उरण ः वार्ताहर उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त उरण तालुकास्तरीय ऑनलाइन चित्रकला स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. विजेत्या स्पर्धकांना बुधवारी (दि. 21) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमाचे आयोजक भाजप सांस्कृतिक सेल उरण मंडल होते. द्रोणागिरी नोड येथील श्रीमती भागूबाई …
Read More »नदीचे पाणी शिरले पोल्ट्रीत
झोराबियन चिक्स कंपनीचे अतोनात नुकसान खोपोली : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे पूर येवून खालापूर तालुक्यात अनेकांच्या घरात, व्यवसाय ठिकाणी पाणी शिरून नुकसान झाले आहे. गुरुवारी (दि. 22) पहाटे डोलवली (ता. खालापूर) येथील झोराबियन चिक्स कंपनीत नदीचे पाणी घुसून सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. झोराबियन चिक्स कंपनीत चिक्सची निर्मिती ते चिकन …
Read More »डिजिटल विद्यालयांमध्ये ‘सीकेटी’ची निवड
पनवेल ः रामप्रहर वृत्तइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज, पुणे यांनी विकसित केलेल्या ग्रोइंग डॉट्स शैक्षणिक या अॅपतर्फे गर्जा महाराष्ट्र-महाराष्ट्राची गौरव गाथा ही राज्यस्तरीय ऑनलाइन व्हिडीओ स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 600 शाळांनी सहभाग घेतला होता. यात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) …
Read More »पाली व जांभूळपाडा पूल दुसर्या दिवशीही पाण्याखाली
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. तालुक्यात बुधवारी व गुरुवारी (दि. 22) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे वाकण – पाली – खोपोली मार्गावरील पाली व जांभूळपाडा पुल सलग दुसर्या दिवशीही पाण्याखाली गेले होते. अतिवृष्टीमुळे तालुक्यात काही ठिकाणी गुरांचे गोठे ढासळले, तर काही ठिकाणी रस्ते खचले, …
Read More »चिपळूणमध्ये महापूर; तीन जणांचा मृत्यू
रत्नागिरी ः प्रतिनिधीराज्याच्या अनेक भागांत वरुणराजाने मुक्काम ठोकला असून कोकणात तर पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये पूर येऊन दाणादाण उडाली. या ठिकाणी सुमारे पाच हजार जण अडकून पडले आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहराला गुरुवारी (दि. 22) …
Read More »खोपोली परिसरात पावसाचा धुमाकूळ
रुळांची भराव वाहून गेल्याने रेल्वे सेवा ठप्प खोपोली, खालापूर : प्रतिनिधी सोमवारपासून धुवाधार पडणार्या पावसाने गुरुवारी (दि. 22) अधिक रौद्ररूप धारण केल्याने खोपोली शहरातील अनेक सखल भागात पाणीच पाणी झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुसळधार पावसाने खोपोली परिसरात फटकेबाजी सुरु केली. …
Read More »माणगावातील अनेक गावांना पाण्याचा वेढा
काळनदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी माणगाव : प्रतिनिधी मुसळधार पावसामुळे माणगाव तालुक्यात सर्वत्र जलमय स्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक गावांना पाण्याचा वेढा पडल्याने त्यांचा संपर्क तुटला आहे. काळनदीने माणगावमध्ये धोक्याची पातळी ओलांडली आहे. तालुक्यात गुरुवार (दि. 22) सकाळपर्यंत 168 मिमी पावसाची नोंद झाली असून हवामान खात्याने 24 जुलैपर्यंत जोरदार …
Read More »अनिल देशमुखांना न्यायालयाचा झटका
सीबीआयच्या एफआरआर विरोधातील याचिका फेटाळली मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सीबीआयने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामधील दाव्यांच्या तपासानंतर देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. तो …
Read More »महाडमध्ये पुराचा रुद्रावतार
सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांना रौद्ररूप महाड : प्रतिनिधी तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून, या पावसामुळे सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत महाड शहरासह बिरवाडी, औद्योगिक परिसरात प्रवेश केला. यामुळे शहरातील बैठ्या घरांचे आणि लगतच्या शेतीचे, वाहनाचे आणि व्यापार्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. …
Read More »कर्जत, खोपोलीतही पाणी शिरले; नेरळजवळ दोघे वाहून गेले
कर्जत, खोपोली, खालापूर ः प्रतिनिधीजोरदार पावसामुळे कर्जत आणि खोपोलीत पाणी शिरले होते. नेरळजवळील दामत येथे पुलाजवळ माय-लेक वाहून गेले आहेत.ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने कर्जत तालुका जलमय झाल्याचे दिसून आले. शहरातील अनेक भागांत आणि उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या गावांत पुराचे पाणी शिरले होते. कर्जत-कल्याण राज्यमार्गावर दामत येथे इब्राहिम मुनियार (वय 46) आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper