नागोठणे ः कोकणात जाणार्या गणेशभक्तांना संबंधित गावात 10 दिवस क्वारंटाइन होणे शासनाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. 12 ऑगस्टपर्यंत गावी जाणार्या गणेशभक्तांनाच याचा लाभ घेणे शक्य आहे. बुधवारचा अंतिम दिवस असल्याने आपल्या मूळगावी पोहचण्यासाठी गणेशभक्त रवाना झाल्याने सकाळपासूनच मुंबई-गोवा महामार्ग ऑटो रिक्षा, कार, जीप, बसेस यांसारख्या वाहनांनी फुलून गेला होता.
Check Also
चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ -मुख्यमंत्री फडणवीस
रायगड : प्रतिनिधीमहाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र …
RamPrahar – The Panvel Daily Paper