Breaking News

मुरूड ः राजपुरी कोळीवाड्यात वादळी वार्‍यामुळे सर्वाधिक बोटी फुटून आर्थिक नुकसान झाले आहे. माजी मुख्यमंत्री तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रायगड दौर्‍यात या बोटींची पाहणी केली. या वेळी अनेक मच्छीमार बांधव उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply