मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुरुवारी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्यासह भाजप आमदारांनी विधानसभेच्या पायर्यांवर बसून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली. त्याचप्रमाणे घोटाळेबाज आणि दहशतवाद्यांशी संबंधित मंत्र्याला पाठीशी घालणार्या राज्य सरकारचा निषेध केला.
Check Also
नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …
RamPrahar – The Panvel Daily Paper