Breaking News

Monthly Archives: November 2022

रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जत्रांची रंगत

-समाधान पाटील, पनवेल रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. शहरांमध्ये मनोरंजनाची अनेक साधने वर्षाच्या बाराही महिने उपलब्ध असतात. गाव-खेड्यात मात्र ठराविक काळात अशी रंगत असते आणि म्हणूनच जत्रा त्यांच्यासाठी खास ठरते. खरीप हंगाम संपून शेतकर्‍यांचे सुगीचे दिवस सुरू झाले की वेध लागतात ते जत्रांचे. हल्ली निसर्गाचे चक्र …

Read More »

आरसीएफ थळ परिसरात बिबट्याचे दर्शन

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील थळ येथे आरसीएफ प्रकल्प परिसरात दोन दिवसांपूर्वी बिबट्याचे दर्शन झाल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते. ही अफवा असल्याची चर्चा होती, पण बिबट्याचे दर्शन झाल्याच्या वृत्ताला आरसीएफ व वनखात्याच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे. दोन दिवसांपूर्वी थळ येथील आरसीएफ कंपनीच्या परिसरामध्ये झाडीत बिबट्या वावरताना गस्त घालणार्‍यांना दिसला. …

Read More »

हिंदूविरोधी वक्तव्य करणार्‍या काँग्रेस नेत्याचा पनवेलमध्ये निषेध

पनवेल : वृत्तसंस्था कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकिहोली यांनी हिंदूविरोधी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य केले आहे. त्यांच्या कृत्याचा सर्वत्र विरोध होत असून पनवेल भारतीय जनता पक्षाने जारकिहोली यांच्याविरोधात शुक्रवारी (दि. 11) घोषणाबाजी करीत निषेध केला. या वेळी भाजपचे पनवेल शहर सरचिटणीस …

Read More »

रायगडात जिल्हा परिषदेची रंगीत तालीम

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची जोरदार तयारी अलिबाग : प्रतिनिधी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचयातींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. रायगड जिल्ह्यात 240 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका म्हणजे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणूकांना महत्व प्रप्त …

Read More »

मिसिंग लिंक प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पाहणी खोपोली : प्रतिनिधी जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गांतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डिसेंबर 2023 हा प्रकल्प पूर्णत्वास येईल, असेही …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल स्वच्छतेत ठरले देशात अव्वल स्थान

पनवेल : प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने देशातील सर्वात स्वच्छ विद्यालयाचा होण्याचा मान पटकावत विशेष प्राविण्यासह देशात अव्वल स्थान मिळविले आहे. भारत सरकारच्या वतीने स्वच्छ विद्यालय राष्ट्रीय पुरस्काराचा बहुमान मिळवणारे रायगड, नवी मुंबईतील हे …

Read More »

शिवरायांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून परत आणणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ही ब्रिटनमधून परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे. केंद्र सरकारमार्फत ब्रिटन सरकारकडे यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचं सांगत ही तलवार 2024पर्यंत महाराष्ट्रात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितले. जगदंबा तलवार महाराष्ट्रात परत यावी यासाठी …

Read More »

अलिबाग-मुरूड रस्त्याचे लवकरच मजबुतीकरण

शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांची माहिती मुरूड : प्रतिनिधी स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नामुळे अलिबाग-मुरूड रस्त्याच्या रुंदीकरण व मजबूतीकरणासाठी नाबार्डतर्फे निधी उपलब्ध झाला असून, हे काम मे महिन्याअखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी मुरूडमधील पत्रकारांना दिली. राजा …

Read More »

कळंबोली शहरातील रस्ते दुरुस्तीला सुरुवात माजी नगरसेवक अमर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कळंबोली शहरातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या माध्यमातून ही कामे होत आहेत. सिडकोनिर्मित असलेल्या कळंबोली शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. त्यामुळे रस्ते डागडूजीसंदर्भात माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांनी सिडकोकडे सातत्याने …

Read More »

बारा हत्तींचे बळ

खासदार संजय राऊत यांना झालेली अटक ही एका भ्रष्टाचार प्रकरणातील होती, अन्य कुठल्या राजकीय आरोपाखाली त्यांना अटक झाली नव्हती याचे विस्मरण सामान्य नागरिकांनी होऊ देऊ नये, परंतु समाजातील संवेदना आताशा बोथट झाल्या आहेत की, काय अशी शंका येते. भ्रष्टाचार प्रकरणात तुरुंगात जाणारा आरोपी हा काही क्रांतिकारक नसतो याचे भान अनेकदा …

Read More »