Breaking News

महत्वाच्या बातम्या

अन्यायी राज्य सरकारचा निषेध आणि महाराष्ट्र बंदची हाक!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…उरणच्या शेतकरी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबाराचे वृत्त सार्‍या महाराष्ट्रात पसरताच राज्य सरकारविरुद्ध …

Read More »

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध? -वडेट्टीवार

पुणे ः प्रतिनिधीराज्यात कोविड निर्बंधांबाबत नवे धोरण अवलंबण्यात आल्यानंतर करोना पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपर्यंत असलेल्या अनेक जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागांत रुग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात घेत राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी …

Read More »

पेट्रोलियममंत्र्यांचा राहुल गांधींवर पलटवार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेट्रोलच्या दरवाढीवरून केंद्रावर केलेल्या टीकेवर केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. महाराष्ट्रात देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर आहेत. येथे काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे राहुल गांधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पेट्रोलचे दर कमी करण्यास सांगावे, असे केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी …

Read More »

शिवसेनेची विचारधारा चंचल झालीय

दरेकरांचा संजय राऊतांना टोला मुंबई ः प्रतिनिधीराजकारण कधीच चंचल नसते, राजकीय नेते चंचल असतात. शिवसेनेची विचारधाराही आता अशीच चंचल झाली आहे, अशी उपरोधिक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी चंचल राजकारणात कधीही काहीही घडू शकते. कोणीही कोणासोबत जाऊ शकते, असे …

Read More »

सिंहगड, लोणावळ्यात अतिउत्साही पर्यटकांची गर्दी

पुणे ः प्रतिनिधीकोरोना महामारीमुळे सिंहगड पर्यटक व गडप्रेमींसाडी खुला करण्यात आलेला नसतानाही रविवारी (दि. 13) पहाटेपासून ते दुपारपर्यंत येथे कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवत पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. तसेच सुटीचे निमित्त साधत शनिवार-रविवारी लोणावळा, नवी मुंबईतील पारसिक हिल भागात अनेक जवळपासच्या पर्यटकांनी गर्दी केली होती. मुंबईकरांच्या वाटाही लोणावळ्याच्या दिशेने …

Read More »

मानखुर्द उड्डाणपुलाच्या नावावरूनही शिवसेनेचे मतपेटीचे राजकारण

भाजपची सडकून टीका मुंबई ः प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला येथील प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांचे रणझुंझार नेते लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, या समस्त रायगडवासीयांसह बहुसंख्य जनतेच्या मागणीबाबत ठाकरे सरकार हटवादी भूमिका घेत आहे. आपल्या मागणीवर नवी मुंबई, रायगडमधील भूमिपुत्र ठाम असून टोकाचा संघर्ष करण्याच्या पवित्र्यात आहेत. आता घाटकोपर-मानखुर्द लिंक …

Read More »

विंडीजचे पराभवाचे द्विशतक

दक्षिण आफ्रिकेचा डावाने दणदणीत विजय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थावेस्ट इंडिज संघाला घरच्याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून एक डाव आणि 63 धावांनी पराभव पत्करावा लागला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील त्यांचा हा 200वा पराभव ठरला. लुंगी एनगिडी, कागिसो राबाडा व अ‍ॅनरिच नॉर्ट्जे यांच्या भेदक मार्‍यासमोर विंडीजला दोन्ही डावांत तग धरता आला नाही. त्यांचा पहिला …

Read More »

क्षेत्ररक्षणादरम्यान फाफ डू प्लेसिस जखमी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थादक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिस पाकिस्तान सुपर लीग सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.क्वेटा ग्लेडिएटर्स विरुद्ध पेशावर जाल्मी यांच्यात पाकिस्तान सुपर लीगचा 19वा सामना सुरू होता. या सामन्यादरम्यान प्लेसिसची पेशावर जाल्मीचा खेळाडू मोहम्मद हसनैनशी धडक झाली. दोन्ही खेळाडू …

Read More »

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी टीम इंडियाचा कसून सराव

रिषभचे शतक, शुबमन गिलची फटकेबाजी; विराट कोहलीने केली गोलंदाजी नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी भारतीय संघाचा कसून सराव सुरू आहे. न्यूझीलंडने यजमान इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळून स्वतःला तयार केले असले तरी त्यांना टक्कर देण्यासाठी भारतीय खेळाडूही समर्थ आहेत. लंडन दौर्‍यासाठी भारताच्या 20 सदस्यीय संघाने दोन …

Read More »

शेतकर्‍यांच्या शौर्यशाली आंदोलनात दुसर्‍या दिवशी तिघांना हौतात्म्य

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…त्या दिवशी दास्तान फाट्याजवळ पोलीस व आंदोलक यांच्यात फार मोठा संघर्ष झाला.लाठीमार, अश्रूधूर, …

Read More »