महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव गावाजवळ मंगळवारी (दि. 24) सायंकाळी 5:30च्या सुमारास एक खाजगी बस रस्त्या कडेला घसरली. या अपघातात 14 प्रवासी जखमी झाले आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे बस क्रमांक एमएच 48-के 6787 दासगाव येथे रस्त्यावरून घसरून आदळली. जखमी प्रवाशांना स्थानिक नागरिकांनी बसच्या बाहेर काढून दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्र …
Read More »आज चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन
चिरनेर : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 89वा स्मृतिदिन बुधवारी (दि. 25) सकाळी 11.30 वाजता उरण तालुक्यातील चिरनेर येथील हुतात्मा स्तंभाजवळ आयोजित करण्यात आला आहे. या वेळी हुतात्म्यांना अभिवादन केले जाणार आहे. स्मृतिदिन कार्यक्रमास रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कोकण …
Read More »विरोधकांना शल्य आणि धसका; काँग्रेसच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
मुंबई : प्रतिनिधी पंधरा वर्षे राज्य करण्याची संधी मिळूनसुद्धा अरबी समुद्रात शिवस्मारक उभारता न आल्याचे शल्य विरोधकांच्या मनात आहेच, पण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांचे मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळणे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फारच जिव्हारी लागल्यासारखे दिसते आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरोपांवर पलटवार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या …
Read More »सातार्याची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच!
सातारा : प्रतिनिधी उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या खासदारपदासाठी सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर जाहीर झाली आहे. विधानसभेसोबत म्हणजेच 21 ऑक्टोबरलाच सातार्यात मतदान होणार आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे सातार्याची जागा रिकामी झाली होती. उदयनराजे भाजपत गेल्यानंतर …
Read More »पीएमसी बँकेवर निर्बंध; रायगडात जिल्ह्यातही ग्राहकांची धावाधाव
खोपोली, खालापूर, कळंबोली : प्रतिनिधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. यामुळे खातेदार केवळ एक हजार रुपये इतकीच रक्कम काढू शकतात. अचानक झालेल्या या कारवाईमुळे खातेदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, पैसे काढून घेण्यासाठी ग्राहकांनी बँकेच्या शाखांकडे धाव घेतली. या घटनेचे रायगड …
Read More »रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनच्या कार्यवाहपदी आशिष पाटील यांची निवड
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनच्या कार्यवाहपदी रायगड जिल्हा खो-खो संघाचा माजी कर्णधार राष्ट्रीय खेळाडू आशिष पाटील याची निवड करण्यात आली. रायगडभूषण पुरस्कार विजेते दीपक मोकल यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. रायगड जिल्हा खो-खो असोसिएशनची वार्षिक सभा नुकतीच अलिबाग येथील जनरल अरुणकुमार वैद्य विद्यालयात झाली. या सभेत जमाखर्च मंजूर …
Read More »‘बीसीसीआय’ची 23 ऑक्टोबरला सार्वत्रिक निवडणूक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगातील सर्वांत श्रीमंत क्रीडा संस्थांपैकी एक अशी ओळख असलेल्या बीसीसीआयची सार्वत्रिक निवडणूक 22 ऑक्टोबरऐवजी 23 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणात होणार्या विधानसभा निवडणुकांमुळे बीसीसीआयने ही निवडणूक एका दिवसाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र …
Read More »टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात; विजेत्यांना पारितोषिके
पनवेल : रामप्रहर वृत्त राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल महानगरपालिका व रायगड जिल्हा शालेय टेबल टेनिस स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. नवीन पनवेल सेक्टर 18 येथील सिडको समाजमंदिरात ही स्पर्धा रंगली. शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते …
Read More »ऑस्ट्रेलियात सुपर ओव्हरचा नियम बदलला
दुबई : वृत्तसंस्था बिग बॅश लीगमध्ये सुपर ओव्हर अनिर्णित राहिल्यास पुन्हा सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) या नव्या नियमाबाबत माहिती दिली. सरत्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील मूळ सामना अनिर्णित राहिला त्या वेळी सुपर ओव्हर खेळवण्यात आली, पण सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांची धावसंख्या समानच …
Read More »सहकार्यांनो, जोखीम पत्करा! कर्णधार विराट कोहलीकडून निडर बनण्याचा सल्ला
बंगळुरू : वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या तिसर्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यातील पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघातील सहकार्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. ’तुम्ही सुरक्षित भावनेतून बाहेर पडून जोखीम पत्करावी. जोखीम पत्करल्याशिवाय संघ निडर होऊच शकत नाही,’ असे विराटने म्हटले आहे. आयपीएल कारकिर्दीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करणार्या विराटला एम. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper