महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मागणीला यश पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ड्राइव्ह इन कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पनवेल मनपाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्याअनुषंगाने पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध कोविड लसीकरण केंद्रावरती 45 वर्षांवरील दिव्यांग …
Read More »Monthly Archives: May 2021
आजारी असूनही दि. बा. पाटील लढ्यात अग्रभागी
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…संयुक्त महाराष्ट्राची चळवळ दिवसेंदिवस वाढत होती. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणेने …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा मदतीचा हात
गरीब, गरजूंना होणार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे …
Read More »तौक्ते चक्रीवादळाचा रायगडला तडाखा
तीन बळी, घरांची पडझड, वृक्ष पडले, बत्ती गूल अलिबाग, उरण ः प्रतिनिधीतौक्ते चक्रीवादळाने सोमवारी (दि. 17) मध्यरात्री रायगड जिल्ह्याला तडाखा दिला. यामध्ये एक हजार 105 घरांचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, विजेचे खांब कोसळले आहेत. उरणमध्ये वादळी पावसात भिंत कोसळून दोन महिलांचा, तर पेणमध्ये एकाचा मृत्यू झाला …
Read More »रायगडात 8,383 नागरिकांचे स्थलांतर
अलिबाग ः जिमाकाचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील एकूण दोन हजार 299 कुटुंबांतील मिळून एकूण आठ हजार 383 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.यामध्ये पेण तालुक्यात 62 कुटुंबांतील 193 जण, मुरूड 316 कुटुंबांतील एक हजार 67 जण, पनवेल 168 जण, उरण 122 कुटुंबांतील 451 जण, कर्जत 48 जण, खालापूर 670 जण, …
Read More »जिल्हाधिकार्यांनी घेतला आढावा; अधिकार्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद
अलिबाग ः प्रतिनिधीचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष निधी चौधरी यांनी रविवारी (दि. 16) रात्री उशिरा जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकार्यांशी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सदस्य सचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा समन्वय अधिकारीसर्जेराव …
Read More »चक्रीवादळामुळे रायगडची वाताहत
खोपोली : प्रतिनिधीचक्रीवादळाचा खालापूर तालुक्यासह रायगड जिल्ह्याला प्रचंड फटका बसला असून, अनेक घरांचे पत्रे उडून नुकसान झाले, तर आंबा उत्पादक, वीटभट्टी व्यावसायिकांचीही हानी झाली आहे.चक्रीवादळाने रविवारी संध्याकाळपासून खालापुरात हजेरी लावली. सुरुवातीला सौम्य स्वरूपात वारा व पाऊस सुरू झाला. आपत्ती व्यवस्थापनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. पाऊस आणि वार्याचा जोर …
Read More »संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार..!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंजार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसच्या धोरणानुसार स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी त्यांनी फाजल अली कमिशनची नेमणूक केली. …
Read More »काँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांचे निधन
पुणे ः प्रतिनिधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू समजले जाणारे काँग्रेस नेते व खासदार राजीव सातव यांचे रविवारी (दि. 16) पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करीत याबाबतची माहिती दिली. सातव यांना 22 एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू …
Read More »ग्रामीण भागातील कोरोना फैलाव रोखण्यासाठी नवी नियमावली
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता शहरांसोबत ग्रामीण भागातही वाढताना दिसत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता शहरांसोबत ग्रामीण भागात कोरोना फैलाव रोखण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमावलीत देखभाल, स्क्रिनिंग आणि आयसोलेशनवर भर देण्यात आला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper