Breaking News

Monthly Archives: February 2019

जि.प.चा 72 कोटींचा शिलकी महसूली अर्थसंकल्प

अलिबाग : प्रतिनिधी  रायगड जिल्हा परिषदेचा  2019 – 2020 सालचा 72 कोटी 34 लाख 28 हजारा 214 रूपयांचा शिलकी  महसूली अर्थसंकल्प   रागड जल्हा परिषदेचे  अर्थ व बांधकाम समितीचे सभापती  अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी गुरुवारी (दि.28) सादर केला तो  मंजूर करण्यात आला. या अर्थ संकल्पात काही नवीन योजनाचा समावेश करण्यात आला …

Read More »

सीमेवरील तणावामुळे विधिमंडळ अधिवेशन संस्थगित

मुंबई : प्रतिनिधी भारतीय सीमेवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सुरू असलेले विधिमंडळाचे अधिवेशन गुरुवारी (दि. 28) संस्थगित करण्यात आले आहे. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडलेला याबाबतचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. राज्यातील सुरक्षा यंत्रणांवर …

Read More »

मनपा हद्दीतील गावांना आता सुरळीत पाणीपुरवठा होणार

पनवेल : प्रतिनिधी महापालिका हद्दीतील गावांना पाणी वितरणासाठी व देखभालीच्या कामासाठी मनुष्यबळ पुरवण्यास गुरुवारी स्थायी सभेने मंजुरी दिल्याने या गावांना आता सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांनी दिली. स्थायी समितीची सभा गुरुवारी (दि. 28) महापालिकेमध्ये अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला सभागृह नेते …

Read More »

मोदींच्या नेतृत्वाखाली नवा भारत घडतोय

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रशंसोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्त पुलवामा हत्याकांडाचा बदला घेऊन भारताने आपली शक्ती अवघ्या जगाला दाखवून दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक नवा भारत निर्माण होतोय, असे प्रशंसोद्गार सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 28) पनवेल येथे काढले. भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

खोपोलीत भाजपचा आनंदोत्सव

खोपोली : भारतीय हवाई दलाच्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल खोपोलीत भाजपने आनंदोत्सव साजरा केला. शहर अध्यक्ष श्रीकांत पुरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा चिटणीस सूर्यकांत देशमुख, शहर उपाध्यक्ष दिलीप पवार, शहर सरचिटणीस, हेमंत नांदे, महिला अध्यक्षा रसिका शेट्ये, रमेश मोगरे, युवामोर्चा अध्यक्ष अजय इंगुळकर, राहुल जाधव, प्रिन्सी कोहली, ज्येष्ठ नेते दिलीप निंबाळकर, विजय तेंडुलकर, …

Read More »

पाकिस्तान मुर्दाबादच्या नार्याने म्हसळा शहर दुमदुमले

म्हसळा : प्रतिनिधी भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकीस्तानव्याप्त बालकोट भागात केलेल्या कारवाईबाबत म्हसळ्यातील नागरिकांनी  आनंद व्यक्त केला. शहरांतील सोशल मिडिया मार्फत आनंद व्यक्त होत असतानाच असल कादरी, सुवेल हवलदार, नईम दळवी, खालीद काजी, सुबान हळदे, अकमल कादरी या युवकांनी नेतृत्व करीत म्हसळा शहरातून भारतीय हवाई दलाचा जयजयकार केला. यावेळी …

Read More »

वेलकम अभिनंदन!

आज होणार सुटका; भारताच्या इशार्‍याने पाक वरमले इस्लामाबाद, नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना शुक्रवारी (दि. 1) सोडण्यात येणार आहे, अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान संसदेत केली. अभिनंदन यांना सुखरूप सोडा अन्यथा ठोस कारवाई करण्याचा इशारा भारताने दिला होता. त्याची गंभीर …

Read More »

मराठी शिक्षण कायदा करावा‘कोमसाप’ची निवेदनाद्वारे मागणी

पनवेल ः वार्ताहर मराठी शिक्षण कायदा व मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापित करावे, अशी मागणी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रायगड जिल्हा कमिटीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी ‘कोमसाप’चे उत्तर रायगडचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, केंद्रीय प्रतिनिधी गणेश कोळी, सुखद राणे, समन्वयक अ. वि. जंगम, …

Read More »

हवाई दलाच्या कारवाईचे रायगडात स्वागत; अलिबागेत रॅली काढून जल्लोष…

अलिबाग : प्रतिनिधी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय वायुसेनेने बदला घेतला. पाक व्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईचे अलिबागमध्ये जल्लोष करून स्वागत करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे अलिबाग-मुरूड विधान सभा मतदार संघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली अलिबागेत रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये समाजातील विविध स्तरातील …

Read More »

…तरच महाराष्ट्राची नव्याने उभारणी करता येईल -जाधव

सिडकोतर्फे शिवजयंती सोहळा उत्साहात नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्याच्या अनेक उद्दिष्टांपैकी महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे ‘रयतेस पोटास लावणे’ हे होते. त्याच अनुषंगाने आजच्या राज्यकर्त्यांनीदेखील ‘रिकाम्या डोक्याला विचार व मोकळ्या हाताला काम’ या शिवरायांच्या तत्त्वास अनुसरून प्रशासन केल्यास महाराष्ट्राची नव्याने उभारणी करता येईल, असे मत जिजाऊ माँसाहेब यांचे वंशज, …

Read More »