Breaking News

Monthly Archives: September 2020

प्रश्न लाखोंच्या रोजगाराचा

कोरोनाच्या आघाडीवर देशातील परिस्थिती काहिशी अधिक नियंत्रणात येत आहे असे राष्ट्रीय पातळीवरील ताज्या आकडेवारीवरून दिसते. त्यामुळेच ऑक्टोबरपासून सुरू व्हावयाच्या नव्या अनलॉक 5 बद्दल लोकांच्या मनात बर्‍याच अपेक्षा आहेत. महाराष्ट्रात नव्या नियमावलीसह हॉटेल्स पुन्हा पूर्ववत सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्याचेही समजते. अर्थात येत्या महिन्यापासून सुरू होणार्‍या सणासुदीच्या हंगामामुळे खबरदारीही अधिक …

Read More »

पिकेल ते विकेल योजनेचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळावा -आमदार रविशेठ पाटील

पेण : प्रतिनिधी राज्य शासनाने पिकेल ते विकेल ही योजना नुकतीच जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ पेण मतदारसंघातील शेतकरी व आदिवासी बांधवांना मिळावा तसेच या योजनेची माहिती त्यांना मिळावी यासाठी आमदार रविशेठ पाटील यांच्या पेण येथील निवासस्थानी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेचा शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळवून …

Read More »

पनवेल तालुक्यात 274 नवे कोरोनाबाधित

तिघांचा मृत्यू    239 रुग्णांची कोरोना संसर्गावर मात पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 29) कोरोनाचे 274 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे, तर 239 रुग्णांनी कोरोनावर मात केली. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 208 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 185 रुग्ण बरे …

Read More »

ठाकूरवाडी-पिरवाडीत मेडिकल कॅम्प

उरण : प्रतिनिधी मेडिकल वेल्फेअर असोसिएशनतर्फे उरण तालुक्यातील पिरवाड समुद्रकिनारी असलेल्या ठाकूरवाडी-पिरवाडी येथे मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. कॅम्पमध्ये मास्क, व्हिटॅमिन सी, अ‍ॅनर्जी पावडर आदींचे वाटप करण्यात आले. या वेळी असोसिएशनचे डॉ. सुरेश पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बद्रे, उरण मेडिकल वेल्फेअर …

Read More »

अखंडित वीजपुरवठ्यासाठी नगरसेवक संजय भोपी प्रयत्नशील

पनवेल ः प्रतिनिधी खांदा कॉलनी परिसरात अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आणि प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी यांनी महावितरण विभागाचे वाशी मंडळ कार्यालय अधीक्षक अभियंता श्री. माने, पनवेल शहर विभाग कार्यकारी अभियंता श्री. राठोड आणि कळंबोली उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. सूर्यातल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सद्यस्थितीची …

Read More »

शेतकर्यांवर पावसाची अवकृपा; भातपिकाची चिखल-माती; शासकीय मदतीची प्रतीक्षा

चिरनेर ः प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या धुवाँधार पावसामुळे उरण पूर्व विभागातील शेकडो एकर भातपीक पाण्याखाली गेले आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी शेतात साचलेल्या पाण्यामुळे तयार झालेल्या भातपिकाची चिखल-माती झाल्याने बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला आहे. उरण तालुक्यातील शेतकर्‍यांचे भात हे एकमेव नगदी पीक आहे. उरणच्या पश्चिम भागात औद्योगिकरणामुळे भातशेती नामशेष …

Read More »

सुधागडातील चक्रीवादळग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचित

पाली : प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला तडाखा बसला आणि या नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकार आपदग्रस्तांना मदत केल्याचा दावा करीत असले तरी सुधागड तालुक्यातील आदिवासी व ठाकूर बांधव तीन महिने उलटून गेल्यानंतरदेखील नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. कोरोनापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाच्या अस्मानी संकटात आदिवासी लोक भरडून निघाले आहेत. निसर्गाने …

Read More »

महाड इमारत दुर्घटनेतील कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करा

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी महाड : प्रतिनिधीमहाड इमारत दुर्घटनेतील कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिले आहे. त्याचप्रमाणे महाड ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत कोविड-19 रुग्णांसाठी वापरण्याकरिता दुरुस्ती प्रस्तावास तातडीने निधी उपलब्ध करून …

Read More »

महानगर गॅस लाइनचे काम शेतकर्‍यांनी रोखले

खालापूर : प्रतिनिधीजोपर्यंत आमच्या जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत पाइपलाइनचे काम करण्यात येऊ नये असे सांगत खालापूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी महानगर गॅसचे काम रोखले आहे. या संदर्भात शेतकर्‍यांनी तहसीलदारांना निवेदनही दिले आहे. महानगर गॅस कंपनीकडून पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. ही लाइन कर्जत व खालापूर तालुक्यातूनही जाते, मात्र आमच्या जमिनीचा मोबदला …

Read More »

खालापूर तहसील आवारात आदिवासी विभागाचे उत्तरकार्य

राज्य शासनाविरोधात अनोखे आंदोलन खोपोली : प्रतिनिधीखावटी योजना आदिवासी जगवायला की मारायला असा संतप्त सवाल करीत श्रमजीवी संघटनेने मंगळवारी (दि. 29) खालापूर तहसील कार्यालय आवारात राज्य शासनाच्या आदिवासी विभागाचे उत्तरकार्य केले. कोरोना संसर्गात जनजीवन ढवळून गेले आहे. हातावर पोट असलेला आदिवासी समाजदेखील त्यातून सुटलेला नाही. राज्य शासनाने 9 सप्टेंबर 2020 …

Read More »