मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुरुवारी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्यासह भाजप आमदारांनी विधानसभेच्या पायर्यांवर बसून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. त्याचप्रमाणे घोटाळेबाज आणि दहशतवाद्यांशी संबंधित मंत्र्याला पाठीशी घालणार्या राज्य सरकारचा निषेध केला.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper