वहिवाट असलेल्या जमिनी आपल्या मालकीच्या व्हाव्यात यासाठी रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी झगडत आहेत. शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे या जमिनीची खातेफोड होऊन वारसनोंदी झाल्या नाहीत तर आदिवासी समाज आणखी आक्रमक होईल, असा इशारा आदिवासी शेतकरी परिषदेत देण्यात आला. वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या वनजमिनी संबंधीत आदिवासी शेतकर्याच्या मालकीच्या व्हाव्यात यासाठी …
Read More »Monthly Archives: January 2021
जेएनपीटीमध्ये वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र सुरू
उरण ः वार्ताहर भारताचे प्रमुख कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) पर्यावरणासंबंधी उद्दिष्ट प्राप्ती व हरित बंदर बनण्याच्या दृष्टीने पोर्ट ऑपरेशन सेंटर येथे ’सतत वातावरणीय वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र’ (सीएएक्यूएमएस) सुरू केले आहे. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, भा. प्र. से. यांनी या केंद्राचे उद्घाटन केले. या वेळी पोर्टचे …
Read More »मच्छीमार बांधवांना होतोय नाहक त्रास आमदार महेश बालदी यांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट
उरण ः वार्ताहर मच्छीमार बांधवांना होणार्या नाहक त्रासाबद्दल आमदार महेश बालदी यांनी नुकतीच पोलीस उपायुक्त बंदर परिमंडळ-2 (मुंबई)चे गणेश शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली व पत्र दिले. उरण मतदारसंघातील करंजा गावात सुमारे 500 मासेमारी यांत्रिकी नौका असून, या मासेमारी यांत्रिकी नौकांनी पकडलेली मासळी ते मुंबईतील ससून डॉक व भाऊचा …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच बाजी मारणार
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा विश्वास रोहे, धाटाव : प्रतिनिधी भाजपच्या दृष्टीने ग्रामपंचायतीच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामपंचायतींकडे लक्ष केंद्रित केले आहे. केंद्राचा सर्वाधिक निधी ग्रामपंचायतीकडे येणार आहे. महाराष्ट्रातील भाजपचे सर्वच नेतेगण महाराष्ट्रासह कोकणात विविध विभागांत ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोकणासह महाराष्ट्रात तीन …
Read More »शरीरसंबंध ठेवताना गळ्याभोवती दोर आवळल्याने तरुणाचा मृत्यू; नागपूरच्या लॉजमधील घटना
नागपूर : प्रतिनिधी महिलेसोबत शरीरसंबंध ठेवताना गळ्याभोवती गुंडाळलेल्या दोरीचा फास आवळला गेल्याने एका 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. नागपूरच्या खापरखेडा येथील लॉजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक तृप्तीचा आनंद वाढवण्यासाठी हा तरुण खुर्चीवर बसला होता. महिलेने त्याचे हात-पाय खुर्चीला बांधले होते व त्याच्या गळ्यामध्ये एक दोरी टाकली …
Read More »कोरोना काळात भारतीयांकडून सेवाभावाचे दर्शन; पंतप्रधानांकडून कौतुक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीयांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा कौतुक केले आहे. कोरोना काळात भारतीयांनी खूप चांगले काम केले. लोक एकमेकांच्या मदतीला धावून गेले. या काळात नागरिकांनी सेवाभावाचे दर्शन घडविले, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक केले. ते प्रवासी भारतीयांना संबोधित करीत होते. नवी …
Read More »‘मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव भाजप यशस्वी होऊ देणार नाही’
मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी मुंबईसाठी दोन आयुक्त देण्याची मागणी करणे अत्यंत निंदनीय असून, या आडून मुंबईचे तुकडे करण्याचे काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे षडयंत्र पुन्हा एकदा उघड झाले आहे असे सांगत भाजपचे मुंबई प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी अस्लम शेख यांच्यावर …
Read More »भाजपचे ‘मिशन ग्रामपंचायत’; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत आढावा
पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने संघटनात्मक आढावा बैठकीचे आयोजन शनिवारी (दि. 9) करण्यात आले होते. या बैठकीत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची भूमिका मांडली. पनवेल शहरातील श्री. रामशेठ ठाकूर …
Read More »फुलण्याआधीच कोमेजले कोवळे जीव!; भंडार्यातील अग्नितांडवामध्ये 10 नवजात बालकांचा मृत्यू; जिल्हा रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग
भंडारा : प्रतिनिधी भंडार्यातील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 9) मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. भंडार्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शनिवारी मध्यरात्री 2च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. बॉर्न युनिटमधून …
Read More »गुड न्यूज! देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण
नवी दिल्ली : भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अद्यापही टळलेला नाही. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सीरम इस्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या आपतकालीन वापरासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper