Breaking News

पनवेल ः बारापाडा ते कर्नाळा नाका या परिसरात वीटभट्टी मालकांनी अनधिकृतपणे केलेल्या मातीच्या भरावामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने या परिसरातील सुमारे तीनशे एकर  भातशेतीची जमीन पाण्याखाली आहे. अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे ही जमीन पडिक आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply