Breaking News

महत्वाच्या बातम्या

ठाकरे सरकारला दणका!

कांजूरमार्ग मेट्रोशेडचे काम तत्काळ थांबवविण्याचे हायकोर्टाचे निर्देश मुंबई ः प्रतिनिधीमुंबई मेट्रो-3च्या कारशेडसाठी कांजूरमार्गमधील 102 एकर जमीन एमएमआरडीएला हस्तांतर करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला मुंबई हायकोर्टाने बुधवारी (दि. 16) स्थगिती दिली आहे. त्या जमिनीवर कोणतेही काम करण्यास एमएमआरडीएला मनाई करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणामध्ये अंतिम निर्णय फेब्रुवारी महिन्यात दिला जाईल, …

Read More »

उरण नगर परिषद विषय समिती सभापती, सदस्यांची निवड

उरण ः वार्ताहर उरण नगर परिषद विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची निवड उरण नगर परिषद सभागृहात मंगळवारी (दि. 15) मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या वेळी निवडणूक निर्णय तथा पीठासन अधिकारी म्हणून उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी काम पाहिले. स्थायी समिती पदसिद्ध सभापती नगराध्यक्ष सायली म्हात्रे, सार्वजनिक बांधकाम …

Read More »

रोह्यात कचर्‍याचे साम्राज्य

धाटाव : प्रतिनिधी रोहा शहरातील तहसील कार्यालय, पोलीस ठाणे आणि  वनविभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. तेथील कचरा कुजून परिसरात दुर्गंधी भरून राहिली आहे, मात्र त्याकडे कानाडोळा करून रोहा नगरपालिका रोगराईला आमंत्रण तर देत नाही ना, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.  राज्यासह संंपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान …

Read More »

…तर भाजप रस्त्यावर उतरेल!; ओबीसी आरक्षणावरून फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई : प्रतिनिधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी (दि. 15) विधानसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. या वेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावर भाष्य करीत ओबीसी आरक्षणात आम्ही वाटेकरी मान्य करणार नाही. तसे काही करण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला आहे. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत …

Read More »

कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा संसदेचे हिवाळी अधिवेशन होणार नाही. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली.संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हणाले की, अनेक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर कोरोना विषाणूचे संक्रमण लक्षात घेता अधिवेशन बोलवू नये असे सर्वसाधारण मत पुढे आले होते. कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या पाहता …

Read More »

विरोधकांकडून शेतकर्‍यांना भडकविले जातेय : पंतप्रधान मोदी

कच्छ (गुजरात) : वृत्तसंस्थागुजरात दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 15) कच्छ येथील कार्यक्रमात कृषी कायद्यांवर भाष्य केले. कृषी कायद्यांवरून शेतकर्‍यांना भडकविण्याचे काम विरोधकांकडून सुरू असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. शेतकर्‍यांच्या सर्व शंका दूर करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.दिल्लीजवळ सध्या शेतकर्‍यांना घाबरवण्याचे कारस्थान सुरू …

Read More »

रायगडातील शेतकरी अद्यापही शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत

अलिबाग : प्रतिनिधीरायगड जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये 28 हजार 621 आणि निसर्ग चक्रीवादळात 11 हजार 371 असे एकूण 39 हजार 992 हेक्टरवरील कोरडवाहू शेतीचे नुकसान झाले. निसर्ग चक्रीवादळात 11 हजार 281 हेक्टर फळ बागायतींना हानी पोहचून जिल्ह्यातील 84 हजार 344 शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यापैकी 44 …

Read More »

ठेवीदारांप्रति विवेक पाटील कृतज्ञता दाखवतील का?

पनवेल : प्रतिनिधीकर्नाळा बँकेतील ठेवीदारांना पैसे परत करायचे नाहीत म्हणून कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील अद्यापही एटीएसच्या, म. स. सं. अधिनियम 1960चे कलम 88 अन्वये चौकशी करणार्‍या अधिकार्‍यांपुढे व इतर प्राधीकरणाच्या अधिकार्‍यांसमोर लेखी जवाब नोंदवत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विवेक पाटील तेवढी तरी कृतज्ञता दाखवतील का, …

Read More »

कायद्याने राज्य चालवा!

फडणवीसांनी धरले राज्य सरकारला धारेवर मुंबई : प्रतिनिधीराज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंगळवारी (दि. 15) सलग दुसर्‍या व शेवटच्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला विविध विषयांवर धारेवर धरले. आरक्षण, शेतकर्‍यांचे प्रश्न, वाढीव वीज बिले, कोरोनाचा संसर्ग, कंगना रणौत व अर्णब गोस्वामींवरून झालेले वाद आदी मुद्द्यांवरून फडणवीसांनी मुख्यमंत्री …

Read More »

भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

नवी दिल्ली : भारतात कोरोनातून बरे होणार्‍या रुग्णांचा दर वाढत आहे. हा दर 95.12 टक्क्यांपर्यंत पोहचला असून, तो जगात सर्वाधिक आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे. कोरोनाची अ‍ॅक्टिव्ह प्रकरणेही कमी झाली आहेत. सध्या देशात कोरोनाचे फक्त 3,39,820 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सर्वांच्या प्रयत्नांमुळे हे परिणाम आमच्यासमोर आहेत, …

Read More »