Breaking News

मुंबईचे जुहू बीच जवानांनी केले चकाचक

मुंबई ः प्रतिनिधी

मुंबईच्या जुहू बीचवर ‘सीआयएसएफ’ व ‘सीआरपीएफ’च्या जवानांनी स्वच्छ भारत अभियान मोहीम राबविली. या स्वच्छता अभियानात मुंबईमधील ‘सीआयएसएफ’ युनिटचे 704 जवान व ‘सीआरपीएफ’चे 200  जवान सहभागी झाले होते. या सर्वांनी जुहू बीचची साफसफाई केली. ही मोहीम मुंबईच्या आयपीएस ‘सीआयएसएफ’च्या महानिरीक्षक मीनाक्षी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या कार्यक्रमाला ‘सीआयएसएफ’ इकाई मुंबईचे वरिष्ठ अधिकारी व जवान उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply