Breaking News

राज्यात ई-पासची अट रद्द

मुंबई : राज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त करण्यात आला असताना खासगी वाहनांवर असलेल्या निर्बंधांबाबत जनतेतून नाराजी व्यक्त होत होती. अखेर राज्य शासनाने ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनलॉक-4संदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून, यामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे आंतरराज्य प्रवास करण्यावरील बंधने शिथील झाली आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply