Breaking News

श्री रत्नेश्वरी देवीचा पालखी सोहळा रद्द

उरण : जसखार गावची ग्राम देवता श्री रत्नेश्वरी देवीचा 15 व 16 एप्रिलला होणारा यात्रा पालखी उत्सवही रद्द करण्याचा निर्णय जसखार ग्रामस्थांनी पोलीस अधिकार्‍यांशी चर्चेअंती घेतला असल्याची माहिती जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच दामोदर घरत यांनी दिली आहे. हा उत्सव 15 एप्रिलला येत असल्याने पाच जनांचा सोशल डिस्टन्सिंग राखून देवीचा अंग गावातून आणून 16 एप्रिलला सकाळी मंदिरात देवीची विधी, पुजा करुन त्यानंतर मंदिर बंद केले जाणार आहे.

Check Also

मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप आणि रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण स्थापन करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील झपाट्याने …

Leave a Reply