Breaking News

मुंबई – नवी मुंबई

रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई ः प्रतिनिधी वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या तीन वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणार्‍या रॅगिंगला कंटाळून जळगावच्या पायल तडवी या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीने मुंबईच्या नायर रुग्णालयातील कॉलेज हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. काल सकाळी पायलचा मृतदेह जळगावमध्ये आणण्यात आला. या वेळी संतप्त नातेवाइकांनी तिचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. दोषींना तत्काळ अटक …

Read More »

‘लाव रे फटाक्यांची माळ’ उध्दव ठाकरेंचा टोला

मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचाराची खिल्ली उडवली. ‘लाव रे व्हिडीओ’ला ‘लाव रे फटाक्यांची माळ’ने उत्तर मिळाले, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. …

Read More »

निवडणूक निकालांसाठी उजाडणार शुक्रवारची पहाट

मुंबई ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत, मात्र अंतिम निकाल येण्यासाठी शुक्रवारची पहाट उजाडण्याची शक्यता आहे. व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिप मोजणीसाठी हा अतिरिक्त वेळ लागणार आहे. त्यामुळे निकालासाठी रात्री दोन वाजेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत जय-पराजयाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. …

Read More »

वज्रेश्वरी मंदिर दरोडाप्रकरणी पाच जण अटकेत

ठाणे ः प्रतिनिधी ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिरात सशस्त्र दरोडा टाकणार्‍या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी शहापूर परिसर, दादरा व नगर हवेली येथून पाच दरोडेखोरांना अटक केली असून, ते ठाणे व पालघर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. …

Read More »

दुष्काळावर मात करण्यासाठी आता आमदार निधी वापरणार -सुधीर मुनगंटीवार ; गरज पडल्यास चारा-पाणी टंचाईसाठी आकस्मिक निधी खर्चणार

मुंबई ः प्रतिनिधी राज्यात 151 तालुके आणि 268 मंडळांमध्ये दुष्काळ आहे. महाराष्ट्रातील या दुष्काळावर मात करण्यासाठी आता आमदार निधीचा वापर करून चारा छावण्या, पाण्याच्या टाक्यांसाठी या निधीतून खर्च करण्याचा शासकीय अध्यादेश आम्ही बुधवारी (दि. 22) काढत आहोत, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या दुष्काळात लोकप्रतिनिधी चारा छावण्यांना भेट …

Read More »

हॉटेलचालकांनी वृक्षावर पेटवले दिवे; वृक्षसंरक्षण कायद्याचा भंग

नवी मुंबई ः प्रतिनिधी रात्रीच्या अंधारात ग्राहकांना प्रामुख्याने आपला व्यवसाय दिसावा म्हणून पदपथावर असणार्‍या वृक्षांवर संबंधित व्यावसायिक विद्युत दिवे लावत असल्याच्या घटना नवी मुंबईत नेहमीच पाहावयास मिळतात. अशाच प्रकारे चक्क वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रातील आवारात असणार्‍या हॉटेलचालकाने तिथे असणार्‍या वृक्षावर विद्युत माळ लावून वृक्षसंरक्षण कायद्याचा भंग केला असून, संबंधित …

Read More »

रायगडमध्ये आठ ग्रामपंचायतींसाठी 23 जूनला मतदान

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील विविध 20 जिल्ह्यांतील 146 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच 62 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील सहा हजार 719 सदस्यपदाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. सहारिया …

Read More »

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई ः प्रतिनिधी न्यायालयीन लढाईत फसलेल्या मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणानुसार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी सरकारने शुक्रवारी (दि. 17) अध्यादेश जारी केला आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे प्रवेश रद्द झालेल्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा …

Read More »

ब्लॅकमेलिंग करणार्या पाच पोलिसांचे निलंबन

नवी मुंबई ः प्रतिनिधी मध्यरात्री कामावरून घरी चाललेल्या महिला-पुरुषाला खोट्या गुन्ह्यात अडवण्याची भीती दाखवून पैशांची मागणी करणार्‍या पाच पोलिसांचे निलंबन करण्यात आले. ते रबाळे पोलीस ठाण्यातील कर्मचारी असून पीडितांनी केलेल्या तक्रारीवरून चौकशीअंती त्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली. सागर ठाकूर, स्वप्नील काशिद, श्रीकांत गोकनुर, नितीन बराडे व वैभव कुर्‍हाडे अशी त्यांची …

Read More »

मुख्यमंत्र्यांचा धडाका; सहा दिवसांत 22 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांचा आढावा ; 27 हजार 449 लोकप्रतिनिधी-अधिकार्यांशी थेट संवाद

मुंबई ः प्रतिनिधी तंत्रज्ञानाचा वापर करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘संवाद सेतू’ उपक्रमातून मागील सहा दिवसांत 22 जिल्ह्यांतील तब्बल 27 हजार 449 लोकप्रतिनिधी-अधिकार्‍यांशी थेट संवाद साधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. लोकप्रतिनिधींच्या अडचणी जाणून घेत त्यावर प्रशासनाला कार्यवाहीचे निर्देश देण्याचे कामही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले. मागील सहा दिवस ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून …

Read More »