Breaking News

Monthly Archives: May 2021

पनवेल मनपा क्षेत्रात स्थापन होणार शहर उपजीविका केंद्र; नागरिकांना माहिती-व्यवसायासंबंधी साह्य; महासभेत येणार प्रस्ताव

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत कळंबोली गावातील कालभैरव मंगल कार्यालयाच्या जागेत शहर उपजीविका केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. शहरी गरिबांना माहिती व व्यवसायाशी संबंधित माहिती या केंद्रावर मिळणार असून 20 मे रोजी महासभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. शासन निर्णयानुसार ज्या शहराची …

Read More »

नुकसानग्रस्तांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे; तहसीलदारांचे उरणकरांना आवाहन

उरण ः वार्ताहर उरण तालुक्याला तौक्ते चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला असून 411 घरांचे नुकसान  तसेच महावितरणचे 54 पोल पडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील काही भागाचा विद्युत पुरवठा खंडित झाला. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता हरिदास चोंढे, वरिष्ठ अधिकारी माणिक राठोड, राजाराम माने व कर्मचारी कार्यरत आहेत. नुकसानग्रस्त …

Read More »

पनवेल तालुक्याला ‘तौक्ते’ने झोडपले; 1212 घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी नाही

पनवेल ः प्रतिनिधी तौक्ते वादळाचा पनवेल तालुक्याला मोठा फटका बसला आहे. तालुक्यात वादळाने जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. वादळात तालुक्यातील जवळपास 1212 घरांचे नुकसान झाले, तर एक नागरिक जखमी झाला आहे. तहसीलदार विजय तळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार काही नुकसानग्रस्त ठिकाणांचे …

Read More »

माणगाव सिद्धिनगर विकासकामांपासून दुर्लक्षित

भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सत्वेंचा आक्षेप माणगाव : प्रतिनिधी माणगाव नगरपंचायत हद्दीतील सिद्धिनगरचा भाग विकास कामांपासून पूर्णपणे दुर्लक्षित असल्याचा आक्षेप या भागातील रहिवाशी तथा भाजप महिला मोर्चा माणगाव तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी घेऊन भागातील व्यथा प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखविल्या. सत्वे यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत नगरपंचायतीतील सत्ताधार्‍यांनी या भागाकडे …

Read More »

खरीप हंगामात एक लाख 40 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे नियोजन

अलिबाग : प्रतिनिधी यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात एक लाख 40 हजार 31 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्याचे, तसेच उत्पादकता हेक्टरी 2993  किलोग्रॅम करण्याचे नियोजन कृषि विभागाने केले आहे. रायगड जिल्ह्यात एक लाख 74 हजार 483 एवढे भात लागवडीचे क्षेत्र आहे. यंदा एक लाख चार हजार 31 हेक्टरवर भातलावणी करण्यात …

Read More »

वादळग्रस्तांना भरघोस मदत करा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारकडे मागणी अलिबाग ः प्रतिनिधीगेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला तडाखा दिला होता. वर्षभरात तौक्ते या दुसर्‍या वादळाने दणका दिला आहे. यात घरांचे व फळबागांचे नुकसान झाले आहे. या वादळग्रस्तांना राज्य सरकाने भरघोस मदत द्यावी, अशी मागणी राज्य विधासभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसस यांनी केली …

Read More »

कशेडी घाटातील भुयारी मार्ग : मोठा प्रोजेक्ट अपारदर्शकतेत!

बिरबल आणि अकबराच्या कथेतील लाडू या प्रसंगामध्ये अकबराचा मेव्हणा आणि बिरबलाला वेगवेगळया बंद खोलीत डांबून त्यांच्यासमोर रोज शंभर बुंदीचे लाडू ठेऊन ते भुकेवर कसे नियंत्रण ठेवतात, हे पाहण्याची पैज लागली होती. अकबराच्या मेव्हण्याला भुक अनावर झाल्याने त्याने काही लाडू फस्त केल्याचे रोज दिसून येत असे तर बिरबलाच्या खोलीतून शंभर लाडू …

Read More »

दौर्यांचे राजकारण

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी क्षणाचाही वेळ वाया न दवडता कोकण दौर्‍याला सुरुवात केली. तौक्ते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून राज्य सरकारने वादळग्रस्तांना तातडीने आर्थिक साह्य करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. फडणवीस हे स्वत: उत्तम प्रशासक आहेत. आपत्ती …

Read More »

कुळ कायद्यावर विधानसभेत आवाज उठविणारे ‘दिबा’

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…1957 साली झालेल्या निवडणुकीत दि. बा. पाटील प्रथम जरी निवडून आले असले तरी …

Read More »

बांधकाम साहित्याची दुकाने सायंकाळपर्यंत खुली ठेवा

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तोक्ते चक्रीवादळामुळे पनवेल महापालिका हद्दीतील अनेक नागरिकांच्या घरांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे त्यांच्या घरांची कामे करण्याकरीता आवश्यक असलेली बांधकाम साहित्याची दुकाने सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मनपा …

Read More »