पाली : रामप्रहर वृत्त तौक्ते चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात मोठे नुकसान केले आहे. आमदार रविशेठ पाटील यांनी शुक्रवारी (दि. 21) या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना लवकर नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. आमदार रविशेठ पाटील यांनी शुक्रवारी सुधागड तालुक्यातील दर्यागाव, पाच्छापूर व नाडसुर आदी …
Read More »Monthly Archives: May 2021
टीका करताना इतिहासाचे ज्ञान हवे; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
मुंबई : प्रतिनिधी तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचे सांगून मोदींवर निशाणा साधला. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका-टिप्पणी करताना काहीतरी इतिहासाचे ज्ञान पाहिजे, की अशा व्यक्ती हवाई पाहणीच करतात असा टोला देत प्रत्युत्तर …
Read More »सलून सुरू करण्यास परवानगी द्यावी
नाभिक समाजाचे देवेंद्र फडणवीस यांना निवेदन खोपोली : प्रतिनिधी करोनाची दुसरी लाट सुरू आहे. सर्व व्यापार ठप्प आहेत. त्यात सलून व ब्युटीपार्लर व्यवसाय बंद असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने सलून उघडण्याचे आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले. …
Read More »जनहितासाठी मुख्यमंत्र्यांनाही धारेवर धरणारे ‘दिबा’
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…लोकनेते दि. बा. पाटील यांनी सन 1966मध्ये सीमाप्रश्नासाठी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय …
Read More »खोपोली भाजी मंडई रात्री आठपर्यंत राहणार खुली
खोपोली : प्रतिनिधी खोपोलीतील महात्मा फुले मंडई रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने नागरिक व व्यापार्यांनी जिल्हाधिकार्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. लॉकडाऊनमध्ये फळे, भाजीपाला दुकाने सकाळी सात ते अकरा या वेळेत उघडी ठेवण्याचे निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे या वेळेत मंडई परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असे व त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव …
Read More »नेरळमध्ये तीन विकासकामांचे भूमिपूजन
भाजपच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद कर्जत : बातमीदार भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य व भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजनमधून नेरळ गावातील तीन विकासकामांना मंजुरी मिळाली असून, त्यांचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 21) करण्यात आले. नेरळ ही लोकसंख्या …
Read More »गडचिरोलीत 13 नक्षलवाद्यांचा खात्मा
गडचिरोली ः प्रतिनिधीगडचिरोलीत एटापल्लीमधील पेदी-कोटमी येथील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी 13 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 युनिटकडून ही कारवाई करण्यात आली.सध्या तेंदू हंगाम सुरू आहे. या हंगामात नक्षली तेंदू कंत्राटदारांकडून मोठी खंडणी वसूल करतात. त्याचे नियोजन करण्यासाठी नक्षलवाद्यांची बैठक सुरू होती. त्या वेळी कारवाई करण्यात आली.गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक …
Read More »सुधागड पेडली येथे फसला ट्रेलर
पाली-खोपोली राज्यमहामार्गावर वाहतुकीचा खोळंबा पाली : प्रतिनिधी पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. या राज्य महामार्गावरील पेडली (ता. सुधागड) गावाजवळ गुरुवारी (दि. 20) सायंकाळी मोठा ट्रेलर मोरीमध्ये फसला होता. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली होती. हा ट्रेलर रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला. त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत …
Read More »बोरगाव बंधार्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे
शेतकर्याने मागितली जलसंधारण विभागाकडे दाद कर्जत : बातमीदार तालुक्यातील बोरगाव येथील पोश्री नदी पात्रात सिमेंट बंधारा बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप येथील शेतकर्यांनी केला आहे. बंधारा बांधतांना शेताचे बांध उखडून टाकण्यात आल्याचा आरोपदेखील शेतकर्यांनी केला असून त्याबाबत राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाकडे …
Read More »ऐन हंगामातच आंबा बागायतींना फटका
चक्रीवादळामुळे फळगळतीबरोबरच झाडांचेही नुकसान अलिबाग : प्रतिनिधी अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतींना मोठा फटका बसला आहे. ऐन काढणीच्या हंगामातच वादळाने आंबा गळून पडल्याने बागायतदारांना मोठ्या नुकसनीला समारे जावे लागले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बागायतदार कपाळाला हात लावून बसले आहेत. कोकणात मार्चपासूनच आंब्याचा हंगाम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper