पनवेल : रामप्रहर वृत्त रयत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वर्ष 2021-22 च्या 82 व्या वार्षिक अहवालाचे विरतरण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या साधना डोईफोडे व रयत को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक तथा रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी व …
Read More »Monthly Archives: September 2022
मतदाराच्या ‘आधारा’साठी रविवारी शिबिर
पनवेल : प्रतिनिधी निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यामधील कलम 23 नुसार मतदार याद्यातील तपशीलाशी आधार क्रमांक जोडण्याकरिता आणि प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत रविवारी (दि. 11) पहिले विशेष शिबिर सर्व मतदान केंद्रावर आयोजित करण्यात …
Read More »“रवींद्र वायकर यांनी 500 कोटींचा घोटाळा केला”
किरीट सोमय्यांचा पत्रकार परिषदेत आरोप मुंबई : प्रतिनिधी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल परब यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आता त्यांनी उद्धव ठाकरे यांचा तिसरा हात असलेल्या रविंद्र वायकर यांनी जोगेश्वरीच्या 2000 वर्षांपूर्वीच्या महाकाली गुफा आणि रस्त्यांच्या कामात 500 …
Read More »सामाजिक एकतेचे प्रतिक रोह्यातील भुवनेश्वरचा राजा
रोहे : प्रतिनिधी गेली कित्येक वर्षे विविथ जाती, धर्माच्या लोकांना सोबत घेत सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आजही रोहा तालुक्यातील भुवनेश्वर राजाच्या गणेशोत्सवातून जोपासली आहे. कामगार चळवळीतून उभे भुवनेश्वर येथील गणेशेात्सव मंडळ उभे राहिले आहे. निरलॉन कॉलनीमध्ये गणरायाची स्थापना करण्यात येते. या वर्षी रामायणातील कुंभकर्णाचे चलचित्र मंडळाने साकरले आहे.रक्तदान शिबिरासह अनेक सामाजिक, …
Read More »पेण तालुक्यात पावसाचा धुमाकूळ ; वीज कोसळून घराचे नुकसान
पेण : प्रतिनिधी गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी (दि. 7) सायंकाळी विजेच्या गडगडाटासह हजेरी लावून पेणकरांना भांबावून सोडले. मुसळधार पावसामुळे शहरातील सर्व गटारे तुडुंब भरून वाहू लागली. अनेक दुकानांमध्ये व घरांमध्ये गटारांचे पाणी शिरले. एसटी स्थानकाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. नदीकिनारी असल्या घरांमध्येसुद्धा पाणी …
Read More »पनवेल महापालिकेकडून गणेश विसर्जनाची जय्यत तयारी
पनवेल : प्रतिनिधी या वर्षी पनवेल महापालिकेकडे गणेश विसर्जन घाटांचे सिडकोकडून हस्तांतरण झाले आहे. या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेने गणेशोत्सवापूर्वी विसर्जनाचे घाट बांधण्यापासून ते गणेश विसर्जनापर्यंची सर्व तयारी पूर्ण केली आहे. विसर्जन घाटावर गर्दी होऊ नये यासाठी अॅपद्वारे स्लॉट बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे गणेशोत्सव साध्या …
Read More »लहरी हवामानाला लागू पडली पेर भाताची मात्रा; कर्जतच्या हरिश्चंद्र ठोंबरे यांचा प्रयोग यशस्वी
कर्जत : प्रतिनिधी यंदा कर्जत तालुक्यात भातपिकाच्या पेरण्या वेळेवर झाल्या होत्या मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने भात रोपे हवी तशी तयार झाली नाहीत. तरीही खचून न जाता तालुक्यातील एका प्रगतशील शेतकर्याने पेर पद्धतीने बियाण्याची पेरणी करून भात पिक घेण्याचा निर्णय घेतला आणि तो कमालीचा यशस्वी झाला. यामुळे मुख्य म्हणजे मजुरांची …
Read More »म्हसळ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस
म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा शहरासह संपूर्ण तालुक्यातील विविध भागांत बुधवारी संध्याकाळी ढगफुटीसदृष्य पाऊस पडला. दुपारी आकाशांत ढगांची जमवाजमव झाली, त्यानंतर जोरदार वारा, विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस कोसळत होता. या वेळी महावितरणची बत्ती गुल झाल्याने बहुतांश भागात अंधाराचे सावट पसरले होते. अचानक …
Read More »रोह्यातील डॉ. देशमुख महाविद्यालयाला राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यापीठ स्तरीय सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार
रोहे : प्रतिनिधी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रोहे येथील डॉ.चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाला मुबंई विद्यापीठ स्तरीय राष्ट्रीय सेवा योजना सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शिक्षक दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील फिरोजशहा मेहता भवनात झालेल्या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते डॉ. …
Read More »प्रधानमंत्री आदि आदर्श ग्रामविकास योजना… रायगड जिल्ह्यातील 88 गावांची निवड
अलिबाग : प्रतिनिधी अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या असलेल्या गावांचा एकात्मिक, आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आदि आदर्श ग्रामविकास ही योजना प्रस्तावित केली आहे. राज्यातील ज्या गावांमध्ये किमान 500 व 50 टक्के इतकी आदिवासी समाजाची लोकसंख्या आहे, अशा महाराष्ट्रातील एकूण तीन हजार 605 गावांची निवड केंद्र शासनाने या योजनेकरिता …
Read More »