Breaking News

महत्वाच्या बातम्या

कोरोना रुग्णांना जेवणाच्या डब्यांचे वाटप; रा.स्व.संघ जनकल्याण समितीचा उपक्रम

खोपोली : प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने खोपोलीतील कोरोना बाधित रुग्णांना तसेच विलगीकरणात असलेल्या कुटुंबियांना दोन वेळच्या जेवणाचे डबे देण्याचा उपक्रम गेल्या वीस दिवसांपासून सुरू आहे. या ’अन्नपूर्णा योजना’ अंतर्गत आतापर्यंत 200 हून अधिक जेवणाचे डबे देण्यात आल्याची माहिती या प्रकल्पाचे प्रमुख रोहित कुलकर्णी यांनी दिली.कोरोनामुळे अख्खे कुटुंब …

Read More »

जांभुळपाडा गावात पाणीटंचाई; पंप नादुरुस्त झाल्याने पाच दिवसांपासून पाणी नाही

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा गावात रविवार  (दि. 23) पासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा योजनेतील पंप नादुरुस्त झाल्याने ग्रामस्थांवर ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. जांभूळपाडा गावाला येथील अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. नदीतील पाणी एका मोटारपंपाने ओढून जॅकवेलमध्ये आणले जाते आणि ते  जलकुंभामध्ये साठवून गावाला …

Read More »

वादळग्रस्तांच्या मदतीसाठी भाजप सरसावला; रोहा, खांब, मेढा, धाटाव विभागात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

धाटाव : प्रतिनिधी तौत्के चक्रीवादळाचा तडाखा रायगडसह कोकणाला बसला. या वादळग्रस्तांना आता भाजपने मदतीचा हात पुढे केला आहे. मुबंई भाजप उपाध्यक्ष तथा सायन कोळीवाडा मतदारसंघातील आमदार कॅप्टन आर. तामिल यांनी रोहा तालुक्यातील वादळग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. चक्रीवादळ शमताच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी रायगड जिल्ह्यातील …

Read More »

किल्ले सुधागडावरील पाणवठे झाले जिवंत; ‘बा रायगड परिवार‘तर्फे श्रमदान मोहीम फत्ते

पाली : प्रतिनिधी ऐतिहासिक महत्व असलेल्या सुधागड किल्ल्यावर येणार्‍या दुर्गप्रेमींची तहान भागावी, त्यांना स्वच्छ व थंड पाणी मिळावे या उद्देशाने बा रायगड परिवार या संस्थे तर्फे किल्ल्यावर नुकतीच श्रमदान मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत किल्ले सुधागडावरील पाणवठ्यातील गाळ व कचरा काढून ते स्वच्छ करण्यात आले. त्यामुळे गडावर जाणार्‍यांना मुबलक पाणी …

Read More »

कर्जतमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेत खडाखडी; हुकूमशाही खपवून घेणार नाही -सुरेश लाड; प्रशासकीय भवन कामाचे दोन वेळा भूमीपूजन

कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी शासनाच्या निधींमधून होणारी विकासकामे पक्षाचे लेबल लावून आणि स्वतःच्या नावावर खपवून घेण्याचे प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही. यापुढे या हुकूमशाहीला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार सुरेश लाड यांनी गुरूवारी (दि. 27) शिवसेनेला दिला. कर्जतमध्ये प्रशासकीय भवन …

Read More »

मिल्खा सिंग यांची प्रकृती स्थिर

चंदिगड ः वृत्तसंस्था कोरोना संसर्गावर उपचार घेणारे दिग्गज अ‍ॅथलिट मिल्खा सिंग यांना आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे मिल्खा सिंग यांना काही दिवसांपूर्वी आयसीयूत दाखल करण्यात आले होते. ‘फ्लाइंग शीख’ म्हणून जगभरात ओळखले जाणारे मिल्खा सिंग कोरोनामुळे चंदिगड येथील आपल्या घरातच विलगीकरणात होते, मात्र अचानक प्रकृती खालावल्यामुळे …

Read More »

माझ्या उत्तम कामगिरीचे श्रेय राहुल द्रविडला

पृथ्वी शॉचा खुलासा मुंबई ः प्रतिनिधी टीम इंडियाचा युवा बॅट्समन पृथ्वी शॉ मागील आयपीएलमध्ये अतिशय खराब फॉर्ममध्ये होता. आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौर्‍यातही तो फेल गेला. त्यामुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले. यानंतर पृथ्वी शॉने जोरदार खेळ केला आहे. विजय हजारे ट्रॉफीत त्याने सर्वाधिक धावांचा विक्रम केला, तर आयपीएल स्थगित होण्यापूर्वी त्याने …

Read More »

टी-20 वर्ल्डकपसाठी ओमानचाही पर्याय

दुबई ः वृत्तसंस्था आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात यूएईमध्ये घेण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. त्याचबरोबर यूएईमध्ये टी-20 वर्ल्डकप आणि काही द्विपक्षीय मालिकादेखील होणार आहेत. यूएईमधील तीन पीचवर हे सर्व सामने झाल्यास शेवटच्या टप्प्यात पीच स्लो होण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार हे टाळण्यासाठी टी-20 वर्ल्डकपचे काही सामने यूएईसह ओमानमध्ये घेण्याची आयसीसीची …

Read More »

‘विस्डन’चे नेतृत्व विराटकडे

पाच भारतीयांचा समावेश नवी दिल्ली ः वृत्तसंस्था क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत इंग्लंडचा मायभूमीत पराभव करणे सध्याच्या घडीला कठीण आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाने मायभूमीत मागील 30 सामन्यांत 21 विजय मिळविले आहेत. इंग्लंड सध्या एकदिवसीय सामन्याचा विश्वविजेता संघ आहे. इंग्लंड संघात अनेक दर्जेदार खेळाडूंचा भरणा आहे. त्यांच्याच भूमीत त्यांचा पराभव करणे स्वप्नवत …

Read More »

वाशीनंतर ‘दिबां’च्या नेतृत्वाखाली झालेला उलवा गावच्या शेतकर्‍यांचा संघर्ष!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला शेतकर्‍यांचा जमीन बचाव संयुक्त लढा वाशी, …

Read More »