Breaking News

बसमधली गर्दी चालते, मग लोकलमधली का नाही?; हायकोर्टाने ठाकरे सरकारला झापले

मुंबई ः प्रतिनिधी

राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले असले, तरी मुंबई लोकल अद्यापही सर्वसामान्यांसाठी बंद आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने ठाकरे सरकारला झापत बसमधली गर्दी चालते, तर मग लोकलमधील गर्दी का नाही, अशी विचारणा केली. त्याचप्रमाणे लसीच्या दोन मात्रा घेतलेले नागरिक, पत्रकारांना लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्याचा विचार करा, असेही सूचित केले. कोर्टाने सरकारला पुढील गुरुवारी भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply