नागोठणे ः कोकणात जाणार्या गणेशभक्तांना संबंधित गावात 10 दिवस क्वारंटाइन होणे शासनाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. 12 ऑगस्टपर्यंत गावी जाणार्या गणेशभक्तांनाच याचा लाभ घेणे शक्य आहे. बुधवारचा अंतिम दिवस असल्याने आपल्या मूळगावी पोहचण्यासाठी गणेशभक्त रवाना झाल्याने सकाळपासूनच मुंबई-गोवा महामार्ग ऑटो रिक्षा, कार, जीप, बसेस यांसारख्या वाहनांनी फुलून गेला होता.
Check Also
नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …
RamPrahar – The Panvel Daily Paper