Breaking News

Monthly Archives: July 2019

आध्यात्माशी जुळावे नाते

अपयशाचा, संकटांचा, ताणाचा सामना करण्यात भारतीय इतके कमी का पडताहेत असा प्रश्नही या निमित्ताने पुन्हा एकदा विचारला जात आहे. आधी आपण निव्वळ शेतकर्‍यांच्या आत्महत्यांबद्दल वाचत होतो. अलीकडच्या काळात आर्थिक कोंडीतून होणार्‍या आत्महत्या शहरी भागांमध्येही हलके-हलके डोके वर काढू लागल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना तर आपण अनेक वर्षे तोंड देतोच आहोत. देशभरात …

Read More »

‘चूलमुक्त, धूरमुक्त’ होणार कोकण विभाग

भारतीय स्त्रीला धूरमुक्त वातावरणात जगता यावे यासाठी देशात उज्ज्वला योजनेच्या रूपाने मोठे अभियान राबविले जात आहे. त्याचा फायदा देशातील मोठ्या जनसमूहाला झाला. महाराष्ट्रात उज्ज्वला गॅस योजना, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना व एलपीजी गॅस वितरणाच्या अन्य योजनांच्या लाभापासून जी कुटंबे वंचित राहिली आहेत, अशा कुटुंबांना गॅसजोडणी उपलब्ध करून दिली जात …

Read More »

मांसाहारावर ताव मारून गटारी साजरी

अलिबाग : प्रतिनिधी श्रावण मासाची पूर्वसंध्या म्हणजे दीप अमावस्या. तिचा अपभ्रंश गटारी अमावस्या म्हणून झाला. तिखटावर म्हणजेच मांसाहारावर ताव मारून बुधवारी (दि. 31) सर्वत्र गटारी साजरी झाली. अर्थात मानवी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी शेकडो बकरे आणि कोंबड्यांचा बळी गेला. गुरुवारी दुपारपर्यंत अमावस्या असल्याने बुधवार हा हक्काचा मांसाहाराचा वार ठरला. त्यामुळे मटणाच्या …

Read More »

दंगलींपेक्षा रस्ते अपघातात अधिक मृत्यू ः गडकरी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गटांमधील हाणामारी, दंगल किंवा नक्षलवादी-दहशतवादी हल्ल्यांपेक्षा रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी (दि. 31) राज्यसभेत दिली. मोटार वाहन कायदा दुरुस्ती विधेयाकवरील चर्चेदरम्यान ते बोलत होते. देशभरात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या मोठी आहे. दरवर्षी सुमारे 1.5 लाख …

Read More »

गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करणे पडले महागात

मुंबई ः प्रतिनिधी भांडूपमध्ये वाढत्या गुन्हेगारीला नियंत्रणात आणण्याचे आव्हान कायम असताना भांडूप पोलीस ठाण्यात गुंडाचा वाढदिवस साजरा केल्याच्या व्हिडीओने पोलिसांवर टीकेची झोड उठली आहे. त्यामुळे भांडूपकरांमध्येही नाराजीचे वातावरण होते. या प्रकरणी संबंधित पोलिसांच्या खातेनिहाय चौकशीदरम्यान भांडूप पोलीस ठाण्याच्या पाच पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. निलंबित पोलिसांची नावे पोलीस उपनिरीक्षक सचिन …

Read More »

घरफोडीत लाखोंचा ऐवज लंपास

पिंपरी : दरवाजाला लावलेले कुलूप तोडून घरातील 50 तोळे सोने व चांदीचे दागिने तसेच रोकड लंपास करण्यात आली. चोरट्यांनी 15 लाख 87 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चिंचवड येथील लिंक रोड येथे सोमवारी दुपारी दीड ते मंगळवारी सकाळी सव्वादहादरम्यान ही घरफोडी झाली. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला …

Read More »

चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

मुंबई ः प्रतिनिधी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी बुधवारी (दि. 31) जाहीररीत्या भाजपत प्रवेश केला आहे. त्यानंतर चित्रा वाघ यांनी एका वृत्तावाहिनीलाही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ज्या ज्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार झाला, त्या त्या ठिकाणी मी आवाज उठवला. मी सरकारविरोधात अनेक आंदोलने आणि मोर्चे काढले. माझ्यावर अनेक ठिकाणी …

Read More »

कर्जत तालुक्यात 31 ऑगस्टला निवडणुका

सात ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी चुरस; नेरळकडे जिल्ह्याचे लक्ष कर्जत : बातमीदार डिसेंबरमध्ये मुदत संपत असलेल्या कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 31 ऑगस्ट रोजी होणार आहेत, मात्र टेम्बरे ग्रामपंचायतचे विभाजन होऊन तयार झालेल्या रजपे आणि जामरूख या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम मात्र जाहीर झाला नाही. कर्जत तालुक्यातील नेरळ, उमरोली, …

Read More »

क्रशरधारकांना दिलासा; रॉयल्टीची फरकाची रक्कम भरण्याचा निर्णय रद्द

पनवेल ः रामप्रहर वृत माती, दगड उत्खनावरील रॉयल्टी शासनाने दोन वर्षापूर्वी शंभर वाढविली होती. त्यावर क्रशर संघटनेने आंदोलने केली, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर यांनी मध्यस्ती केल्यानंतर तात्पुरती ही वाढीव रॉयल्टी भरण्यापासून व्यावसायिकांची सुटका झाली. शासनाने पुढे वाढीव शंभर रुपये प्रमाणे रॉयल्टीच्या रक्कमेचा फरक भारावा, असा जीआर शासनाने काढला …

Read More »

विद्यार्थ्यांनी पाहिले नौदलाचे जहाज ; एमएनएम विद्यालय व टीएनजी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल

गव्हाण : प्रतिनिधी कारगिल विजय दिवस महोत्सवानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या गव्हाण कोपर येथील एमएनएम विद्यालय व टीएनजी कनिष्ठ महाविद्यालयाची शैक्षणिक सहल नुकताच मुंबईतील नेव्हल डॉक यार्ड येथे आयोजित करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी नौदलाच्या जहाजावर जाऊन ते जवळून पाहिले. कारगिल विजय दिनास 20 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहिदांना श्रद्धांजली …

Read More »