Breaking News

Monthly Archives: January 2021

ब्रिस्बेनमधील चौथी कसोटी पुन्हा संकटात लॉकडाऊनमुळे आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे ब्रिस्बेन शहरात तीन दिवसांची कठोर टाळेबंदी लागू करण्यात आल्याने भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीच्या आयोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारीच ब्रिस्बेनमधील नियम शिथिल करण्याबाबतचे पत्र क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) मंडळाला दिले, परंतु या घटनेच्या 24 तासांच्या आतच ब्रिस्बेनमधील नव्या टाळेबंदीने …

Read More »

चॅपल गुरुजींच्या संघात विराटची वर्णी; सचिन, द्रविडला स्थान नाही

मेलबर्न : वृत्तसंस्था भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार ग्रेग चॅपल यांनी आपला सर्वकालीन कसोटीचा संघ जाहीर केला आहे. सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वर्तमानपत्राच्या एका लेखामध्ये चॅपल यांनी आपला सर्वोत्तम संघ निवडला आहे. चॅपल गुरुजींच्या संघात चार ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा भरणा आहे तसेच भारत आणि वेस्ट इंडिज या देशातील …

Read More »

टीम इंडियाची घसरगुंडी सिडनी कसोटीमध्ये फलंदाजांची हाराकिरी; ऑस्ट्रेलियाकडे 197 धावांची भक्कम आघाडी

सिडनी : वृत्तसंस्था सिडनी कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 338 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा पहिला डाव 244 धावांवर आटोपला. त्यानंतर दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाने दोन गड्यांच्या मोबदल्यात 103 धावा केल्या. त्यामुळे तिसर्‍या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाकडे 197 धावांची आघाडी आहे. ऑस्ट्रेलियाने तिसर्‍या दिवशी भारतीय फलंदाजांना झटपट माघारी धाडले. त्यानंतर संयमी पण आक्रमकपणे …

Read More »

शेअर बाजारातील फसवणुकीतून कसे वाचाल?

टिप आधारित कंपन्यांचे शेअर्स क्वचितच संपत्ती निर्माते ठरू शकतात.  त्यामुळे आपण न्यूज चॅनेल पाहत असाल आणि त्यानुसार बाजारात तुम्ही निर्णय घेतले असल्यास तो तुमच्यासाठी एक पाश असू शकतो आणि त्यात अडकल्यास नुकसान होण्याच्या शक्यताच वाढतात. मागील आठवडाभर शेअर बाजारात तेजीचा कहर होता. विस्तारित आधार असलेल्या निफ्टी 50 निर्देशांकामधून अदानी पोर्ट्स, …

Read More »

निसर्गचक्र बदलले, शेतीवर परिणाम

सकाळी धुके, दुपारी ऊन, सायंकाळी पाऊस; दिवसभरात तीन ऋतूंचा अनुभव माणगाव : प्रतिनिधी गेल्या दोन वर्षापासून निसर्गचक्र बदलले असून यंदा जानेवारी महिन्यात तर दिवसभरात हिवाळा, उन्हाळा व पावसाळा असे तीनही ऋतू अनुभवायला मिळत आहेत. या बदललेल्या निसर्गचक्रामध्ये शेतकरी राजाची मात्र परवड सुरु आहे. आपल्याकडे सर्वसामान्यपणे जून ते ऑक्टोबर या महिन्यात …

Read More »

परमार महाविद्यालयात इनोव्हेशन सेलची स्थापना

नागोठणे : प्रतिनिधी भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या नागोठणे येथील ओटरमल शेषमल परमार महाविद्यालयात इनोव्हेशन सेल कमिटीची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये टिपीओच्या मुख्य निशा जामकर, सिव्हिल विभागाच्या इच्छिता बोरकर तसेच संगणक विभागाच्या प्रणिता जोशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. महाविद्यालयाला मिळालेल्या इनोव्हेशन सेलच्या मान्यतेमुळे इंजिनियरींग, जिओग्राफी, फॉर्म सी तसेच पीएचडी …

Read More »

पोलादपूरचा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे तिघे ठार, 67 जण जखमी

पोलादपूर ़: प्रतिनिधी चालकाने भरधाव वेगाने टेम्पो चालविल्यानेच पोलादपूर तालुक्यातील कुडपण खुर्द धनगरवाडी भागात शुक्रवारी (दि. 8) सायंकाळी अपघात झाल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. कोंडूशी (जि. सातारा) येथील लग्न समारंभ आटपून खवटी (जि. रत्नागिरी) येथे येताना वर्‍हाडाच्या टेम्पोला कुडपण खुर्द झालेल्या अपघातात तीन व्यक्ती मृत झाल्याने या लग्नकार्यावर …

Read More »

छत्रपती शाहू महाराज उद्यानाच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यावे

भाजपचे आयुक्तांना निवेदन नवी मुंबई ः प्रतिनिधी महानगरपालिकेतर्फे सर्वत्र मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान सुरू आहे. स्वच्छतेसाठी प्रथम क्रमांक मिळावा म्हणून हे सर्व अभिमानास्पद असले तरी महानगरपालिका प्रशासनाचे उद्यानांकडे मात्र दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. शहरातील उद्यानांवर नोव्हेंबरपर्यंत 28 कोटींचा खर्च करण्यात आला, परंतु नेरूळ प्रभाग क्र. 87 सेक्टर 8मधील छत्रपती शाहू …

Read More »

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात महापालिका आक्रमक

बेकायदा व्यवसायांवर धडक कारवाई पनवेल ः वार्ताहर तळोजा वसाहतीमधील पदपथ आणि रस्ते अडवून व्यवसाय करणार्‍या अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करून पनवेल महापालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांनी कब्जा केलेले पदपथ मोकळे केले आहेत. तळोजामधील पाचनंद हाईट्स, कर्नाळा बँक आणि तळोजा पोलीस चौकीसमोरील चौकात बेकायदा फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्ते अडवून व्यवसाय थाटल्याने नागरिकांना पदपथ …

Read More »

अधिकाधिक भारतीय नागरिक आता पेन्शन योजनांत का भाग घेत आहेत?

बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने सामावून घेण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग म्हणजे त्यांच्या आर्थिक विवंचना आधी दूर करणे. त्यासाठी पेन्शन योजना हा मार्ग जगाने निवडला आहे. त्याला भारतात प्रथमच चांगली गती आली आहे ही स्वागतार्ह गोष्ट आहे, मात्र भारतीय ज्येष्ठ नागरिकांची विशिष्ट स्थिती लक्षात घेता सर्व ज्येष्ठ नागरिकांना …

Read More »