नगरसेवक विक्रांत पाटील आणि कोठारी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम पनवेल ः वार्ताहर कोरोना काळात जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे सामान्य लोकांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. रोज कमाई करून खाणार्या लोकांची आणि रिक्षाचालकांची तर बिकट परिस्थिती आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करीत नगरसेवक विक्रांत पाटील आणि कोठारी फाऊंडेशन यांच्या वतीने प्रभाग क्र. 18मधील …
Read More »Monthly Archives: May 2021
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्या
खैरवाडी ग्रामपंचायतीचा ठराव पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव सिडको महामंडळाने केल्यावर स्थानिक प्रकल्पग्रस्तांत असंतोष निर्माण झाला आहे. विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याबाबत प्रकल्पग्रस्त संघटना तसेच अनेक राजकीय पक्षांचे नेते आग्रही आहेत. अशा वेळी पनवेल तालुक्यातील खैरवाडी …
Read More »जेएनपीटी उभारणार ऑक्सिजन जनरेशन प्लांट
प्रतिमिनिट 350 लिटर्स निर्मितीची क्षमता; उरण परिसरातील रुग्णांना दिलासा उरण ः वार्ताहर संपूर्ण राज्यभरात दिवसेंदिवस कोरोना बळींची संख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने जेएनपीटीने स्वतःचा प्रतिमिनिट 350 लिटर्स निर्मिती क्षमतेचा ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्याची तयारी सुरू केली आहे. एक कोटी खर्चाच्या जेएनपीटीच्या मालकीच्या 100 स्क्वेअर मीटर क्षेत्रात उभारण्यात येणार्या ऑक्सिजन जनरेशन …
Read More »…तर कर्जत तालुका कोरोना मुक्त होऊ शकतो
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या सुरूवातीला वाढती रुग्णसंख्या, रुग्णांचे मृत्यू या बरोबरच रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण या सार्यांचे पहिल्या लाटेच्या तुलनेत विक्रमच होते. मात्र लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या आवरता आली. ती एकदम पाच पट कमी झाली. या सार्याला शासकीय यंत्रणा, आरोग्य यंत्रणा, पोलीस कर्मचारी आणि सुज्ञ कर्जतकरांची साथ लाभली. अजून …
Read More »शारलोटला मिळणार नवसंजीवनी; माथेरानमधील तलाव संवर्धनासाठी अडीच कोटींचा निधी
कर्जत : बातमीदार माथेरानमध्ये ब्रिटिशांनी पिण्याच्या पाण्यासाठी शार्लोट लेक हा तलाव बांधला होता. मात्र सध्या पाणी गळती यामुळे या तलावाला धोका निर्माण झाला आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून शार्लोट लेकच्या संवर्धनासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातून कोणते काम करायचे? याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांनी पाहणी केली. महाराष्ट्र जीवन …
Read More »मुरुड आगाराची बससेवा बंद, प्रवाशांची गैरसोय
मुरुड : प्रतिनिधी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मुरुड आगारातून एकही एसटी बस बाहेर न पडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, त्यांना जादा पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे जाण्यासाठीही मुरूड आगारातून एकही गाडी सोडण्यात आलेली नाही. येथून खाजगी वाहतूक फक्त मुंबई पुरतीच व थेट प्रवाशांनसाठीच सुरू असून, …
Read More »एकदाचा निर्णय घ्या
छत्तीसगढ सरकारचा बारावीच्या परीक्षेचा अजब पॅटर्न वादग्रस्त ठरला असला तरी त्यांनी किमान निर्णय घेतला याचे गुण त्यांना द्यायला हवेत. महाराष्ट्रातील सरकारने अद्याप तेवढी तसदीदेखील घेतलेली नाही. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतीच देशभरातील शिक्षणमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत विविध राज्यांचे शिक्षण सचिव आणि शिक्षणतज्ज्ञही सहभागी झाले होते. सध्याच्या परिस्थितीत …
Read More »सावधान! नाळ तुटत आहे
अनेकांना पदराला खार लावून त्यांची खरेदीही करावी लागली, पण पर्वा कुणाला? वास्तविक याच प्रकारचे अप्रत्यक्ष शिक्षण आपल्या देशात अत्यंत स्वस्त आणि सर्वांना उपलब्ध होऊ शकेल अशा डी. टी. एच. किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून देणे शक्य होते. ‘स्वयंप्रभा’ या केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या आणि केवळ शिक्षणासाठी वाहिलेल्या 32 शैक्षणिक दूरदर्शन वाहिन्या मात्र …
Read More »श्रीवर्धन समुद्रकिनारी पडलेली झाडे जागेवरच; सुरूची नवीन लागवड थांबली
श्रीवर्धन : प्रतिनिधी गतवर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात श्रीवर्धन समुद्रकिनार्यावरील सुरुची 90 टक्के झाडे पडली होती. ठेकेदाराने ही झाडे कापून त्याच ठिकाणी ठेवली आहेत. त्यामुळे नवीन झाडे लावायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. श्रीवर्धन समुद्रकिनारी सुमारे 25 ते 30 वर्षापूर्वी सुरूच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती. ही झाडे …
Read More »अखेर उमटे धरणातील गाळ काढण्यास सुरूवात; 15 दिवसांत काम होणार पूर्ण
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्याला पाणीपुरवठा करणार्या उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामाला अखेर सोमवारी (दि. 24)सुरूवात झाली. या कामामुळे धरणातील पाणीसाठा वाढून मे अखेरपर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या उमटे धरणातून अलिबाग तालुक्यातील 60 गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. परंतु गेल्या 40 वर्षात या धरणातील गाळ एकदाही काढण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper