नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय समर स्मारकाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 25) करण्यात आले. या वेळी त्यांनी देशाचे सैन्य व शहिदांच्या कुटुंबीयांसाठी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली; तर काँग्रेस विशेषत: नेहरू-गांधी परिवारावर हल्लाबोल केला.
Check Also
खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …