Breaking News

गणेशभक्तांच्या वाहनांची महामार्ग फुलला

नागोठणे ः कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांना संबंधित गावात 10 दिवस क्वारंटाइन होणे शासनाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. 12 ऑगस्टपर्यंत गावी जाणार्‍या गणेशभक्तांनाच याचा लाभ घेणे शक्य आहे. बुधवारचा अंतिम दिवस असल्याने आपल्या मूळगावी पोहचण्यासाठी गणेशभक्त रवाना झाल्याने सकाळपासूनच मुंबई-गोवा महामार्ग ऑटो रिक्षा, कार, जीप, बसेस यांसारख्या वाहनांनी फुलून गेला होता.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply