मुंबई : प्रतिनिधी – मुंबई मेट्रो कारशेडचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि. 20) राज्यातील जनतेशी संवाद साधला. या वेळी त्यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबद्दल स्पष्टीकरण दिले. यानंतर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. ‘मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे. …
Read More »नियम पाळूनच नववर्षाचे स्वागत करा
पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त थर्टि फर्स्ट निमित्त अनेक जण पार्ट्यांचे आयोजन करत असतात. याही वर्षी हॉटेल, धाबे, फार्महाऊस येथे बुकींग करण्यात आलेले आहे, मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सोशल डिस्टन्सिंग पाळावे. अनलॉक टू सुरू असले तरीदेखील नागरिकांनी नियमांना पाळूनच नववर्षाचे स्वागत करावे अन्यथा नियमांचे …
Read More »वातावरणाचा हापूसच्या उत्पादनावर परिणाम
मोहोर गळाला, तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव; बाजारपेठेत यंदा उशिरा होणार दाखल नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण व काही ठिकाणी झालेली अवकाळी कृपा यामुळे हापूसच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. पावसाने मोहोर गळून पडत आहे, तर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या वर्षी उत्पादनावर परिणाम होणार आहेच, …
Read More »पनवेलमध्ये बेशिस्त हातगाड्या व वाहनांवर कारवाई
पनवेल : वार्ताहर पनवेल वाहतूक शाखेतर्फे आज वाहतूकीस अडथळा निर्माण करणार्या शहरातील 10 फळविक्रेत्या हातगाड्यांवर तसेच नियमांचे उल्लंघन करणार्या 35 वाहनांवर विशेष कारवाई करण्यात आली आहे. शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न बिकट होत चालला असून अनेक ठिकाणी फळविक्रेते आपल्या हातगाड्या नियमांचे कोणतेही पालन न करता बेशिस्तपणे उभ्या करून ठेवतात. तसेच अनेक …
Read More »नवीन पनवेलमध्ये स्वच्छता अभियान
संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा मंत्र सांगून आपल्या जीवनात एक नवी क्रांती आणली -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : प्रतिनिधी भारती जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेशअण्णा टिळेकर यांचे मार्गदर्शनाखाली संत गाडगे महाराज यांच्या 64 व्या पुण्यतिथीनिमित्त रविवारी (दि. 20) सकाळी 10 वाजता नवीन पनवेल येथील भारती जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष नगरसेवक …
Read More »कृषिमंत्र्यांचे शेतकर्यांना 11 भाषांतून पत्र
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मराठीसह देशभरातील विविध 11 भाषांमधून शेतकरी बंधू-भगिनींना पत्र लिहून सुधारित कृषी कायदे आणि त्याचे फायदे काय आहेत हे सांगितले आहे. किमान हमीभाव, बाजार समित्या आणि जमिनीचा ताबा याबाबत जी दिशाभूल केली जात आहे, भ्रम निर्माण केले जात आहेत ते …
Read More »उद्योगपती रतन टाटांकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील सर्वांत प्रतिष्ठित आणि दिग्गज उद्योजक रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळातील पंतप्रधान मोदींचे प्रयत्न हे वरवरचे आणि दिखावू नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. भारतीय वाणिज्य व उद्योग मंडळाच्या (द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंटस्ट्री ऑफ इंडिया-एएसएसओसीएचएएम) …
Read More »नालासोपार्यात रेल्वेरूळावर आढळले तीन जणांचे मृतदेह
नालासोपारा : प्रतिनिधीपालघर जिल्ह्यातील नालासोपारा भागात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह रेल्वेरुळावर आढळून आले असून, 10 वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे दिसत आहे, असे पोलिसांनी म्हटलेय, तर मालगाडीसमोर चौघांनी उडी मारून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.नालासोपारा स्टेशनजवळ रेल्वेरूळावर शनिवारी (दि. 19) एका पुरुष व …
Read More »आरएसएसचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांचे निधन
नागपूर : प्रतिनिधीविचारवंत, पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उर्फ बाबुराव वैद्य यांचे शनिवारी (दि. 19) दुपारी 3.30च्या सुमारास वाजता नागपूर येथील स्पंदन रुग्णालयात निधन झाले. ते 97 वर्षांचे होते.मा. गो. वैद्य यांनी 1966पासून पत्रकारिता सुरू केली होती. अनेक उत्कृष्ट लेख, अग्रलेख, विविध …
Read More »माणगावात गुलाबी थंडी
कडधान्य शेतीला पूरक हवामानामुळे शेतकरी समाधानी माणगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून माणगाव तालुक्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. डिसेंबर महिना सुरू झाला तरी थंडीच्या मोसमाची प्रतीक्षा करणार्या माणगावकरांना गेल्या काही दिवसांत थंड हवेचा अनुभव येऊ लागला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबलेल्या पावसाने ऋतुचक्र पूर्णपणे बदलले होते. ऑक्टोबर महिन्यात पावसाळ्यासारखे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper