मुरूड ः राजपुरी कोळीवाड्यात वादळी वार्यामुळे सर्वाधिक बोटी फुटून आर्थिक नुकसान झाले आहे. माजी मुख्यमंत्री तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रायगड दौर्यात या बोटींची पाहणी केली. या वेळी अनेक मच्छीमार बांधव उपस्थित होते.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …