Breaking News

Yearly Archives: 2019

भारताचे सहा बॉक्सर्स अंतिम फेरीत

बँकॉक : वृत्तसंस्था कविंद्र सिंग बिश्त (56 किलो) आणि अमित पांघल (52 किलो) यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सलग दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक पटकावण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. बँकॉक येथे सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत कविंद्र आणि अमितसह भारताच्या अन्य चार बॉक्सर्सनी अंतिम फेरी गाठली आहे. सलग चौथ्यांदा आशियाई स्पर्धेची उपांत्य फेरी …

Read More »

सिंधू, सायना, समीर उपांत्यपूर्व फेरीत

वुहान (चीन) : वृत्तसंस्था पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि समीर यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखताना आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिला एकेरीत चौथ्या मानांकित सिंधूने 33 मिनिटे रंगलेल्या सामन्यात इंडोनेशियाच्या चोयरून्निसाचा 21-15, 21-19 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेली सिंधूची उपांत्य लढत चीनच्या …

Read More »

देशात पहिल्यांदा सत्ताधार्यांची लाट : मोदी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल

वाराणसी : वृत्तसंस्था भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच सत्ताधार्‍यांच्या बाजूने लाट आहे. पूर्वी कायम सत्ताविरोधी लाट असे, पण यंदा लोक सत्ताधार्‍यांच्या बाजूने आहेत, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे. ते वाराणसीत स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते. लोकसभा निवडणुकीत वाराणसीमध्ये सातव्या टप्प्यात म्हणजेच 19 मे रोजी मतदान होणार आहे. …

Read More »

कोलकात्याच्या पराभवाचा ‘षटकार’

रोमहर्षक लढतीत राजस्थानचा ‘रॉयल’ विजय कोलकाता : वृत्तसंस्था युवा खेळाडू रियान परागने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर तीन गडी राखून गुरुवारी (दि. 25) मात केली. विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना पराग बाद झाला. त्यानंतर जोफ्रा आर्चरने संघाला विजय मिळवून दिला. कोलकात्याचा हा सलग सहावा पराभव …

Read More »

तुर्भे बुद्रुक येथील घराला आग

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील तुर्भे बुद्रुक येथील साळवी बौद्धवाडीतील एका घराला गुरुवारी रात्रीच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याचे पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आल्यानंतर आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, तोपर्यंत घरातील चीजवस्तू व कागदपत्रे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती पोलादपूर पोलिसांनी दिली. तुर्भे बुद्रुक साळवी बौद्धवाडी येथे विलास सुधाकर साळवी यांचे …

Read More »

सुरक्षा जवानांसाठी अत्याधुनिक वाहने तैनात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत सरकार लवकरच सुरक्षा दलातील सैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन गाड्यांची खरेदी करण्याच्या तयारीत आहे. नक्षली भाग, जम्मू आणि काश्मीर आणि दुर्गम भागात तैनात करण्यात येणार्‍या सैनिकांच्या सुरक्षेसाठी आता अधिक सक्षम आणि सुरक्षित असणार्‍या माईन प्रोटेक्डेट गाड्यांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. सरकारने 613 कोटी 96 लाखांचे बजेट …

Read More »

एअर स्ट्राईकवरून राजकारण करू नका -संरक्षण मंत्री

मुंबई : प्रतिनिधी 2016 साली भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मिरात सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, तर पुलवामा हल्ल्यानंतर थेट पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक केला, मात्र जे पाकिस्तानला हवे आहे ते प्रश्न विरोधक उपस्थित करीत आहेत हे दुर्दैवी आहे. एअर स्ट्राईक हा आमच्यासाठी राजकारणाचा नाही तर राजकीय इच्छाशक्तीचा विषय असल्याचे …

Read More »

पांडापूरजवळ एसटीची टेम्पोला ठोकर बसून महिला ठार

पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील पांडापूर गावाजवळ गुरूवारी (दि. 25) एसटी व टेम्पोची समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. पेण कोळीवाडा येथील महेश पाटील हे टेम्पोतून (एमएच-06, एजी-4445) डीजेचे सामान घेऊन मुंबई-गोवा मार्गावरून महाडच्या दिशेने निघाले होते. पांडापूर …

Read More »

रोहा तालुक्यात पाणीटंचाई

टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी रोहे ः प्रतिनिधी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला सुरूवात झाल्यानंतर  रोहा तालुक्यात काही गावात पाणीटंचाई भासू लागली आहे.  शहराजवळच असलेल्या धामणसई विभागातील मढाली खुर्द, वांदोली, वांदोली आदीवासीवाडी या गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून तेथील महिलांना दोन कि.मी. अंतरावरून पाणी डोक्यावर आणावे लागत आहे. या तिन्ही गावांना टँकरने …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात देखरेख मूल्यांकन कार्यक्रम

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील रामशेठ ठाकूर महाविद्यालयात नुकताच मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित केलेला देखरेख मूल्यांकन कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. नवी मुंबईतील 29 महाविद्यालयांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. यामध्ये 2000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे प्रकल्प तपासून मूल्यांकन करण्यात आले. या कार्यक्रमास मुंबई विद्यापीठातर्फे प्राध्यापक डॉ. कुणाल जाधव, शुभम सोनावणे व किरण पाटील …

Read More »