Breaking News

Monthly Archives: November 2021

Ranking Najlepsi Brokerzy Forex Platforma Nr 1 To

Content Broker Cfd I Forex Najwięksi Brokerzy Na Świecie Forum, Opinie I Recenzje Użytkowników Jak Wybrać Brokera? Podsumowanie Moje Doświadczenia Z Marketsx I Opinie Traderów Z Dyskusji Podstawowe Informacje Z Recenzji Marketsx Uczestniczyć wszkoleniach online przygotowanych przezTrader21, Alberta “Longterm” Rockickiego czy Rafała Glinickiego. Prócz tego inwestorzy mają dostęp doanalizy spółek, analiz …

Read More »

विवेक पाटील यांना आणखी पाच दिवस कोठडी

आता सुनावणी 30 नोव्हेंबरला पनवेल : प्रतिनिधीबोगस कर्ज प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर निकाल देण्यापूर्वी सरकारी वकिलांचे म्हणणे न्यायालय ऐकून घेणार आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता 30 नोव्हेंबर रोजी होणार असून तोपर्यंत विवेक पाटील यांना आणखी पाच दिवस कोठडीतच काढावे लागणार …

Read More »

जेएनपीटी बंदर आणि सिमाशुल्क विभागाच्या सुविधांबाबत निर्मला सितारामन यांच्याकडून आढावा

जेएनपीटी : रामप्रहर वृत्तकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी (दि. 25) जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)ला भेट दिली. त्यांनी बंदराच्या कामकाजाविषयी आणि सीमाशुल्क सुविधांच्या श्रेणीबद्दल सर्वसमावेशक माहितीचा आढावा घेतला. या वेळी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ उपस्थित होते.बंदरातील त्यांच्या भेटीदरम्यान जेएनपीटीच्या अत्याधुनिक सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझाला भेट दिली …

Read More »

केंद्रीय मंत्री कपिल पाटील शुक्रवारी मोहोपाड्यात

पाणी परिषदेला करणार मार्गदर्शन पनवेल : रामप्रहर वृत्तदेशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल हर घर जल’ या मोहिमेंतर्गत शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी 5 वाजता मोहोपाडा मैदानावर केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यास प्रमुख …

Read More »

अखेर प्राथमिक शाळा 1 डिसेंबरपासून सुरू

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : प्रतिनिधीपहिली ते चौथीच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या आधीच पाचवीपासूनचे पुढचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. आता पहिली ते चौथी हे वर्ग देखील सुरू करण्यात आले असल्यामुळे आता राज्यातल्या सर्व शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भात लवकरच आवश्यक …

Read More »

एसटी कर्मचारी विलिनीकरणावर अजूनही ठाम

मुंबई : प्रतिनिधीराज्य सरकारने एसटी कर्मचार्‍यांसाठी पगारवाढीची घोषणा करूनही कर्मचारी मात्र विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहे. त्यामुळे आतापर्यंत मुंबईतील आझाद मैदानात एसटी कर्मचार्‍यांना पाठिंबा देणारे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाबाबतचा यापुढील निर्णय एसटी कर्मचारीच घेतील, असे सांगून त्यांना गुरुवारी (दि. 25) शुभेच्छा दिल्या आहेत.राज्यभरातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत …

Read More »

सलग दुसर्‍या वर्षी हिवाळी अधिवेशन मुंबईत

मुंबई : हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार की मुंबईला यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अखेर अधिवेशनाची तारीख ठरली असून डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे सलग दुसर्‍या वर्षी हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. याबाबत कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. अधिवेशन नागपूरला घ्यावे …

Read More »

मुरूडमधील टपरीधारकांना दिलासा; भाडे माफ कराण्याचे उपविभागीय अधिकार्‍यांचे आदेश

मुरूड : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या मुरूड समुद्रकिनार्‍यावरील टपरीधारकांचे वार्षिक भाडे नगर परिषदेने माफ करावे, असे आदेश उपविभागीय अधिकार्‍यांनी दिले आहेत. त्यामुळे या टपरीधारकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. मुरूड समुद्रकिनारी असलेल्या 44 टपरीधारकांचे निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनातर्फे नुकसानग्रस्त टपर्‍यांचे पंचनामे केले गेले. मात्र त्यांना अद्याप …

Read More »

रावे गावाचे नंदनवन करणार -वैकुंठ पाटील

पेण : प्रतिनिधी आमदार रविशेठ पाटील यांची जन्मभूमी असलेल्या रावे गावाचे नंदनवन करणार असल्याची ग्वाही रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी गुरुवारी (दि. 25) रावे येथे दिली. आमदार रविशेठ पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपये खर्चून रावे गावातील मराठी शाळा ते …

Read More »

अवकाळी पावसाने वैरणीचा प्रश्न ऐरणीवर; पेंढा भिजल्याने मुक्या जनावरांचे हाल, बळीराजा चिंतातूर

पाली ़: प्रतिनिधी अवकाळी व परतीच्या पावसाने भात पिकाचे नुकसान केले. तसेच झोडणी व मळणीनंतर शेतात रचलेला पेंढादेखील भिजविला. कुजलेला आणि बुरशी आलेला हा पेंढा जनवारांच्या खाण्यायोग्य राहिला नाही. त्यामुळे मुक्या जनावरांच्या चार्‍याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सुधागड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी मागील आठवड्यात अवकाळी व परतीचा पाऊस पडला. काही …

Read More »