पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांचे प्रयत्न पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समितीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाकरीता अनेक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचअनुषंगाने महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत 10 टक्के निधीतून व पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत यांच्या प्रयत्नाने गव्हाण विभागातील महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप बुधवारी (दि. 3) करण्यात आले. …
Read More »Monthly Archives: February 2021
वडिलांची शेवटची इच्छा मुलाने केली पूर्ण; उत्तरकार्य न करता गोरगरिबांना केले अन्नदान
खालापूर : प्रतिनिधी माझ्या मृत्यूनंतर माझे उत्तरकार्य न करता त्या खर्चातून गोरगरिबांना दान करा, अशी शेवटची इच्छा वडिलांनी व्यक्त केली आणि वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे उत्तरकार्य न करता मुलाने आदिवासी बांधव, वृद्धाश्रमातील वृद्ध आणि लहान मुलांना मिठाईचे वाटप केले व धार्मिक परंपरेला शह देत लोकांसमोर आदर्श ठेवला आहे. खोपोली शहरातील काटरंग …
Read More »ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या रोहा तालुका अध्यक्षपदी सुरेश मगर
रोहे : प्रतिनिधी ओबीसी संघर्ष समिती संलग्न ओबीसी जनमोर्चाची बैठक नुकतीच रोहे येथील शासकीय विश्राम गृहात झाली. या बैठकीत ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या रोहा तालुकाध्यक्ष पदी सुरेश मगर यांची तर सरचिटणीस पदी महादेव सरसंबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. मात्र शासन दरबारी ओबीसी समाज …
Read More »स्टोन क्रेशर बंद करा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण; माणगाव तालुक्यातील चांदे येथील आदिवासींचा इशारा
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील निजामपूर ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील चांदे आदिवासीवाडीजवळ असलेले स्टोन क्रेशर बंद करावे, अन्यथा येत्या 1मार्चपासून माणगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा चांदे आदिवासीवाडीतील ग्रामस्थांनी दिला आहे. चांदे आदिवासीवाडीजवळ असलेल्या स्टोन क्रेशरमध्ये करण्यात येणार्या सुरूंग स्फोटांमुळे चांदे आदिवासीवाडीतील घरांना हादरे बसत आहेत. त्यामुळे घरावरील पत्रे, कौले व घराचे नुकसान …
Read More »खोपोलीत दुकाने फोडून चोरी करणार्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
खालापूर : प्रतिनिधी खोपोली शिळफाटा येथे झालेल्या चोरी प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने दोन चोरट्यांना जेरबंद केले असून, यापैकी विकास कांबळे याच्यावर पुण्यात चोरी, घरफोडी, वाहनचोरीचे 37 गुन्हे दाखल असून, 11 पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये तो ‘वाँटेड’ आहे. या चोरांकडून खोपोलीतील दोन गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून दोन मोटारसायकलीही …
Read More »महाडमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात; पहिल्या टप्प्यात शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्यांना लस
महाड : प्रतिनिधी महाडमध्ये बुधवार (दि. 3) पासून कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली असून, पहिल्या टप्प्यात वैद्यकीय क्षेत्रातील जवळपास 950 जणांना लसीकरण केले जाण्याची शक्यता आहे. महाड तालुक्यात कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला असून जनजीवनदेखील पूर्वपदावर आले आहे. तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लसीकरण करण्यास सुरूवात झाली असून, बुधवारी महाड ग्रामिण रुग्णालयात वैद्यकीय …
Read More »वळण ः बालकलाकारांचा सहभाग असलेली पहिली शॉर्टफिल्म
कर्जत : बातमीदार शहरासोबत गावातील मुलामुलींना शॉर्टफिल्मच्या माध्यमातून संधी देता यावी यासाठी दिग्दर्शक प्रदीप गोगटे यांनी प्रयत्न केला आहे. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळी नाटके बसविली. अनेक नाटके राज्यस्तरीय प्रसिद्ध झाली आहेत. त्यातून आपली कला दाखविण्यासाठी एका शॉर्टफिल्मचे काम सुरू असून आपले अस्तित्व दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम प्रदीप गोगटे करीत …
Read More »अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात फायर सेफ्टी प्रशिक्षण
अलिबाग : जिमाका येथील जिल्हा रुग्णालय येथे रुग्णांच्या तसेच रुग्णालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय आणि अग्निशामक प्राधिकरणाच्या सहकार्याने सोमवारी (दि.1) अधिकारी, कर्मचार्यांचे फायर सेफ्टी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक घेण्यात आले. भंडारा जिल्ह्यासारखे प्रकरण या जिल्हा रुग्णालयात घडू नये, यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने …
Read More »आंबेत पूल बुधवारपासून वाहतुकीसाठी बंद
अलिबाग, पोलादपूर : प्रतिनिधी रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा आंबेत ते म्हाप्रळ दरम्यानचा सावित्री नदीवरील पूल येत्या 10 तारखेपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी रो रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. महाडमधील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर आंबेत पूलाच्या क्षमतेचा आणि सुरक्षिततेचा मुद्दा …
Read More »सांबरकुंड धरण : विस्थापितांना वार्यावर सोडू नका
अलिबाग तालुक्यातील जनतेची काही स्वप्नं आहेत. त्यापैकी सांबरकुंड धरण हे मोठे स्वप्न आहे. गेली 47 वर्षे अलिबाग तालुक्यातील जनता या धरणाची वाट पहाता आहे. 1973 मध्ये अलिबागचे तत्कालीन आमदार स्वर्गीय ना. का. भगत यांनी विधानसभेत सांबरकुंड धरणाची मागणी केली होती. याला 47 वर्षे झाली. तरीदेखील हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकलेला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper