Breaking News

पनवेल ः बारापाडा ते कर्नाळा नाका या परिसरात वीटभट्टी मालकांनी अनधिकृतपणे केलेल्या मातीच्या भरावामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने या परिसरातील सुमारे तीनशे एकर  भातशेतीची जमीन पाण्याखाली आहे. अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे ही जमीन पडिक आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply