Breaking News

‘एफआरपी’च्या निर्णायावर केंद्र सरकारचे कौतुक; राजू शेट्टींचा राज्य सरकारवर निशाणा

नंदुरबार : प्रतिनिधी

शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लावण्यात राज्य सरकार हे अपयशी ठरले आहे, पण देशातील एफआरपीच्या दरापेक्षा जास्त दर देणार्‍या साखर कारखान्यांना आयकर विभागाकडून देण्यात येणार्‍या नोटीस संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत राजू शेट्टी यांनी केले आहे, तर दुसरीकडे एफआरपीचे तीन तुकडे आणि सध्या सुरू असेलेली वीज तोडणी यावरून राज्य सरकारवर निशाणा साधलेला आहे. वेळप्रसंगी कायदा हातामध्ये घेऊ पण शेतकर्‍यांच्या प्रश्नी लढा कायम असल्याचेही त्यांनी नंदुरबार येथील ऊस परिषदेमध्ये सांगितले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply