याची व त्यास कृषिपूरक उद्योगाची जोड देण्याची गरज आहे. शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी तसेच शाश्वत शेतीसाठी एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब आवश्यक आहे, असे प्रतिपादन कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper