अलिबाग : प्रतिनिधी : रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 7) अलिबाग तालुक्यात मुस्लीम दफनभूमी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात अलिबाग तालुक्यातील अलिबाग, थळ, मुशेत, रामराज, देवघर, शेखाचेगाव, रेवदंडा, नागाव, श्रीगाव, चौल, पोयनाड, पेझारी येथील मुस्लीम दफनभूमीं परिसराची स्वच्छता करण्यात आली. रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या या …
Read More »Yearly Archives: 2019
हिंदुत्व जीवनपद्धती सर्वश्रेष्ठ!
मुरूड : प्रतिनिधी : सनातन वैदिक हिंदु धर्म ही केवळ उपासना पद्धती नसून प्रकृती व संस्कृती यांचा एक अनोखा संगम आहे. हिंदु धर्मामध्ये कोणी एक संस्थापक नाही, वा एक ग्रंथ नाही की एक देव नाही. वसुधैव कुटुम्बकम ही धारणा असलेली जगाच्या पाठीवर एकमेव हिंदुत्व जीवनपद्धती आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक …
Read More »डंपरची एसटी बसला धडक; सात प्रवासी जखमी
नागोठणे : प्रतिनिधी : भरधाव वेगात उलट दिशेला येऊन समोरून येणार्या एसटी बसला डंपरने जोरदार धडक दिल्याने बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. सदर अपघात शनिवारी (दि. 6) सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावर निडी पुलावर घडला. श्रीवर्धन आगाराची बस (एमएच 20, बीएल 2914) कोलमांडलाहून मुंबईकडे, तर डंपर (एमएच 04, जीएफ 241) मुंबई …
Read More »वीजवाहिन्या तुटल्याने पालीत 15 तास बत्ती गुल
गुढीपाडवा सणावर विरजण, उकाड्याने ग्रामस्थ हैराण पाली : प्रतिनिधी : वीजवाहिन्या तुटल्याने शनिवारी (दि. 6) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पालीतील वीजपुरवठा खंडित झाला, तो रविवारी (दि. 7) सकाळी साडेदहाच्या सुमारास म्हणजे तब्बल 15 तासांनी पूर्ववत सुरू झाला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांचे प्रचंड हाल झाले. गुढीपाडवा या सणाच्या दिवशीच वीजबत्ती गुल झाल्याने …
Read More »कर्जत नगरपालिकेने तोडले रेल्वेचे पाणी
वाढीव पाणीपट्टी देण्यास रेल्वेकडून विरोध कर्जत : बातमीदार : दररोज दोन लाखहून अधिक लिटर पाणी घेणार्या मध्य रेल्वेकडून कर्जत नगरपालिकेला हवे तसे उत्पन्न मिळत नाही. वाढीव पाणीपट्टी मिळावी, यासाठी नगरपालिकेकडून सातत्याने पाठपुरावा केला गेला, मात्र रेल्वे ऐकत नसल्याने अखेर शनिवारी (दि. 6) पासून नगरपालिकेने कर्जत रेल्वेस्टेशन आणि तेथील रेल्वे वसाहतींचा …
Read More »बारणेंच्या विजयासाठी महायुतीची नेरळ परिसरात मोर्चेबांधणी सुरू
कर्जत : बातमीदार : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमदेवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा विजयी करण्यासाठी नेरळ परिसरात शिवसेना, भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मावळ लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीच्या नेरळ शहरातील कार्यकर्त्यांची बैठक नेरळ शिवसेना शाखेत आयोजित केली होती. त्या वेळी आरपीआयचे कोकण विभागीय सचिव मारुती …
Read More »प्रबोधनाचे माध्यम झाले प्रचाराचे साधन
नागपूर ः प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने आता वेग धरला असून सूर्यासोबत समाजातील राजकीय वातावरणही तापू लागले आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांच्या प्रचाराने जोर धरला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जात आहे. अशात प्रबोधनाच्या चळवळीच्या रूपात उदयास आलेले पथनाट्य आज राजकीय पक्षांच्या प्रचाराचे साधन झाले आहे. पथनाट्याबाबत …
Read More »बिर्याणीवरून काँग्रेस समर्थक भिडले; 9 अटकेत
मुझफ्फरनगर ः वृत्तसंस्था : निवडणुकीचे रण तापले आहे. मतदान जवळ येतेय तसे राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक कल्पना लढवताना दिसतात. त्याच वेळी उत्तर प्रदेशातील बिजनौर लोकसभा मतदारसंघात एक मजेदार आणि विचार करायला लावणारा किस्सा घडला आहे. काँग्रेसचे उमेदवार नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी प्रचारादरम्यान समर्थकांना बिर्याणी खाऊ घालण्याचा …
Read More »खड्ड्यात जायला तो मनसे पक्ष आहे का?
विनोद तावडेंचा उपरोधिक सवाल मुंबई ः प्रतिनिधी : राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील का? हे आधी शरद पवार यांना विचारून घ्या, नाहीतर तुमच्या पुढील स्क्रिप्ट बंद होतील, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना हाणला आहे. मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि …
Read More »ममता म्हणजे ‘स्पीड ब्रेकर दीदी’
मोदींचा हल्लाबोल कूचबिहार ः वृत्तसंस्था : ममता बॅनर्जी यांनी राजकीय फायद्यासाठी पश्चिम बंगालमधील घुसखोरांना वाचवून आपल्या मातीसोबत विश्वासघात केला आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या लोकांना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या हवाली करून स्थानिकांच्या अपेक्षांचा भंग केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममदा बॅनर्जी यांच्यावर केली. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper