Sunday , September 24 2023

ई-पेपर

ई-पेपर

उरणमधील रेल्वेस्थानकांना गावांची नावे देणे क्रमप्राप्त

भाजप नेते विजय भोईर यांची प्रशासनाकडे मागणी उरण : बातमीदार नव्याने सुरू होत असलेल्या उरणमधील रेल्वे स्थानकांना स्थानिक महसुली गावांची नावे देण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी रेल्वे मंत्रालयकडे केली आहे. नेरूळ-उरण पोर्ट लाईन वरून उरण (नवी मुंबई) येथे नव्याने रेल्वे सेवा सुरू होत आहे. त्यामुळे उरण …

Read More »

चौक विभागात विविध विकासकामांचे भूमिपूजन

आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती चौक ः प्रतिनिधी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या चौक विभागातील कोट्यवधी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. …

Read More »

अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाला सुरुवात

आमदार प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी यांचा पाठपुरावा अलिबाग ः प्रतिनिधी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुधवारी (दि. 22) भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांच्या हस्ते  अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या रस्त्याचे काम बरेच दिवस रखडले होते. रखडलेल्या रस्त्यासाठी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व शिवसेनेचे अलिबा-मुरूड …

Read More »

ऐरोली काटई परिसर होणार सुरक्षित

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बांधणार टेकडीलगत संरक्षक भिंत नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऐरोली काटई नाक्यादरम्यानच्या टेकडीचा परिसर आणि ऐरोली काटई नाका उन्नत रस्त्यावरील प्रवास सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील टेकडीवरून भूस्खलन होण्याचा धोका असून हा धोका टाळण्यासाठी टेकडीलगत संरक्षक भिंत बांधण्यात …

Read More »

राज्यात वादळी वारे घोंगावणार, मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये

मुंबई : प्रतिनिधी श्रीलंका आणि तमीळनाडू किनार्‍यालगतच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असल्याने पश्चिम किनारपट्टीवर पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार आज देशाच्या दक्षिण आणि पश्चिम किनारपट्टीवर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. या काही प्रदेशात पाणी साठल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, आज अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र किनारपट्टीपासून …

Read More »

झेनिथ धबधब्यावरील बंदी आदेश; अंमलबजावणीवर प्रश्न चिन्ह

खोपोली : प्रतिनिधी प्रशासनाने बंदी घातली असतानाही मंगळवारी पंधरा पर्यटक झेनिथ धबधबा परिसरात गेले, त्या वेळी अचानक कोसळल्या पावसाने पाण्याचा प्रवाह वाढला व दुर्घटना घडून त्यात तीन जणांचा बळी गेला. त्यामुळे बंदी आदेशाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. झेनिथ धबधबा परिसरात कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून 15 ऑक्टोबरपर्यंत या धबधबा …

Read More »

चालू बिले न भरलेल्या ग्राहकांच्या जोडण्या कापल्या; श्रीवर्धनमध्ये महावितरण विरोधात संताप

श्रीवर्धन : प्रतिनिधी चालू महिन्याची बिले न भरलेल्या ग्राहकांच्या वीजजोडण्या कापण्याची कारवाई महावितरणच्या श्रीवर्धन कार्यालयाने सुरू केली आहे. त्यामुळे येथील वीजग्राहक महावितरण विरोधात संताप व्यक्त करीत आहेत. श्रीवर्धनमधील ग्राहकांना वीजबिल भरण्याच्या अंतिम तारखेच्या आदल्या दिवशी देयके मिळतात. महावितरणकडून बिले वितरण करण्यास विलंब होत असल्याने बिल वेळेवर भरता येत नाही, असे …

Read More »

अर्जेंटिनाच्या विजयाचा कोल्हापुरात जल्लोष; हलगीच्या तालावर चाहत्यांनी धरला ठेका

कोल्हापूर ः प्रतिनिधी अर्जेंटिनाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला आहे. अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या संघाने ब्राझीलचा 1-0ने पराभव केला. अर्जेंटिनाने 28 वर्षांनी कोपा अमेरिकेच्या जेतेपदावर आपले नाव कोरले आहे. या विजयाचा जल्लोष अर्जेंटिनामध्ये सुरू आहेच, पण इकडे महाराष्ट्रातील कोल्हापुरातदेखील या विजयाचा जल्लोष झाला. कोल्हापूरकरांचे फुटबॉल प्रेम नव्याने सांगायची …

Read More »

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार..!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंजार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसच्या धोरणानुसार स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी त्यांनी फाजल अली कमिशनची नेमणूक केली. …

Read More »

निर्बंधामुळे रायगडातील पर्यटन व्यावसायिक संकटात

अलिबाग ः प्रतिनिधी कोरोनामुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिक पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडले आहेत. डिसेंबर ते मार्च महिन्यात जोमाने सुरू असलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा एकदा ओस पडल्याचे चित्र आहे.  कोरोनामुळे गेले वर्षभर राज्यात निर्बंध आहेत. त्याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात देशभरात टाळेबंदी लागू …

Read More »