Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचचा जाहीर पाठिंबा

पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी आग्रही भूमिका घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने पुढाकार घेतला असून, या कृती समितीच्या भूमिकेला पनवेल तालुका पत्रकार विकास मंचने पाठिंबा जाहीर केला आहे. त्या …

Read More »

माथेरान शिवसेनेच्या 10 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात पक्षप्रवेश पनवेल ः रामप्रहर वृत्त थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील राजकीय उलथापालथीमुळे येथील वातावरण अचानक तापले आहे. माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह 10 नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत गुरुवारी (दि. 27) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राज्यात प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेसाठी …

Read More »

राज्यातील लॉकडाऊन कायम; मात्र काही प्रमाणात निर्बंधांत शिथिलता

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई : कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (दि. 27) राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली होती. बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासह सध्या सुरू असलेला लॉकडाऊन आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊन कायम राहणार असला तरी त्यात काही शिथिलता देण्यात …

Read More »

उरणमध्ये बुद्धपौर्णिमा उत्साहात

उरण : वार्ताहर बौद्धजन पंचायत समिती उरण शाखा क्र.843 व माता रमाई महिला मंडळ उरण बौद्धवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 26) भगवान गौतमबुद्ध यांची 2565वी जयंती उरण येथील बौद्धवाडी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली. या वेळी बौद्धजन पंचायत समिती उरण शाखा क्र.843चे अध्यक्ष प्रकाश …

Read More »

श्रीराम संकीर्तन पुस्तकाचे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त आद्य कीर्तनकार नारदमुनींच्या जयंतीचे औचित्य साधून पनवेल येथील ज्येष्ठ कीर्तनकार अनंत ऊर्फ नंदकुमार कर्वे यांच्या श्रीराम संकीर्तन या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (दि. 27) करण्यात आले. प्रसिद्ध कीर्तनकार राजेंद्रबुवा मांडेवाल यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अखिल भारतीय कीर्तन संस्था, दादर, दूरस्थ विद्यार्थी वृंद …

Read More »

कानसा फाऊंडेशनतर्फे गरजूंना मदत

मोहोपाडा ः प्रतिनिधी कोरोनाचे भीषण संकट ओढावले आहे आणि त्यातच वातावरणातील बदलामुळे नागरिकांना छोट्या छोट्या आजारांसाठीदेखील दवाखान्यात जावे लागते. यामुळे कोरोना काळात गरजू, गोरगरीबांना काही अंश दिलासा मिळावा यासाठी कानसा वारणा फाऊंडेशनचे संस्थापक चौक वावर्ले येथील दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंसह, अर्सेनिक अल्बम टॅबलेट, मास्क व सॅनिटायझरचेवाटप …

Read More »

चिरनेर येथे स्वच्छता मोहीम

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील छावा प्रतिष्ठान चिरनेरच्या सदस्यांनी सोमवारी (दि. 24) चिरनेर येथील बापूजीदेव मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. चिरनेरमधील बापूजीदेव मंदिर हे निसर्गरम्य परिसरात  डौलदारपणे उभे असलेले मंदिर आहे. गावापासून दूर असलेल्या या मंदिरा सभोवताली छोटे छोटे डोंगर उभे आहेत. या मंदिर परिसरात सुटीच्या दिवशी व अनेकदा बरेच …

Read More »

कोरोनाच्या तिसर्या लाटेसाठी वैद्यकीय साहित्य, खाटांत वाढ

नवी मुंबई पालिकेचा कृती आराखडा नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आरोग्य सुविधा कमी पडल्याने पालिका प्रशासनाने तिसर्‍या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या गृहीत धरून आपला कृती आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये अधिक खाटांची उपलब्धता करण्यात येणार असून वैद्यकिय साहित्याची खरेदी करण्यात येणार आहे. नवी मुंबई पालिकेच्या कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला …

Read More »

उधाणांची आपत्ती

पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळे, भुस्खलन या नैसर्गिक आपत्ती आहेत. यामुळे  झालेल्या नुकसानीचे नैसर्गिक आपत्तीतमध्ये सामावेश होतोे. या नुकसानीचे सरकारमार्फत पंचनामे करून नुकसानभरपाई दिली जाते. इतर काही घटना घडल्या तर मात्र ती नैेसर्गिक आपत्ती म्हटली जात नाही. त्यामुळे नुकसानभरपाई दिली जात नाही. समुद्राला येणार्‍या उधाणामुळे किनारपट्टीवरील गावांमध्ये तसेच खाडीकिनारी असलेल्या गावांमध्ये पाणी …

Read More »

रानमेव्याने दिली आदिवासींना रोजगाराची संधी

खोपोली : प्रतिनिधी परिसरातल्या जंगलातून मिळणार्‍या रानमेव्याने आदिवासी समाजाला रोजगार मिळवून दिला आहे. खालापूर तालुक्यातील आदिवासी बांधव जंगलातील झाडावरून गोळा केलेला रानमेवा नजीकच्या बाजारात  विकतात. त्यातून मिळालेल्या पैशातून आदिवासी बांधव सध्या संसाराचा गाडा चालवित आहेत. एप्रिल-मे या महिन्यात करवंदे, जांभूळ, चिंच, चिकू, काजू, जांब, आवळे, बोरे, आंबे आदी फळे झाडावर …

Read More »