अलिबाग ः प्रतिनिधी राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडा संघटक नथुराम पाटील उर्फ भाऊ यांचे बुधवारी (दि. 10) पहाटे त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पच्छात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.नथुराम जानू पाटील यांचा …
Read More »Monthly Archives: March 2021
आयसीसी क्रमवारीत ऋषभ पंतची गरूड झेप
दुबई ः वृत्तसंस्था अडखळत सुरुवात करणार्या ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये अखेर स्वतःला सिद्ध केले. ऑस्ट्रेलिया दौर्यापाठोपाठ त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अविश्वसनीय कामगिरी करून जगाला स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. त्यातच आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ऋषभने थेट सात स्थानांची झेप घेत थेट रोहित शर्मासोबत बरोबरी केली. भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज …
Read More »श्रीलंकेचा फलंदाज विचित्र पद्धतीने बाद; क्रिकेटप्रेमी म्हणतात, नॉट आऊट!
अॅटिग्वा ः वृत्तसंस्था वेस्ट इंडीज आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिकेतील पहिलाच सामना एका वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत आला आहे. श्रीलंकेचा फलंदाज धनुष्का गुणतिलका याला क्षेत्ररक्षणात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिसर्या पंचांनी बाद दिले, त्यावरून वाद सुरू झालाय. ही घटना श्रीलंकेची फलंदाजी सुरू असताना घडली. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. 21व्या …
Read More »पृथ्वी शॉ पुन्हा बरसला; शतकी खेळी; मयांक अग्रवालचा विक्रम मोडला
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था विजय हजारे चषक स्पर्धेमध्ये पृथ्वी शॉने सलग दुसरे शतक ठोकले आहे. कर्नाटकविरोधातील उपांत्य फेरीच्या सामम्यात पृथ्वीने तुफान फटकेबाजी करीत 79 चेंडूंत शतक झळकावले. यासोबतच एका सिझनमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मयांक अग्रवलाचा विक्रमःी त्याने मोडला आहे. कर्नाटकविरोधात गुरुवारी (दि. 11) झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पृथ्वी शॉने जबरदस्त …
Read More »आजपासून भारत-इंग्लंड टी-20चा थरार
अहमदाबाद ः वृत्तसंस्था भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला शुक्रवार (दि. 12)पासून सुरुवात होणार आहे. कसोटी मालिकेत वर्चस्व गाजविल्यानंतर यजमान संघ विजयी परंपरा कायम राखण्यासाठी उत्सुक आहे, तर पाहुणा संघ मागची कसर टी-20मध्ये काढण्याचा प्रयत्न करेल. कसोटी मालिकेतील विजयानंतर टीम इंडियाने ट्वेण्टी-20 मालिकेसाठीही जोरदार तयारी केली आहे, पण …
Read More »‘आयएनएस करंज’ नौदलात दाखल
मुंबई : प्रतिनिधी देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली स्कॉर्पिअन वर्गातील पाणबुडी ’आयएनएस करंज’ बुधवारी (दि. 10) नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईत समारंभपूर्वक या पाणबुडीचे जलावतारण झाले. या पाणबुडीमुळे भारतीय नौसेनेची ताकद कैकपटीने वाढणार आहे. शत्रुला थांगपत्ता लागू न देता त्यांच्या प्रदेशात पोहोचून विध्वंस घडवण्याची क्षमता ‘आयएनएस करंज’मध्ये आहे. 1565 टन …
Read More »आदिवासींसाठी मोबाइल मेडिकल युनिट सेवा; पनवेल मनपामार्फत फणसवाडी, चाफेवाडीत शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनानिमित्त पनवेल महापालिकेमार्फत खारघरजवळील फणसवाडी व चाफेवाडी या आदिवासी वाड्यांमध्ये मोबाइल मेडिकल युनिट सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा शुभारंभ महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 10) झाला. यासाठी नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी …
Read More »पुन्हा पुन्हा गोंधळच
एकीकडे वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टर उन्हाळ्यात कोरोना प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त करतात, तर आरोग्यमंत्री कोरोनाची साथ वाढण्याचा वातावरणाशी संबंध नाही असे सांगतात. ही उलटसुलट विधाने आणि लॉकडाऊनचे इशारे यांनी लोक धास्तावून गेले आहेत. जनतेला शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यापलीकडे राज्यातील आघाडी सरकार महामारी नियंत्रणासाठी काही पाऊल उचलणार आहे का? की पुन्हा …
Read More »द्रुतगती महामार्गावर कंटेनरची ट्रकला धडक
दोनही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली बायपासजवळ ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरने बुधवारी (दि. 10)पहाटेच्या सुमारास ट्रकला धडक दिली. त्यानंतर या दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि ही आग बोरघाटातील जंगलात पसरली. अग्निशमन दलाच्या पथकांनी ही आग नियंत्रणात आणली. द्रुतगती महामार्गावरून कंटेनर (एमएच-46,बीएफ-7713) भरधाव वेगाने मुंबईच्या …
Read More »माणकीवलीच्या उपसरपंचपदी भाजपचे विकास रसाळ बिनविरोध
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील माणकीवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे विकास रसाळ यांची बुधवारी (दि. 10) बिनविरोध निवड करण्यात आली. अजय भारती यांनी राजीनामा दिल्यामुळे माणकीवली ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद रिक्त झाले होते. माणकीवली ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी बुधवारी दुपारी सरपंच चंदन भारती यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची विशेष बैठक घेण्यात आली. या वेळी उपसरपंचपदासाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper