नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात 50,452 कोरोनाबाधितांपैकी 48432 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जून महिन्यात 57 टक्क्यांवर असलेला कोरोनामुक्तीचा दर नोव्हेंबर महिन्यात 94 टक्क्यांवर पोहचला होता. यात दोन टक्क्यांनी वाढ होत आता 96 टक्के झाला आहे. तसेच पनवेल पालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.56 टक्के एवढे असून …
Read More »Monthly Archives: December 2020
कार्यपुस्तिकेचे प्रकाशन
पनवेल : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अधिपत्याखालील राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या झंझावात या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या वेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे आणि पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
Read More »आयपीलमध्ये दोन नव्या संघांना मंजुरी
अहमदाबाद ः वृत्तसंस्थाआयपीएलमध्ये नवीन दोन संघांचा समावेश करण्यात आला आहे. 2022च्या हंगामात आयपीएलचे एकूण 10 संघ असतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) गुरुवारी (दि. 24) अहमदाबाद येथे झालेल्या 89व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.याशिवाय कोरोना महामारीत सामने न होऊ शकल्यामुळे प्रथम श्रेणीच्या सर्व खेळाडूंना (महिला आणि पुरुष) योग्य …
Read More »‘मनोरंजन अनलॉक पनवेल’
संगीत, नृत्य, नाटकांची उद्या मेजवानी पनवेल ः रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष पनवेल शहर सांस्कृतिक सेलच्या वतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या शनिवारी (दि. 26) सायंकाळी 6.30 वाजता पनवेल शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ’मनोरंजन अनलॉक पनवेल’ या संगीत नृत्य आणि नाटकांची मेजवानी असलेल्या सांस्कृतिक …
Read More »हे सरकार गोरगरीबांचे की दारूवाल्यांचे?
महाविकास आघाडीला भाजपचा सवाल मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील महाविकास आघाडी सरकारने रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा देत परवाना शुल्कात 50 टक्क्यांची कपात केली आहे. यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सर्वसामान्य जनता भरमसाठ वीज बिलात सवलत मागत होती. त्यासाठी रस्त्यावरही उतरली. तरीही या सरकारने सूट दिली …
Read More »लोकल टू ग्लोबल उद्योजकतेची मोठी संधी
पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिला मंत्र कोलकाता ः वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी (दि. 24) पश्चिम बंगालमधील विश्वभारती विद्यापीठाच्या शतकपूर्ती कार्यक्रमात सहभाग घेत गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांच्यासह स्वामी विवेकानंदांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वातंत्र्याच्या लढाईत विश्वभारती विद्यापीठाचे महत्त्वपूर्ण योगदान असून, राष्ट्रवाद आणि देशभक्तीची प्रेरणा याच विद्यापीठातून रूजू झाल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले. या वेळी …
Read More »कोरोनाची रात्रपाळी!
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या गोंधळयुक्त निर्णयांची एव्हाना जनतेला चांगलीच सवय झाली आहे. कुठल्याही समस्येचा सर्वंकष विचार न करता निर्णय जाहीर करायचे, त्या निर्णयांचा फोलपणा लक्षात आणून दिला गेल्यावर काही तरी जोड निर्णय घेऊन सारवासारव करायची हे तर गेले वर्षभर सुरूच आहे. त्याच मालिकेतला ताजा निर्णय म्हणून रात्रीच्या संचारबंदीच्या निर्णयाचा उल्लेख …
Read More »पर्यटक निघाले कोकणात!
मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी पेण : प्रतिनिधीकोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना पर्यटकांनी नाताळ आणि थर्टीफर्स्टसाठी समुद्र किनार्यांसह अन्य पर्यटनस्थळांवर जाण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील पेण रामवाडी पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने होत्या. परिणामी वाहतूक कोंडी झाली. नाताळ आणि थर्टीफर्स्ट जवळ आल्याने अनेक पर्यटकांनी आपल्या कुटुंबासह कोकणात …
Read More »रायगडकरांसाठी 2020 ठरले नैसर्गिक आपत्तींचे वर्ष
एक हजार 291 कोटी 46 लाखांचे नुकसान अलिबाग ः प्रकाश सोनवडेकररायगडकरांसाठी 2020 हे वर्ष नैसर्गिक आपत्तीचे वर्ष ठरले आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांत 29 जणांना प्राण गमवावे लागले. दोन लाख घरांची पडझड झाली. 38 हजार 715 सार्वजनिक मालमत्तांची हानी झाले, तर एक हजार 291 कोटी 46 …
Read More »पर्यटनांसंबंधी गोष्टी खुल्या
मुंबई ः प्रतिनिधीराज्य शासनाने मिशन बिगिन अगेन अंतर्गत पर्यटनासंबंधी आणखी काही गोष्टी खुल्या करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार पर्यटनस्थळी कंटेन्मेंट झोनबाहेरील वॉटरस्पोर्ट्स, नौकाविहार, अॅम्युझमेंट पार्क, इनडोअर गेम्स पुन्हा सुरू होणार आहेत.सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील जलक्रीडा व्यावसायिकांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे बंदरेमंत्री अस्लम शेख यांची त्यांच्या मंत्रालयातील दालनात भेट घेऊन व्यथा मांडल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper