ना. नारायण राणेंचा निशाणा कणकवली ः प्रतिनिधी महाराष्ट्रात सरकार आहे की नाही हे मला कळत नाही. एसटी महामंडळातील कामगार पगारासाठी आत्महत्या करीत आहेत. ही भयानक अवस्था आहे. या प्रश्नांकडे ठाकरे सरकारचे लक्ष नाही. फक्त नारायण राणे कुठे जातात याकडे लक्ष आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान …
Read More »Monthly Archives: August 2021
मुरूड तालुक्यातील रस्त्यांची दैनावस्था; नागरिक, पर्यटक हैराण
मुरूड : प्रतिनिधी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या मुरूड तालुक्यातील रस्त्यांची सध्याची अवस्था पाहता या वर्षीही बाप्पांचा मार्ग खडतरच आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आधीच कोरोनामुळे कोमात गेलेल्या येथील पर्यटन व्यवसायाची अवस्था तर बुडत्याचा पाय खोलात अशीच झाली आहे. मुरूड ते साळाव या सुमारे सात कोटीच्या मंजूर रस्त्याचे काम रखडले आहे. नांदगावच्या …
Read More »सुपारीला प्रति मण 6400 रुपयांचा भाव
मुरूडमधील बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण मुरूड : प्रतिनिधी तालुका सुपारी खरेदी विक्री संघाने यंदा सुपारीला प्रति मण 6400 रुपये भाव जाहीर केल्याने मुरूडमधील बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुरूड तालुक्यात सुपारी लागवडीचे क्षेत्र 450 हेक्टर असले तरी उत्पादन क्षेत्र 399 हेक्टर इतके आहे. तालुक्यातील आगरदांडा, शिघ्रे, नांदगाव, चिकणी, भोईघर, काकळघर, मांडला, बोर्ली, …
Read More »पुलांचे संरक्षक कठडे गेले वाहून
पाली, जांभूळपाडा येथील पूल बनले धोकादायक पाली : प्रतिनिधी अंबा नदीला आलेल्या पुरामध्ये खोपोली-वाकण मार्गावरील पाली व जांभूळपाडा पुलांचे सिमेंट व लोखंडी संरक्षक कठडे (रेलिंग) वाहून गेले. त्यामुळे हे पूल वाहतुकीसाठी असुरक्षित झाले आहेत. अंबा नदीवरील हे पूल मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गांना जोडतात. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात प्रवासी व …
Read More »नेरळ-कळंब एसटी सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
कर्जत : बातमीदार कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब-वारे आणि ओलमण मार्गावर एसटी सेवा सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. कर्जत तालुक्यातील कळंब भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नेरळ तसेच पोशीर येथे जावे लागते. निर्बंध शिथिल झाल्याने आठवी-नववी ते बारावीपर्यंत शाळा कॉलेज सुरू केले …
Read More »रेती उत्खनन लिलाव रखडले
राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणाचा रायगडात फटका अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात मागील दोन वर्षात रेती उत्खननाचे लिलाव रखडले आहेत. वाळू व्यावसायिकांमधील वाद आणि शासनाची चुकीची धोरणे याला कारणीभूत ठरत आहेत. ज्या ठिकाणी लिलाव झाले तेथे प्रत्यक्षात वाळू उपसा सुरू होवू शकला नाही. या एकूणच विद्यमान परिस्थितीमुळे सरकारला कोट्यवधींच्या महसूलावर पाणी …
Read More »टोमॅटोची आवक वाढली; दर गडगडले
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेल्या वर्षी टोमॅटोला चांगला दर मिळत होता म्हणून शेतकर्यांनी टोमॅटो पीक घेतले, मात्र आता राज्यात सर्वच बाजारपेठांत आवक वाढल्याने दर गडगडले आहेत. शुक्रवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक वाढल्याने टोमॅटोचे दर प्रतिकिलो 10 ते 12 रुपयांवरून 5 ते 6 रुपयांवर खाली आले आहेत. मुंबई …
Read More »पनवेलमध्ये मत्स्यगंधा बोटीचे जलावतरण
पनवेल : रामप्रहर वृत्त वैश्विक स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पदमविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांच्या विविध प्रयोगांपैकी एक असणार्या मत्स्यगंधा या बोटीचे जलावतरण नारळी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पनवेल येथे करण्यात आले. या वेळी स्थानिक पुजार्यांच्या वतीने शात्रोक्त विधिवत पूजा करण्यात आली. कोरोना नियमांचे पालन करून या मत्स्यगंधा जलावतरणाचा कार्यक्रम मोजक्याच स्वाध्यायी व मत्स्यगंधेवरील …
Read More »अमृत महोत्सव अभियानांतर्गत पेट्रोल पंपाचे उद्घाटन
पनवेल : वार्ताहर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या अमृत महोत्सवानिमित्त अभियानांतर्गत देशातील 75 ठिकाणी नव्याने पेट्रोल पंपाची उभारणी करण्यात आली आहे. पनवेलमध्ये निवासी असलेले व शेडुंग टोल नाका येथे पेट्रोल पंप असणार्या अमोल ऑटो मोबाईल्स यांना माणगाव येथे नवीन पेट्रोल उभारणी करण्याचा मान मिळला. त्याचे नुकतेच …
Read More »काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी महेंद्र घरत यांची नियुक्ती
पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेसच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी कामगार नेते महेंद्र घरत यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. या वेळी मंत्री थोरात यांनी नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष घरत यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper