मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच ही जयंती आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आंबेडकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्याचे काम केले. चैत्यभूमी, नागपूरची दीक्षाभूमी येथे भीम अनुयायांनी महामानवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. रविवारी घेतला जाणारा मेगाब्लॉकही रेल्वेने रद्द केला.
Check Also
उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास
आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …