Breaking News

Yearly Archives: 2022

फळांचा राजा जनतेच्या दरबारात

आवक वाढली; दरही आता नियंत्रणात नवी मुंबई :  रामप्रहर वृत्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. आतापर्यंत 1280 टन आंब्याची आवक झाली असून त्यामध्ये 55 हजार पेट्या व 25 हजार क्रेटचा समावेश आहे. आवक वाढल्यामुळे आंब्याचे दरही नियंत्रणात आले आहेत. बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी आंबा …

Read More »

क्रीडा क्षेत्राला महत्त्व देण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले

विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे गौरवोद्गार पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रातील कबड्डी व कुस्तीच्या खेळाडूंना त्यांच्या उन्नतीसाठी राज्य सरकारकडून ताकद मिळणे अत्यंत गरजेचे आहे, परंतु महाविकास आघाडी सरकारमध्येच हुतूतू सुरू आहे. त्यामुळे त्यांना इतरांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. अशा वेळी क्रीडा क्षेत्राला महत्त्व देण्याचे काम खर्‍या अर्थाने लोकनेते …

Read More »

पनवेल तालुका पोलीस पथकाकडून रूट मार्च

पनवेल ः वार्ताहर महाराष्ट्रासह देशभरात होत असलेल्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून पनवेल तालुका पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी वावंजे येथे जातीय दंगा काबू योजनेची रंगीत तालीम केली. पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील …

Read More »

नवी मुंबईत मुलांच्या लसीकरणाला वेग

208 शाळांत केंद्रे; 36,821 जणांना पहिली तर 6,524 जणांना दुसरी पहिली मात्रा नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांपासून शांत झालेल्या कोरोनाच्या प्रादूर्भावाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिका प्रशासनाने 12 ते 14 वयोगटातील लसीकरणावर भर दिला असून मुलांच्या लसीकरणाला वेग आला आहे. यासाठी …

Read More »

कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर यांना ‘राज्यस्तरीय आदर्श सरपंच’ पुरस्काराने गौरविले

पनवेल : प्रतिनिधी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकासाच्या संदर्भात उल्लेखनिय व भरीव काम करणारे पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर यांचा सरपंच परिषद मुंबईच्या वतीने मानाच्या ’राज्यस्तरीय आदर्श सरपंच’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अहमदनगर येथे शुक्रवार (दि. 22) झालेल्या समारंभात त्यांना आदर्श गाव योजनेचे प्रदेश कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, माजीमंत्री सुरेश …

Read More »

महावितरणचा वीज ग्राहकांना शॉक!

एकाच महिन्यात 2 वीजबिले माथी : रक्कम भरायची कुठून? ग्राहकांचा संतप्त सवाल उरण : बातमीदार महावितरणकडून वीज ग्राहकांना नेहमी एका महिन्याचे एकच वीजबिल येत असते मात्र चालू महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात प्रत्येक ग्राहकाला महावितरणतर्फे दोन वीजबिले देण्यात आल्याने ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रीया उमटल्या आहेत. या बिलांच्या वाटपामध्ये एक नियमित वीजबिल तर …

Read More »

सुधागड पालीत प्लास्टिकचा पुनर्वापर

पाली : प्रतिनिधी पालीतील कॅफे बिग ब्ल्यू मारबलमध्ये प्लास्टिकचा अविघटनशील कचरा पुनर्वापर करण्यासाठी पाठविला जात आहे. शिवाय येथील बहुतांश वस्तू या पर्यावरणपूरक असून विघटनशील आहेत. येथील कचर्‍याचा वापर खत बनविण्यासाठी केला जातो. या सर्व उपक्रमामुळे हे कॅफे सुधागड तालुक्यातील एकमेव झिरो वेस्ट कॅफे ठरले आहे. कॅफे बिग ब्ल्यू मारबलमध्ये कोल्ड …

Read More »

गाळ काढणार्या यंत्रणेला केलेल्या कामाचे पैसे न दिल्याने आंदोलनात्मक भूमिका

महाडमधील पूर नियंत्रण समितीचा निर्णय महाड : प्रतिनिधी तालुक्यात अतिवृष्टीत झालेले नुकसान भविष्यात टाळण्यासाठी शासन दरबारी कांही उपाययोजना सुचवण्यासाठी पूर नियंत्रण समिती स्थापन झाली. या समितीने केलेल्या मागणीनुसार गाळ काढण्याच्या कामाला शासनाने सुरवात केली मात्र दोन महिन्यापासून एक रुपयाही न दिला गेल्याने गाळ काढणार्‍या यंत्रणेने हे काम थांबवले. यामुळे गाळ …

Read More »

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आज ग्रामसभा

गावांच्या विकासासाठी नऊ कलमी कार्यक्रम अलिबाग : प्रतिनिधी खेडेगावांच्या शाश्वत विकासासाठी नऊ कलमी कार्यक्रम राबविण्याचे धोरण केंद्र सरकारने निश्चित केले आहे. या कार्यक्रमाची चालू आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या असून, देशातील सर्व गावांचा 2030पर्यंत शाश्वत विकास करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. या नवीन ध्येय निश्चितीसाठी केंद्राने राष्ट्रीय …

Read More »

बेडीसगावचा खोदलेला रस्ता जैसे थै!

आदिवासींची शासनाकडून फसवणूक, महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार उपोषण कर्जत : बातमीदार तालुक्यातील बेडीसगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मालकीचा रस्ता जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदून गायब करण्यात आला होता. त्यानंतर जुना रस्ता पुन्हा तयार करून द्यावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी 4 एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू केले होते. त्यावेळी सात दिवसात रस्ता …

Read More »