Breaking News

Monthly Archives: March 2021

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे राहुल गांधी

भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांची टीका मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत शेतकर्‍यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे असा टोला लगावला. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे हे विधान भारतीय सैन्यांचे अपमान करणारे असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली आहे. त्यावरून भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी …

Read More »

अधिवेशनात घुमला जय श्रीरामचा नारा

खंडणीखोरांना समर्पण कळणार नाही -फडणवीस मुंबई ः प्रतिनिधी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारी (दि. 4) चौथ्या दिवशी राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित करीत कोणत्या निधी कायद्यांतर्गंत पैसे मागितले जात आहेत, अशी विचारणा केली. प्रभू श्रीरामाने यांना कंत्राट दिले आहे का, असा सवाल विचारताच …

Read More »

शूरा मी वंदिले : पराक्रम गाजविताना जखमी झालेल्या जवानाला महाड भाजपचा सलाम

महाड : प्रतिनिधी जम्मू येथील भारतीय सीमेपलीकडे पाकिस्तानमध्ये पराक्रम गाजवताना सुरूंग स्फोटात जखमी झालेले महाडमधील जवान सुभेदार कमांडो नरेश पवार यांच्या घरी जाऊन महाड भाजपने बुधवारी (दि. 3) त्यांच्या शौर्याला, धैर्याला आणि पराक्रमाला सलाम केला. भारतीय सैन्यदलातील 4 मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान एनएसजी कमांडो सुभेदार नरेश रामचंद्र पवार (40, रा. …

Read More »

मुंबई-पुणे महामार्गावर ट्रकची दुसर्या ट्रकला धडक; वाहनचालक ठार, दोघे गंभीर जखमी

खोपोली : प्रतिनिधी चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात चाललेल्या एका ट्रकने मुंबई-पुणे महामार्गावर वारद गावाजवळ उभ्या असलेल्या दुसर्‍या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात उभ्या असलेल्या ट्रकचा चालक टायरखाली चिरडून जागीच ठार झाला, तर ठोकर देणारा ट्रकचालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाले. त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले …

Read More »

आगरदांडा-इंदापूर महामार्ग सुस्साऽऽट; 90 टक्के काम पूर्ण, काँक्रीटीकरण झाल्याने प्रवास झाला जलद

मुरूड : प्रतिनिधी दिघी बंदराच्या विकासाला गती देण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून आगरदांडा ते इंदापूर या रस्त्याचे चौपदरीकरण व काँक्रीटीकरण करण्यात येत असून, त्यापैकी 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक जलद झाली आहे. बंदर वाहतुकीसाठी सुसज्ज रस्ते असावेत, या दृष्टीकोनातून एमएसआरडीसीमार्फत दिघी बंदर परिसरातील रस्ते विकसित करण्यात …

Read More »

माणगावातील 23 गावे, 37 वाड्या तहानलेल्याच; पाण्यासाठी महिलांची वणवण

माणगाव : प्रतिनिधी  दरवर्षीप्रमाणे यंदाही माणगाव तालुक्यातील गावांना मार्चपासूनच पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. तालुक्यातील 23 गावे व 37 वाड्यांतील ग्रामस्थांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यंदाही त्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. माणगाव तालुक्यातील सुरव तर्फे तळे, आमडोशी, चाच, बामणगाव, पळसफ मूळगाव, घोडेघुर्म, मालुस्ते, जोर, केळगण, मांजुरणे, जांभूळमाळ, कुंभार्ते, …

Read More »

नेरळमध्ये तिथीप्रमाणे साजरी होणार शिवजयंती; सार्वजनिक उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुरज साळवी

कर्जत : बातमीदार नेरळमध्ये तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवारी (दि. 3) ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. त्यात सुरज साळवी यांची उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तिथीप्रमाणे येत्या 31 मार्च रोजी साजर्‍या होणार्‍या नेरळमधील शिवजन्मोत्सव सोहळ्याची कार्यकारिणी निवडण्यासाठी गावातील मारुती मंदिरात …

Read More »

माणगावात वाहतूक कोंडी; बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी

माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्ग माणगाव शहरातून जातो. शहरातील या महामार्गाच्या दुतर्फा जागोजागी वाहने उभी केली जात असल्याने तसेच सुटीच्या दिवशी चारचाकी वाहनांचे चालक शहरातील महामार्गावर तिसरी लाइन काढत असल्यामुळे माणगावात हमखास वाहतूक कोंडी होते. या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी  कारवाईचा बडगा उगारल्यास येथील वाहतूक सुरळीत सुरू राहील. माणगाव हे …

Read More »

पर्यटनाचा ब वर्ग

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन ही राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. दरवर्षी या तिन्ही ठिकाणांना राज्यभरातून लाखो पर्यटक भेट देत असतात, मात्र निधीआभावी या पर्यटनस्थळांचा पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अपेक्षित विकास होऊ शकला नव्हता. रस्ते, पाणी, वाहनतळ, प्रसाधानगृह, बगीचे यांसारख्या सोयीसुविधांची कमतरता या ठिकाणी प्रकर्षाने जाणवत होती. नगरपालिकांचे मर्यादित उत्पन्न आणि …

Read More »

बनावट कागदपत्रे बनवून वाहने विकणारी टोळी जेरबंद

सव्वा सात कोटी किमतीच्या गाड्या हस्तगत पनवेल : वार्ताहर बीएस-4च्या मारुती कंपनीच्या वाहनांना विक्री-बंदी असतानाही या वाहनांची बनावट कागदपत्रे बनवून ती कागदपत्रे वेगवेगळ्या ठिकाणी विकणार्‍या नऊ जणांच्या टोळीला गुन्हे मध्यवर्ती शाखेने गजाआड केले असून त्यांच्याकडून जवळपास  सात कोटी 15 लाख रुपये किमतीच्या 151 गाड्या हस्तगत केल्या आहेत. या टोळीने बनावट …

Read More »