Breaking News

शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्काकरिता 1984मध्ये प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यात उभारण्यात आलेल्या आंदोलनात पाच जण हुतात्मा झाले होते. या लढ्याला गुरुवारी 36 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त पनवेल तालुका भाजप अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अभिवादन केले.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply