मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुरुवारी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्यासह भाजप आमदारांनी विधानसभेच्या पायर्यांवर बसून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. त्याचप्रमाणे घोटाळेबाज आणि दहशतवाद्यांशी संबंधित मंत्र्याला पाठीशी घालणार्या राज्य सरकारचा निषेध केला.
Check Also
पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper