Breaking News

Monthly Archives: November 2021

विचुंबे-देवद 11 संघ आरपीएलचा मानकरी

पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 177व्या जयंतीनिमित्त अचानक मित्र मंडळाने शिरढोण येथे आयोजिलेल्या रायगड प्रीमियर लीगमध्ये विचुंबे-देवद 11 संघाने बाजी मारली. त्यांना तीन लाख एक रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.आरपीएलमध्ये द्वितीय क्रमांक हरी ओम डोलवी-पेण (दोन लाख एक रुपये …

Read More »

ऑस्ट्रेलिया नवे जगज्जेते

टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडवर मात दुबई : वृत्तसंस्थाजोश हेझलवूडच्या (3/16) अफलातून गोलंदाजीनंतर मिचेल मार्श (50 चेंडूंत नाबाद 77 धावा) आणि डेव्हिड वॉर्नर (38 चेंडूंत 53) या जोडीने साकारलेल्या अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडला आठ गडी आणि सात चेंडू राखून नामोहरम केले. यानिमित्ताने ऑस्ट्रेलियाच्या रूपात …

Read More »

अनिल देशमुख यांची आर्थर रोेड तुरूंगात रवानगी

14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मुंबई : प्रतिनिधीआर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशमुख यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी आर्थर रोड तुरूंगात करण्यात आली आहे.अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त …

Read More »

राजकारणाला वेगळे स्वरूप देण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न -चंद्रकांत पाटील

पनवेल : प्रतिनिधीराजकारण म्हणजे दुकान, गुन्हेगारी असा अर्थ काढला जातो, परंतु त्याला विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न करीत आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे न खाऊंगा और न खाने दुंगा हे कल्चर देशात निर्माण करून देशाला भयमुक्त करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी करीत असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी …

Read More »

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे : प्रतिनिधीशिवशाहीर महाराष्ट्रभूषण बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी (दि. 15) पहाटे 5च्या सुमारास निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र घराघरांत पोहचविले. राजा शिवछत्रपती या ग्रंथाची …

Read More »

पनवेलमध्ये विकासाचा झंझावात

महानगरपालिकेच्या विविध कामांचे भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर प्रत्येक विभागात विकासकामे करून शहरांसोबत गावांचा विकास करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार्‍या तब्बल 31 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन सोमवारी (दि. 15) झाले.भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत …

Read More »

नेरळमधील शिवसैनिकांचा मनसेमध्ये प्रवेश

कर्जत : बातमीदार नेरळ शहरातील अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. मनसे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम  झाला. या वेळी हेमंत चव्हाण, सचिन देशमुख, यासिन शेख, सचिन गायकर, जयेश भोईर, भूषण मोरे, …

Read More »

स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मितीचे घोडे अडले; विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

माणगाव : प्रतिनिधी दिघी-पुणे राष्ट्रीय मार्गावरील माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्यागिक क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. मात्र स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती झाली नसल्याने या भागातील सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. माणगाव तालुक्यात औद्योगिक वसाहत विकसित करण्यासाठी सुमारे 30 वर्षापूर्वी विळे-भागाड परिसरातील जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या विळे-भागाड औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक …

Read More »

विहिंपच्या कर्जतमधील शिबिरात 85 जणांचे रक्तदान

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त वतीने कर्जत येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. या शिबिरात 85 जणांनी रक्तदान केले. गीता जयंती शौर्य दिनाच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कर्जत प्रखंड यांच्या संयुक्त वतीने आणि सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांच्या …

Read More »

भोरघाटाची दुरवस्था संपणार कधी?

महाडसह कोकणाला घाटमाथ्याशी जोडणारा पूर्वापार आणि महत्त्वाचा मार्ग म्हणजे, महाड-वरंध-भोर-पुणे. मात्र आज कित्त्येक वर्षे या घाटाची दुरवस्था झाली असून भविष्यात हा मार्ग बंद होण्याची भीती आहे. असे झाल्यास कोकणातील नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत. संपूर्ण जग रस्त्याने जोडले जात असताना महाड मात्र जगापासून तुटण्याची वेळ आली आहे. कोणे एके काळी …

Read More »