Breaking News

शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्काकरिता 1984मध्ये प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यात उभारण्यात आलेल्या आंदोलनात पाच जण हुतात्मा झाले होते. या लढ्याला गुरुवारी 36 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त पनवेल तालुका भाजप अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अभिवादन केले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply