Breaking News

Monthly Archives: May 2021

सोनू सूदकडून कर्ण शर्माचे कौतुक

मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांना बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने भरघोस मदत केली. सोनूला या वेळी चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडू कर्ण शर्माही मदत करीत असल्याचे समोर आले आहे. सोनूने याबद्दल महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जमधील खेळाडू कर्ण शर्माचे कौतुक करून कोरोनाच्या कठीण काळात हा खेळाडू मोठे काम करीत …

Read More »

पनवेलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळा उभारणीला महासभेत मंजुरी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारण्याबाबत परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असा प्रस्ताव पनवेल मनपाचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी मांडला होता. गायकवाड यांच्या प्रस्तावाला गुरुवारी (दि. 20) शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात आयोजित महासभेची मंजुरी मिळाली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण …

Read More »

राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा प्रशिक्षक

मुंबई ः प्रतिनिधी टीम इंडियाचा माजी कॅप्टन व ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असणारा राहुल द्रविड लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक होणार आहे. द्रविड सध्या बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. तो यापूर्वी टीम इंडियाच्या अंडर-19 टीमचा प्रशिक्षक होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताने अंडर-19 वर्ल्डकपही जिंकला आहे. टीम इंडियाच्या नव्या पिढीतील बहुतेक खेळाडू …

Read More »

टी-20 वर्ल्डकप आयोजनाबाबत साशंकता

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाला रोखण्यासाठी बीसीसीआयने तयार केलेला बायो-बबल फुटला अन् आयपीएलमध्ये सहभागी झालेले खेळाडू एकामागून एक पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर बीसीसीआयने आयपीएल 2021 स्थगित करण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत होणार्‍या टी-20 वर्ल्डकप स्पर्धा नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. ही स्पर्धा भारतातच खेळवण्यात यावी यासाठी …

Read More »

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडणार

महिला संघांत रंगणार ऐतिहासिक कसोटी नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. यंदा प्रथमच भारतीय पुरुष संघासोबत महिला संघही इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. भारतीय महिला संघ इंग्लंडमध्ये एक कसोटी सामना खेळणार आहे. सहा-सात वर्षांनंतर भारतीय महिला संघाचा हा पहिलाच कसोटी सामना असेल, पण यानंतर दुसर्‍या कसोटीसाठी …

Read More »

सिडकोच्या ‘नैना’ला मिळणार उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा नैना प्रकल्प क्षेत्रात शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पांमध्ये, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा पुरविण्याचा निर्णय सिडको महामंडळाकडून घेण्यात आला आहे. एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प विकसित करण्याकरिता किमान 18 मीटर रस्त्याची आणि प्रकल्प पुरस्कर्त्याने रस्त्यासह पायाभूत सुविधांचे संपादन करून विकसित करण्याची …

Read More »

जेएनपीटीतून ऑक्सिजनचे देशभरात वितरण

उरण : प्रतिनिधी कोविडदरम्यान हजारो रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यावश्यक असलेला 28.72 मेट्रिक टन मेडिकल ग्रेड ऑक्सिजन मंगळवारी जेएनपीटीत उतरविण्यात आला आहे. हा प्राणवायू संयुक्त अरब अमिरातीच्या जेबेल अलीमधुन आयात करण्यात आला आहे. मागील 15 दिवसांत एमव्ही जीएसएफ जिसली, एमव्ही नागोया टॉवर, एमव्ही बीएसएल लियास्सोल या तीन मालवाहू जहाजांतून 258.95 मेट्रिक …

Read More »

रोह्यात सुदर्शन कंपनीच्या वतीने आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान

रोहा, धाटाव : प्रतिनिधी येथील सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज या कंपनीच्या वतीने रोहा उपजिल्हा रुग्णालय, आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कोकबन लसीकरण केंद्रास नुकताच आरोग्यविषयक व रुग्णोपयोगी साहित्याची भेट दिली. जागतिक रंगद्रव्ये उत्पादनात अग्रेसर असणारी धाटाव येथील सुदर्शन केमिकल कंपनी सामाजिक कार्यामध्येही नेहमीच अग्रेसर राहिली आहे. कंपनीतर्फे ग्रामीण भागात आरोग्य तपासणी …

Read More »

माथेरानकरांच्या उरात धडकी भरवणारे चक्रीवादळाचे ते 25 तास

कर्जत : बातमीदार सोमवारचा दिवस. लॉकडाऊनमुळे माथेरान बंद असल्याने प्रत्येकजण घरात. सायंकाळी पाच वाजता सौम्य वारा सुरू होता. सर्व लोक आपल्या नित्य कामात व्यस्त. आणि अचानक सोसाट्याचा वारा सेकंदात घोंगावला. सर्वत्र धूळ आणि झाडाचा पालापाचोळा पडलेला. क्षणात कोणाला काहीच कळलं नाही. ज्याने त्याने घरात धाव घेऊन दार बंद केले. आणि …

Read More »

राज्यात वादळे येतच राहणार

सुमारे एक वर्षापुर्वी निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला तडाखा दिला होता. त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच तौक्ते चक्रीवादळ आले. एक वर्षाच्या आत दोन वादळ आल्यामुळे रायगडकर कोलमडून गेले आहेत. शेतकरी, बागयतदार, श्रमिक, कामगार सर्वांनाच याचा फटका बसला आहे. घरे कोसळली, वीजपुरवठा खंडित आहे, संपर्क यंत्रणा कोलमडली, पाणीपुरवठा योजना बंद आहेत. निसर्ग …

Read More »